EVM ISSUE: मोबाईलने अनलॉक होऊ शकतात EVM? रविंद्र वायकरांच्या विजयावर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह
मोबाईल ओटीपी आणि ईव्हीएमचा काय संबंध असतो? आधीच ईव्हीएमबद्दल इतके प्रश्न चर्चेत असताना एका नव्या संबंधानं खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगानं याबाबतचे सगळे आरोप नाकारले आहेत. पण उत्तर पश्चिम मतदारसंघात अवघ्या ४८ मतांनी जो रविंद्र वायकर यांचा पराभव झाला त्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews
Пікірлер: 328
श्री.अमोल किर्तिकरच नव्हे तर श्री . राजन विचारे , श्री . अनंत गिते , श्री . विनायक राऊत तसेच सातारा इथे पण श्री.शशिकांत शिंदे यांच्या बाबतीत आधी विजयी मग हार अशी वायव्य मुंबईसारखी परिस्थिती झाली होती त्यामुळे वरील सर्व तसेच इतर मतदारसंघातील मतदानप्रक्रियेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे
@tulshidasursal761
Ай бұрын
Prashant you are honest Socialist Gerbalist in Purogami Shivajiraje
@ilbabambasilbabambas2556
Ай бұрын
अगदि अगदि बरोबर आहे शंभर टक्के सहमत राजन विचारे , राऊत , गिते हे निवडून येणारे उमेदवार होते शशिकांत शिंदे न बाबत तर नक्कीच
@fantasysportsmpvindia4705
Ай бұрын
Beed ch sagle adhikari mange hote
@cgujale8977
Ай бұрын
दिल्ली मध्ये पण - सर्व इंडिया आलिअन्स चे उमेदवार " पराभूत " झाले..... हे सर्व संसयादपद आहे..... सरकारी यंत्रनेचा दुरपयोग केला गेला.....
@anandashingte9926
Ай бұрын
अगदी बरोबर
प्रशांत सर. निवडणूक आयोग ला. जनतेच काहीही पडलेलं नाही तो फक्त मोदी ची चाटू गीरी करायची आहे.
@prasadpatange2316
Ай бұрын
पुर्वी पासुनच निवडणूक आयोग शंकास्पद वागत आहे.आणि बऱ्याच निर्णयात जणतेला टाळाटाळ निदर्शनास येत आहे. जनतेला शंका घेण्यास वाव आहे. आहे.असे जणतेला वाटते.
निवडणूक यंत्रणा भाजपाची ❤आहे हे या सर्व गोष्टी वरून सिध्द झाले
कीर्तिकर जोपर्यंत हरत नाहित तो पर्यंत फेर मतमोजणी केली गेली
संपूर्ण निवडणुका ballet पेपर वर घ्या. सगळा घोळ झाला आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩
पंजाब मध्ये जसा निवडणूक अधिकारी याने लोकशाही चे वस्त्रहारण केल तसंच काहीतरी झालं आहे
सुरूवातीस किर्तीकरांना 2200 मतानी विजयी घोषीत कसे केले. निवडणूक आयोग सेटींग होता काय 2200 मताचा फरक कसा चुकतो हे लोकांना समजून सांगावे नाहीतर पुर्ण मतमोजणी परत कॅमेरे लावून जणतेला दाखववी मी स्वता अमोल किर्तीकरांना व्होट केलय जय महाराष्ट्रा जय शिवाजी भाजपाला मत द्याला माझा गुजरातला जन्म झाला नाही ्. किंवा मी गाढव नाही . महाराष्ट्रा द्रोहया तो द्याला मत द्याला.
वंदना सूर्यवंशी ह्यांची कारकीर्द खुप खराब आहे माहितीच्या अधिकारात ही माहिती आहे
अगदी बरोबर आहे, सत्ताधारी काहीही करू शकतात भरोसा नाही
चंदीगड ची पुनरावृत्ती आहे ही.
परत निवडणूक घेतली पाहिजे .
@nitaba9155
Ай бұрын
Yes
याला हेराफेरी म्हणतात.भाजप म्हणजे आजच्या काळातील शकुनी मामा आहे.
हे सर्व बघता आता देश संपत आल्याची ही लक्षणं आहेत.
गुजरतीला घाबरून पक्ष बदलणारे मिंधे गट मराठी नाहीच मराठीला विकले हया लोकांनी गुजरतीला जर दम होता तर ed ला का नडले नाही हे मराठी नेते
प्रशांत जी कीर्तीकरांना २ वेळा विजयी घोषित केल्यानंतरही निकाल कसाकाय बदलू शकतो ....
खर तर पोस्टल मतदान बाद होत असेल तर खूप अवघड आहे....कारण हे मतदान करणारे सरकारी कर्मचारी आसतात.....तरी सुद्ध मतदान बाद होत आसेल तर आपण कुठे आहोत विचार करावा नक्की लागेल
मोद्याने evm वापरून खेळ केलाय.. सू.कोर्ट पण सामील दिसतयं✅️
आधी जिंकले मग हरले, यांच्यात घोळ आहे
निवडणूक अधिकाऱ्यांची हकाल पट्टी करा.
अमित शाह यांनी लावलेली सेटींग पुर्ण भारतात याचा उपयोग झाला असावा.
वंदना सुर्यवंशी या अतिशय corrupt officer आहेत.. अनेक भ्रष्टाचार चे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.. यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे चा वरदहस्त आहे.. 😮
BJP सत्तेत नसती तर आज 0 सीट मिळाली असती. 😂😂😂 जय महाराष्ट्र.
100 जागेवर असा घोळ केला रडीकरून विजय मिळवला एक करोड सात लाख अतिरीक्त मते त्यासाठीच वाढवली
संपुर्ण निवडणुका पुन्हा परत बॅलेट पेपरवर घ्या.
कदम साहेब शिंदेंनचे सात उमेदवार असेच निवडुन आलेले आहेत या सात लोकसभेच्या फेर निवडणुक झाली पाहीजे
@shrirambapat7763
Ай бұрын
त्यापेक्षा त्या सात जणांना ठार मारुन टाका ना. अन्याय करायचा आहे तर पूर्ण करा.
@rajivdhuri7814
Ай бұрын
१००%
निवडणूक आयोग यांच्यावर्ती जनतेचा भरोसा राहिलेला नाही निवडणूक आयोगाची कसून चवकशी झाली पाहिजे आणि निवडणूक आयोगाची खाल पासून वरपर्यंत सगळी यंत्रणा हदरून गेली पाहिजे
प्रशांत जी 100% शंका आहेच त्यांचा जावई कडे मोबाईल का द्यावा
राहुल गांधी पंतप्रधान झाले , की सर्व सुरळीत हईल 😊
आहो,पण कीर्तिकर 3000 मतांनी जिंकले होते असे मीडियाला आले होते ते कसे काय?पोस्टल मते शक्यतो बाद होत नाहीत कारण सुशिक्षित कर्मचाऱ्यांनी ते मतदान केलेले असते,मतदान आयोगाने याबाबत दखल घ्यावी
पुन्हा मतमोजणी झाली पाहिजे
निवडणूकीत अन्याय झालेल्या उमेदवारांनी न्याय कोणाकडे मागायचा? इथे न्यायालयात, निवडणूक आयोगात आणि प्रशासनात गद्यार बसलेले आहेत.
ती वंदू झालेल्या प्रकरणाचे पुरावे नस्ट करणार . म्हणून तीला अटक करा .
याच पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार पाडलेले असतील
अगदी बरोबर आहे अगोदर कीर्तीकर विजय झाले नंतर वाईकर जाहीर केलं असं बऱ्याच नेत्यांबद्दल वाटत आहे
परत निवडणूक घ्या...नाहीतर मत मोजणी परत करा. काहीतरी काळभेळ आहे हे नक्कीच..
भाजप च्या दबावाखाली जर ईडी, सीबीआय काम करत असेल तर निवडणूक आयोग तर बरबटलेला आहे तो काहीही करू शकतो तेव्हा संपूर्ण निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी
cctv footage दिलं तर नक्कीच समजेल. तोपर्यंत वायकरांची जीत जाहिर करू नये.
पोस्टल मतदान तर सर्वात अगोदर मोजायचे असे निर्देश तर निवडणूक आयोगाने दिलेले असताना देखील मग या ठिकाणी पोस्टल मतदान सर्वात शेवटी म्हणजे २६ व्या फेरीला का मोजले.??
भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे की नाही, याबाबत काळजी वाटावी अशी शंका निर्माण होणारे हे प्रकरण आहे , सदर प्रकरण न्यायालयात खूप काथ्याकूट होणार पैशांचा आणि वेळेचा खूप वापर होणार, निवडणूक आयोग हा वेळकाढूपणा करणार, तोपर्यंत दुसरी लोकसभा निवडणुक लागेल,अशी परिस्थिती आहे.
@vasudhadamle4293
Ай бұрын
खरं आहे.
बऱ्याच ठिकाणी bjp ने असे घोळ केलेले आहेत.
. चौकशी झालीच पाहिजे
मनात काळं असेल तर सगळं काही होवू शकतं.किर्तिकराना तीन वेळा विजयी घोषित केलं होतं,नंतर पोष्टल बॅलटमधे गफला करुन रायकराना विजयी घोषित केलं आहे,ईथेच गोंधळ आहे.बाकी काय असेल ते असेल.
निवडणूक आयोगाने 10हजाराचा फरक असलेल्या लढतीत खुप झोल झाल केल्या असल्याला वाव आहे ??? कारण निवडून आयोग हे वेळोवेळी सरकार च्या इशारा वर चालत आहे ह्याला पण वाव आहे??
हे सर्व संशयास्पद आहे.
सगळयात महत्वाचे हे आहे की हया दहा दिवसांच्या कालावधीत फेरफार करून घेतली हया गोष्टी जनतेला सगळ खर कळलेल आहे. हा किळसवाणा प्रकार आहे.
परखड व अचुक विश्लेषण
प्रशांत सर विश्लेषन छान केलत, जिसके हाथ मे हाेगी लाठी भैस वही ले जायेगा,
तुमचे विश्लेषण आवडले.खरोखर सुप्रीम कोर्टाच्या आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून एक ट्रायल निवडणूक घेतली गेली पाहिजे.
पारशांतनु अतिशय जटील विषयाची गुंतागुंत अतिशय सोप्या पद्धतीने मांडली ,त्यामुळे मतमोजणीचे अंतरंग समजण्यास खूपच मदत झाली !!
ED, EC, CBI, सुप्रीम कोर्ट वगैरे भाजपाच्या म्हणण्यानुसार नियम बदलत आहेत, याला काहीच उपाय नाही का?
सक्षम अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे
One and only Prashant Kadam sirji
शिंदे ने पैसे चा गैर वापर केला आहे
@ilbabambasilbabambas2556
Ай бұрын
कोकणात पण
@swatinare4536
Ай бұрын
@@ilbabambasilbabambas2556 समृद्धी मधले पैसे असे काढले.. आता विधानसभा ला तर सगळे विकताच घेईल
ज्या अधिकारी कडे फोन होता ,त्याने तो विजयी उमेदवार च्या मेव्हण्यास वापरण्यास दिली याचा अर्थ ,तो अधिकारी फितूर असावा व त्याने नक्कीच विजयी उमेदवारास मदत केली असावी. मताचा फरक लक्षात ,यात त्या अधिकाऱ्याने विजयी उमेदवारास नक्कीच मदत केली असाच अर्थ निघतो.त
आधी चौकशी करा व्यवस्थित मगच कारवाई करा 🤝
प्रशांत सर आपण सुंदर विश्लेषण केलेले आहे पूर्णपणे आम्हाला समजले आहे
निवडणूक आयोगाजवळ क्लिन चिट तयार आहे.
अत्यंत तपशीलवार व मुद्देसूद विवेचन. हॅट्स ऑफ सर.
नेहमीच खुपच छान विश्लेषण असते सर.
असे अधिकारी का निवडला जातो. जो आपली जबाबदारी पार पाडत नाही.
आगदी सूचक सोज्वळ साप सूत्र विश्लेषण कदम साहेब लाजवाब मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
निवडणूक आयोगाला निरस्त करा , हाकला , तडीपार करा , 😢
राजू परुळेकर ह्यांनी सॉलिड स्टेटमेंट केल कि अख्या भरतात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ह्यांनी कसे हॅक होते ह्याची माहिती नीट घेतली आणि त्याचा आधार घेऊन ही केस उभी आहे
पोस्टल मतदान व त्याचे नियम व्यवस्थित तपासले गेले पाहिजे
जर मोबाईल इंटरनेट ह्यांनी evm हॅक होत नाही तर मग ban का केलं? इंटरनेट आणि मोबाईल नी काहीतरी होत असेल म्हणूनच ban केलं जातं
अभ्यासू पत्रकार ❤️
Kadam saheb mast vishleshan
फडणवीस संबधित अधिकार्यांना "मॅनेज",करण्यात गर्क झाले असतिलच !!
प्रथम मतमोजणी पोस्टल वोट ची केली जाते. त्या वेळीच वैध अवैध तपासणी होती. मग पुन्हा त्याच वोट ची कां केली. त्यात गैरवापर झाला आहे
छान माहिती सांगितलं सर
प्रशांत कदम आपल्या अभ्यासू विश्लेषनामुळे लोकजागृती होत आहे त्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🏻
खरोखरच ऐकून खूप वाईट वाटत आहे की प्रशासन एका विशिष्ठ गटाच ऐकत आहेत.. खरंच म्हणजे ही निवडणूक रद्द करावी...
मानवनिर्मित यंत्रामध्ये काहीही होऊ शकत.........
Evm ban करा मग अशी हजामत करावी लागणार नाही
एवढा वेळ लागत असेल तर बेलाट पेपर वर मतदान झालेले चांगले
मतमोजणी पारदर्शक पद्धतीने केली जावी
बैलेट पेपर वोटिग पहले करायची होती ना शेवट कशी झाली,,,,
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
योग्य विश्लेषण
Very transparent analysis sir
Great inner news expose. Thanks sir!
गुरव आणि पांडिलकर फोन एक्सचेंज प्रकरण १/२ वाजता दुपारी झाले, त्यानंतर फोन जब्त झाला,पण मग तो सिल झाला कि नंतर पण वापरात होता ?? हे समजू शकले नाही आणि वायकर पोस्टल मतावर निवडुन आले,११० मते बाद झाली तसेच दुपारी दोन नंतर मोबाइल मध्ये काय केल्या गेले ते कळावे हि विनंती 😊
एकंदरीत झालेल्या मतदान प्रक्रिये बाबत अगदी सोप्या पद्धतीत आणि सर्वाना समजेल अस सांगितलेले असल्याने बरचस समजून आले कहीसे समाधान सुध्दा झालेले आहे. धन्यवाद.
काही म्हणा वायकर चा मेहुणा मात्र दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या एलियन सारखा दिसतोय..... EVM hack करायला आला असेल कदाचित?
सद्याच राजकारण हीन दर्जाचे झाले आहे, सत्तेसाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतील. प्रामाणिक पणे सांगायच तर न्याय विकत घेतला जात आहे.
Nicely analysis Mr kadam sir salute to u you jay Maharashtra satya mev Jayate
छान विश्लेषण सर या प्रकरणाची तपासणी व्हावी व सत्य लोकांसमोर यावा ही विनंती
परत निवडनुका घ्या
खुप छान विश्लेषण सर
आपल सर्व विवेचन ऐकून निकाल स्थगित केलाच पाहिजे व निःपक्ष चौकशी झाली पाहिजे.
खूप छान माहिती.....आपले खूप धन्यवाद....विजय नक्की होईल..सत्य बाहेर येईल
निवडणूक आयोगाने स्वतःची प्रतिष्ठा संपवली आहे.
आपण दिलेली माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत होती विषय समजण्यास मदत झाली धन्यवाद
You explained a complex topic in laymen's language. Thank you.
बॅलेट पेपर ची मते का बाद केली
प्रशांत, तुम्हीही नॅरेटिव क्रिएट करत आहात. तुमच्यावर विश्वास राहिला नाही.
Very nice Prashant sir, Abp maza marathi तुम्ही आणि ज्ञानदा यांचं बातम्या बोलताना विश्लेषण ऐकताना खूप बरं वाटायचं. आता यूट्यूब वरच बातम्या बघत असल्यामुळे तुमचं विश्लेषण परत एकदा ऐकून बरं वाटलं.keep it on journalism.Thanks all of you .
Support Rahul and India with your channel
या प्रकरणी निवडणूक आयोगाची भुमिका ही संशया स्पद आहे याची चौकशी व्हायला पाहिजे.निवडणूक आयोग ने ही सर्व माहिती तसेच या प्रक्रिया चे जे सी,सी,टि,व्ही,फुटेज आहे ते जाहीर करायला हवे तरच जनते चा आयोगा प्रती विश्वास वाढेल
Postal ballot वोटिंग हे सुरुवातीला कॉऊंटिंग केलं जातं. मग इथे नंतर कसं केलं गेलं?