वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.
सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.
Join this channel to get access to perks:
kzread.info/dron/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin
Пікірлер
निवडणूक आयोगाकडून चूका होत असतील किंवा जाणीवपूर्वक सरकार च्या दबावाखाली चूका करत असतील तर निवडणूक आयोग जनतेला काय संदेश देणार ?
Modi-shah chatukar n dalal SFD khoke n boke sarkar la ha neta cha khara ... lawu shakto. SP la halkyat ghena he .... Narendra n Devendra sarkhya ... dalala na zad zanar.
आज भारत में पास हजार करोड़ केश पेडीग रखने वाले नरकासुर मुर्ख रावण सिर्फ बीला टकलू है।
Sangsanmatse president.pm.bjp willfuly driving nonmejority govt.with help of defoulted speakers.suppress voice off oppossition.
प्रशांतजी, छान
❤
तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह ही पुसट होते ते ठळक व्हायला हवे
अरे नालायक पत्रकार चोट्ट्या, सभागृहाचे काही नियम आहेत की नाही, कोणाला किती वेळ द्यायचा हे तू ठरावशिल काय ? इतके वर्षापासून मोदी हटाव साठी जोर लावत होता , तर काय झाले. शेवटी मोदी झाले न पंतप्रधान. मोदिंचे राज्यसभेतील मणिपूर वर दिलेले भाषण ऐकून घे.
आहो तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह अगदी पुसट दिसत होते. पण कमळ अगदी ठळक दिसत होते.तरीपण आमच्या साहेबांचे 10 पैकी 8 जिंकले. त्याची पण दखल आयोगाने घ्यावी. अरे किती पक्षपात कराल. जो कोणी करत असेल त्याला याचे उत्तर परमेश्वराला द्यावे लागेल. तिथे मोदी शहा नसतील. आणी बर का अजीत दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्हाला लोकसभे पेक्षा मोठा शॉक लागणर आहे लक्षात ठेवा. कारण तुमचा घडा भरला आहे
V.good
Yhalach radicha dav mhantat.tarihi mar tar basalach shewati satyachach Vijay hoto
किती पण ताकद लाव अनाजी येणार महाविकास आघाडी
ये मॅडम जी बहुत सही कर रही है बीजेपी सरकारने पेपर लिक हो गये है जनता को बीजेपी सरकार नही चाहिये
संजय राऊत जी बहुत सही कह रहे थे पुणे रोकने की कोशिश की जा रही है
Nice diversification video. Please mention Rahul gandhi statement regarding Hindus.
मराठी रविश कुमार नूसती कापी
Only pawar saheb
सत्य बाहेर आले
रडीचा डाव आहे.
निर्णय करावाच लागेल
सत्ताधा-यांच्या हातातील बाहुलं
अशिक्षीत अडाणी मतदार असताना भ्रम निर्माण करणारे समान चिन्हं कशाला देतोय भडवा आयोग? तो आयोग आहे का घरगडी आहे? त्याच्या वर गुन्हा दाखल करा भडव्यावर ,सोडू नका त्याला हरामखोराला.
सातारा ची जागा निवडून आयोगाच्या नालायक पक्षपाती पणा मुळे शरद पवाराना गमवावी लागली.
निवडणूक आयोगच पक्षपाती आहे भाडखाऊ आहे. त्याला जणाची नाही पण किमान मनाची तरी वाटायला पाहिजे होती.
निवडणूक आयोग भाजपच बांधील आहे पवार साहेबाना सुप्रीम कोर्टात जावे लागेल तिथे पिपानीचा बंदोबस्त होवो शकतो
खुप छान विश्लेषण प्रशांत सर सर्व सातारकर आपल्या पाठीशी असतील
सगळ्यांनी महाराष्ट्राची शान राखली आहे
Varsha gaikwad the great 👍
👎👎👎👎
पिपानी हे भाजपच कारस्थान आहे ते भाजप वर उलटले आहे विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
खूप छान विश्लेषण केले धन्यवाद कदम सर
निवडणूक आयोगावरिल लोकांचा विश्वास उडाला आहे.
Manipur var bolaylach hav .
संसदीय परमपराऔं अंदर 140 सांसदों को बिना कारण संसद से बाहर करना यह क्या संसदकि परम्परा है
Trampet la tutari naw dile Mrathit trampet lihu shakat nahi kay?
शहा बानो.केस मध्ये काँग्रेस नी काय आई घातली ते सांगा कधी तरी
तुम्हाला एवढ्या अकली आहेत तर law कमिशन मध्ये आपले विचार मांडा , लिब्रांडू सगळ्याच गोष्टींना विरोध
!! काय पण म्हणा पण शरद लय खतरनाक आहे राव !!
प्रशांत सर सलाम
👌👌👌
Congress ची बाजू छान लावून धरली आहे. पत्रकाराचं खरं दुखणं काय आहे, सर्वांना माहीत आहे. पंतप्रधान राज्यसभेमध्ये मणिपूर बद्दल सविस्तर बोलले.
पिपानीचा बंदोबस्त केलाच पाहिजे हा अनाजीप॑ताचा व दादाचा कपटी डाव होता
Only Sharad pawar saheb
खासदार वर्षा ताई व खासदार अमोल कोल्हे यांनी प्रभावी भाषण केले.
Tari shinde bolto aamcha strike rate jasta aahe...lokana murkha banvato....
Dr amol sir
सध्याच्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही चा खुन करणारांना अप्रत्यक्ष मदत केली आहे, त्याचे शिंतोडे न्यायाधीशांच्या अंगावर उडालेले आहे;निवडणुक आयोग तर सत्ताधारी भाजपची बी टीम म्हणून कार्य करित आहे.पब्लिक सबकुछ जानती है. म्हनून जनतेनी यांना धडा शिकवला.
महाराष्टाचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
विकवू निवडणूक आयोग