EVM ISSUE MADHAV DESHPANDE INTERVIEW: केवळ लोकसभा निकालाने ईव्हीएम बरोबर सिद्ध होत नाही!
लोकसभा निकालानंतर ईव्हीएम या विषयावरचं वादळ थंड होईल असं वाटलं होतं. पण मुंबईतल्या उत्तर पश्चिमच्या निकालानं पुन्हा त्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात वर्तमानपत्रातल्या एका बातमीनं सनसनाटी निर्माण केली. खरंच ईव्हीएम मोबाईलने हॅक होऊ शकतात का? यासंदर्भात कंम्पुटर सायन्स तज्ज्ञ माधव देशपांडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews ्#evmhack #evmmachine #amolkirtikar #mumbainorthwest #ravindrawaikar #mahavikasaghadi
Пікірлер: 283
EVM जर वादग्रस्त असेल आणि शंका आहे तर त्या वापरणे बंद केले पाहिजे
श्री देशपांडे साहेब तुम्ही विश्लेषण अप्रतिम केले EVM बंद व्हायला पाहिजे
निवडणूक आयोगावर समाजाचा भरवसा राहिला नाही.
Evm हटाव देश बचाव,..मोदी हटाव महाराष्ट्रतून उद्योग गुजरात नेण्यापासून बचाव.सर्व मोठे प्रकल्प आणि विमान,उद्योग खाजगीकरण करून दोन चार अब्जपतींना घशात घालण्यापासून वाचवा....
Evm वर तर आता पर्यंत बीजेपी जिकूं शंकली हा तर बीजेपी चा इतिहास आहे
Sar, देशपांडे सरानी संगतल्या प्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळं खुलासा होईल आयोग का टाळत आहे कदम सर खऱ्या माणसाला बोलावलं🎉
चंदीगड चा निकाल देशाने पहिला आहे काहीही होऊ शकते
@prasadhande7461
Ай бұрын
Te election ballot box ne zale hote ....
@Suniana085
Ай бұрын
That too happened under cctv monitoring. What abt cctv footage of Mumbai North constituency? If private companies and operators are handling evm machines right from making to uploading software, what's the guarantee it's not been hacked? Is Elon Musk mad to do a public statement like that?
राजीव कुमार सारखा शेरोशायरी करणारा मुख्य निवडणूक आयुक्त असेल तर यापुढे EVM च्या निवडणुकीत नक्की घोळ होणार.
देशपांडे साहेबांनी मांडलेल्या विचारांचं अस होऊ नये की गाढवा पुढे वाचली गीता 🙏
सगळे नियम धाब्यावर बसवले लोकशाहीचा अपमान
Evm बंद करा किंवा ते check करण्याचा अधिकार कोर्टाला द्या
@user-uh7os6xv7r
Ай бұрын
न्यायाधीश ईव्हीएम तज्ञ असतात का ?
@atmaramkaskar9028
Ай бұрын
@@user-uh7os6xv7r अहो साहेब, न्यायाधीश कायद्यातील तरदुदी नुसार त्या क्षेत्रातील तज्ञ यांचा अहवाल किंवा समोर प्रात्यक्षिक करून खात्री करू शकतात.
@suhasdamle7975
Ай бұрын
या 10 वर्षात किती सरकारी उच्च पदं, संस्था, नीतीशून्य, बेजबाबदार, बेइमान, भ्रष्ट झाल्या आहेत ते निराशजनक आहे...
ही मुलाखत पाहून कळलं सर्व ब्राम्हण बांधव भक्त नसतात.
@mangeshkhandare6724
Ай бұрын
100% ते त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक आहेत.
निवडणूक आयोग व बीजेपी सरकार ह्या दोघांवर ही विस्वास ठेवता yet नाही. निवडणूक आयोग हा भारतात bjp चा येक सहकारी सारखा वागला आहे.
लोक विकले गेले आहेत. Authority दावणीला बांधले आहेत
इतकी विस्तृत व मुद्देसूद माहिती जी माहीत नव्हती, ती काढून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आपले कौशल्य जबरदस्त आहे।
🙏अतिशय सुंदर विश्लेषण केलं त्यातल्या खाचा खुचा समजल्या परंतु हे वर पर्यंत पोहचले पाहिजे 💐👏🙏
देशपांडे सर खूप छान माहिती विश्लेषण तुम्ही केलंत आणि आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली... धन्यवाद सर
अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब जय महाराष्ट्र
सुंदर मुलाखत !
देशपांडे सर् , तुम्ही विनोद दुआ सरांन सारखे दिसतात. आज आपल्या मध्ये विनोद दुआ सर, नाही आहेत याचं दुःख आम्हा सर्वांना आहेच.
देशपांडे सर खूप छान विश्लेषण केलं सर तुम्ही मनापासून जय महाराष्ट्र 🙏 प्रशांत सर खूप छान मुलाखत घेतली तुम्ही जय महाराष्ट्र 🙏
देशपांडे सर आम्हा सर्वसामान्य माणसाला न समजणारी माहिती समजावून सांगितली . खरच EVM बंद व्हावी . दोघानाही नमस्कार
खुप सुंदर विश्लेषण👌👌👍👍आपली निर्भिड पञकारिता चालू ठेवा.🌹
Deshpande Sir. Excellent analysis
आपण जे वक्ते आणता ते खुप अभ्यासु व ज्ञानात भर टाकणारे असतात. आपल्याकडून अशीच पत्रकारीता घडावी.
श्री देशपांडे साहेब आपणास खूप खूप धन्यवाद योग्य आणि 100%परिपूर्ण विश्लेषण. निवडणूक आयुक्त हे भाजपा च्या दबावाखाली काम करत आहेत, हे सिद्ध होतय. ह्या साठी कुठलीही स्वयत्ता संस्था किंवा न्यायपालिका निर्णय देणार नाही त्या साठी जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले पाहिजे.
देशपांडे सर प्रदीर्घ अनुभवसंपन्न आणि तंत्रज्ञ आहेत. भाषा आणि विषय यावर प्रभुत्व आहे. सरांना आणि प्रशांतजी आपणास लोकशाहीचा सलाम.🎉
देशपांडे सर छान विश्लेषण आता जेंव्हा इलेक्शन कमिशन ज्यावेळी EVM तपासणी करा म्हणून सांगेल तेंव्हा तुम्ही जरूर भाग घेऊन खरा प्रकार उघड करा
दिल्ली मध्यप्रदेश बिहार कर्नाटक मध्ये 100% EVM सेट केलेलं असं माझं वयक्तिक मत आहे
@tahiRRjamadar
Ай бұрын
बरोबर..मद्यप्रदेश मध्ये एक पण सीट नाही इंडिया आघाडी ला म्हणून शंका एते
अभिनंदन... उद्धव ठाकरेंनी तुमचे कौतुक केले, भाजप विरोधी नेरेटिव पसरवण्यात तुम्ही चांगली मदत केली म्हणून
जनता हतबल आहे...... निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टासारख्या विश्वासार्ह संस्थांवरील विश्वास कमी होत आहे
मला पण प्रश्न पडला होता EVM ची मत बाद कशी होउ शकतात.
फार सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.
@PrashantKadamofficial
Ай бұрын
धन्यवाद
निर्लज्ज निवडणूक आयोग भाजप
देशपांडे साहेब तुमचं हे विश्लेषण ऐकल्यानंतर मला असे वाटते की आता या जनतेनेच इलेक्शन कमिशनर आणि त्यांच्या कार्यालयामधील सर्व कर्मचाऱ्यांना आणि कमिशनरसह ढुंगणावर लाथा घालून हाकलून दिले पाहिजे. हाच एकमेव मार्ग मला तरी दिसतो.🎉🎉🎉🎉 कारण इलेक्शन कमिशन ईव्हीएम कसे पारदर्शक आहे हे स्पष्टपणे का दाखवून देत नाही ,स्पष्टपणे सांगत नाही, प्रत्यक्षात कृती करून डेमो करून लोकांना का दाखवत नाही, म्हणजेच ते घाबरतात त्याच्यामध्ये काहीतरी आहे🎉🎉 असेच म्हणावे लागेल आणि त्याच्यावर उपाय म्हणजे वरती मी सांगितलेला तोच होय🎉 जय भीम ,जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत🎉🎉🎉🎉🎉
निवडणूक आयोगावर एवढे शिंतोडे उडवले जातायत विविध माध्यमातून जाणकारांकडून जनतेकडून म्हणजे हा निवडणूक आयोगाचा बेजबाबदारपणा दिसून येतोय, उद्या जनता मतदान करायला जाताना त्यांच्या मनात शंका येणार कि मतदान करून काय उपयोग ? तेव्हा निवडणूक आयोगाने आपली विश्वाससाहर्ता जपली पाहिजे
त्यांना कोर्ट का आदेश देत नाहीं
Chhan mahiti. Thanks a lot.
@PrashantKadamofficial
Ай бұрын
Thanks
आज जनतेने एकत्र येण्याची गरज आहे, आणि निवडणूक आयोग वर मोर्चा काढण्यात यावा
अगोदर बॅलेट पेपर ची मोजणी केली तर .चंदीगड करता येणार नाही ना सर.
झालेले मतदान मोजलेली मते पाहता EVM मुळे दो और दो पाँच हे शक्य आहे हे मान्य केले पाहिजे.
कदम सर, देशपांडे सरानी दुसरा मुद्दा सुध्दा महत्वाचा मांडला आहे, तो म्हणजे एखाद चुकून भलत्याच उमेदवाराला दिलेले मत बात होत नाही, त्याच प्रमाणे आताच्या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत मशाल चिन्ह ठळक दिसत न्हवते, त्यामुळे खुप लोकांना त्रास झाला होता, खुद्द मला सुध्दा मशाल चिन्ह आगदी बारीक जनर करून पहाव लागले, याच्यात सुध्दा मशाल चिन्हानी मार खाल्ला आहे..
सर.. आपण जे,हालवायाच्या पेढ्यांचे, उदाहरण दिले ते, अगदी योग्य आहे ! ग्राहकाला आपली वस्तू .. तपासून घेण्याचा अधिकार आहे ! परंतु. .त्या नुसार निवडणूक आयोग,जनतेच्या अधिकाराचे संरक्षण का करू शकत नाही ? हा खरा संशयाचा मुद्दा आहे... धन्यवाद सर 🙏
सर आपल्या पत्रकारिता मुळे या देशात हुकूमशाही अजून जिवंत आहे खूप छान विश्लेषण केलेले आहे
राम कृष्ण हरि माऊली ❤❤ खूपच छान अप़तिम ❤❤
अहो साहेब सर्वांना माहीत आहे, निवडणूक आयोग विकला गेला आहे
Evm bhagao bjp bhagao modi bhagao, Samvidhan bachao loktantra bachao 👍
सर्वोच्च न्यायालयाने मधे pil टाकायला पाहीजे या vedio chya clips khup share kra कर्ण पूर्ण विडीयो कोण बघत नाही
प्रशांत हे खर आहे का कारण आम्ही आपल्याकडे विवाष ने आपल्याकडे पाहतो हा संग्रम लोकांचा दूर करावा
मतदान पेपर वर च झाले पाहिजे जे पूर्वी होते.तरच ही समस्या solve hoil.
देशपांडे सर विश्लेषण अप्रतिम.
अभिनंदन सर, उद्धव साहेबानी ह्या निवडणूकीत आपण केलेल्या मदतीसाठी आपले नाव घेऊन आपले आभार मानले त्याबद्दल आपले पुन्हा अभिनंदन .
मोहन भागवत हे महान देशभक्त हा विषय कधी बोलणार नाही कारण त्यांची शाळेत शिकवण नाही
चाळीस पार वाला चारशे पार च्या घोषणा देत आहे. मशीन चा गैर वापर करून हेच सिद्ध होत आहे. सावधान इंडिया. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर खूप छान एक्सप्लेन केलात. लोकशाही राहिलीच नाही कोन बोलेल त्याला jail
Jay Maharashtra Kadam sir Deshpande sir Nice 🙏
अशा सर्व तज्ज्ञांना निवडणूक राबविण्याचे काम सोपवले पाहिजे.
कशावरून येथे चंदिगढ पॅटर्न वापरला नसेल
आधिकारी की गलती से हुई चुनाव ये गैरकानुनी ही होगा, उसे दोबारा से कराना चाहिए।
जगातल्या मोठ्या मोठ्या बँका, संरक्षण प्रणाली यांची प्रणाली हॅक होऊ शकते तर मग हे तर एक evm मशीन आहे ते नक्कीच हॅक होऊ शकते
भारतातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे प्रतिनिधित्व करून ईव्हीएम तज्ञ किंवा जे कोणी हॅक करू शकतात त्यांना हायर करून वरील शंकेचे निरासन करावे
काही होत नाही सर या लोकांचं हे सर्व कायदे कानून पाळत नाही यांना फक्त सत्ता हवी आहे याच देशात शास्ती रेलवे मंत्री होते तेव्हा अपघात झाला आणि त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि आता कोठे ही सत्तेसाठी लाचारी
खूपच छान. बऱ्याच शंका दूर झाल्या. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे
@PrashantKadamofficial
Ай бұрын
धन्यवाद
जनता विकली जाऊ नये, मतदान हा आपला हक्क आहे, खंबीर नेतृत्वाला निवडून आणा
हा विश्वास घात जनतेचा आहे
मस्क ची मुलाखत घ्या
आयोग आणि bjp मीळुन देशात पराकोटीचे निचपणे वागतायत ह्यांचा वैताग आलाय लोकांना श्रीलंके सारखा उठाव करण्याची वेळ येणार वाटतं
एव्हढ च जर evm हॅक होत नाही असा जर दावा आहे तर, मग बॅलेट पेपर वर निवडणुका घेत नाहीत?
One and only Prashant Kadam sirji
संपूर्ण देशात ७२ लाख मते मोजली गेली नाहीत असे मी ही वाचले. आहे.
खूप सुंदर विवेचन आगदी सत्य मांडतोय सर आपण
प्रश्न जनतेच्या मनात नाहीत नरेटिव्ह सेट करून सातत्याने प्रश्न तयार केले जातात.
मॅन्युपलेट करता येते EVM तर मग कोर्टात जाऊन ह्या बद्दल माहीती समोर ठेवणे आवश्यक आहे .... हॅक चा विषय वेगळा आहे. आणी मॅन्युपलेट होणे हा विषय वेगळा आहे .
निवडणूक आयोगावर देशातील फक्त २८% जनतेचा विश्वास आहे.😢😢
महाविकास आघाडीला विनंती आहे की ईव्हएमचा मुद्दा सोडु नका ईव्हीएम नकोच आहे ह्यावर काय कारवाई होउ शकते ती करावीच
खरंच छान
प्रशांत हा व्हिडीओ आपण निवडणूक आयोगाला पठवा!
निवडणूक आयोगाच्या काम करण्याची पद्धत संशयास्पद असल्यामुळे मतदारांना पुर्ण पणे संभ्रमात टाकून निकाल लागला. काहीतरी वेगळे घडत असेल ही शंका घ्यायला वाव मिळत आहे.
Excellent Analysis of the disputed issue. Congratulation of Shri Deshapade and Prashant Sir! Keeo it on.
@PrashantKadamofficial
Ай бұрын
Thanks
ईव्हीएम हॅक केले म्हणून भाजप च्या 240 सीट आल्या नाहीतर 40 सीट सुध्दा आल्या नसत्या
देशपांडे सरांनी उदाहरण देऊन चांगल स्पष्ट केलं . चर्चा चांगली झाली.
@PrashantKadamofficial
Ай бұрын
Thanks for feedback 🙏
देशपांडे साहेबांना सलाम. त्यांची लोकशाहीसाठीची कळकळ फार महत्त्वाची आणि राज्यघटनेशी सुसंगत आहे.
निवडणूक अधिकारी निवडण्याची पध्दत बदलून ती जनतेतून आनली पाहिजे, !!जय भारत जय संविधान!..
Evm = Modi
आयोग verification साठी evm ला हात लावू देत नाही हा इतिहास आहे.
Great analysis, Explenetion, and Information, good one, MR, PRASHANT BHAU, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️💚💐
@PrashantKadamofficial
Ай бұрын
धन्यवाद, जय संविधान
Aplya.prayatnabaddal.abhinandan.kadam.sir.
कदम सर आता देशपांडे सरानी चांगले उधारण दिले, ते म्हणाले की आपण एखाद्या दुकानात जाऊन पावकिलो पेडे मागितले की तो दुकांदार तीथे ऑलरेडी भरलेला बॉक्स उचलून देतो, त्याला आपण म्हणालो तो मला खोलून दाखव म्हटले की तो न काही बोलता खोलून दाखवतो, याचे कारण त्याला खात्री असते की मी यांच्यात पेडेच भरलेले आहेत, जर तो दुकांदार तो फुडा खोलायला कानमान करत असेल तर त्यात काही तरी नक्की गडबड आहे, असेच समोरचा माणूस गृहीत धरतोच, हेच इव्हीएम बाबतीत होत आहे..
अत्यंत सुंदर विश्लेषण देशपांडे सरांचे ❤
@PrashantKadamofficial
Ай бұрын
Thanks
खूप छान विश्लेषण धन्यवाद साहेब..
I am sure that this gentleman will be doing a great service to the nation by telling this to supreme court instead of wasting our time.
ईव्हीएम ला कीबोर्ड वरून इनपुट द्यावा लागतो म्हणजे कुठलं बटन कुठल्या उमेदवाराला असाइन् करायचं हे इनपुट द्यावं लागतं. त्यामुळे तशाच प्रकारच्या इनपुट वरून प्रोग्राम मध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो. समजा एक विशिष्ट नंबर जस एक नऊ सात आठ या क्रमाने जर दाबला तर दर 10 व मत एका विशिष्ट पक्षाला गेलं पाहिजे अशी सोय प्रोग्राम मध्ये करता येऊ शकते.
सर्वोच्च न्यायलयाला निवडणूक आयोगाला जो पर्यंत पडलेली मते व मोजलेली मते समान येत नाही तो पर्यंत निकाल घोषित करायला नको असे निर्देश द्यायला सांगणे अशी याचिका करण्याची गरज आह
चुना आयोग वर भरोषा नाहीं साहेब सर्व विकले गेले आहेतः
Important subject very well presented. Excellent interview!!
अप्रतिम विश्लेषण सरजी 🙏
@PrashantKadamofficial
Ай бұрын
Thanks
त्या दिवशी वापरला गेलेला मोबाईल आणि ई वी एम मशीन या दोन्ही वस्तूंची तपासणी करावी ,जर त्यामध्ये एकमेकांचा समंध आला (कनेक्शन होत असेल) तर १४ आणि १९ मध्ये हीच पद्धत निवडणुकीसाठी चितिग १००टक्के वापरली गेली .आणि तो aap एकूण मशीन मध्ये असणारच नव्हे तो आहे च कारण मशीन बघूच देत नाही. म्हणता.
सही...👍
मोठमोठ्या हुद्यावर असलेले सरकारी अधिकारी नोकरीची पर्वा न करता,या असल्या कटात सामील होतात, तेव्हा समोरुन मिळवणारी रक्कम किती असावी,याचा अंदाज येत नाही, सरकारी नोकरी सहज जात नसते , थातुरमातुर कारवाई होते किंवा बदली होते,पण मिळवणारी रक्कम जरी आयुष्य भर पुरणारी असली,तरी नावाला कलंक लागतो,तो सुद्धा आयुष्भर साथ सोडत नाही.
@user-ne7ns3li9f
Ай бұрын
आता लोक निर्लज्ज झाले आहेत, उदाहरणं मिंधे आणि अजित पवार गट, त्यांना ना इज्जत की चिंता न फिकीर कोई अपमानकी, जय बोलो लक्ष्मीकी 😡
सिझरच्या पत्नीचं चारित्र्य हे वादातीतच असले पाहिजे हे देशपांडे सरांनी अधोरेखित केले