गेल्या दहा वर्षांपासून अहमदनगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट आणि अहमदनगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
अ.नगर मध्ये फक्त महाविकास आघाडी चा उमेदवार निवडून येणार...💥💫
@riyanshpatil25183 сағат бұрын
बोगस न्यूज
@rahuldeshmukh61893 сағат бұрын
Akole वैभवभाऊ पिचड
@OmkarPawar-np8yb3 сағат бұрын
कोणीही उभा राहा महाविकास आघाडी जिंकणार
@Freefiregam1014 сағат бұрын
Bhavi pm 2029 Tu rojala jast ani ashadi la kami gela mhnun tu bhavich rahnaar
@user-ih8fq6qu1c4 сағат бұрын
नगर मध्ये फ्कत संग्राम भैय्या निवडून येतील आज लिहून ठेवा
@abhinaogodase27615 сағат бұрын
Pichad gele tarach vaibhawala bhavitavya ahe
@gajananautade40155 сағат бұрын
अजूनही हौस फिटली नाही वाटतं. डिपाझिट गेल्यावर फिटंल.
@Vijay45ablp5 сағат бұрын
किरण काळे फिक्स आमदार ❤❤❤
@abhinaygaikwad88245 сағат бұрын
भाऊ तूच उभा रहा म्हणजे तुला निवडून देऊ फक्त स्पष्ट बोला काय बोललात ते नीट समजत नाही
@abhinaygaikwad88245 сағат бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@abhinaygaikwad88245 сағат бұрын
महाविकास आघाडी च 👌
@ConfusedForestBridge-ry7ld5 сағат бұрын
आहो मागिल दोन्ही विधानसभा निवडणुकीत एकदा संपूर्ण होणा-या चच खच॔ व काही मागिल त्या बक्षिस चा हमी दिलेला शब्द असे ठरले म्हणुन डमी उमेदवारी ती भाजपा विद्यमान अध्यक्ष महोदयांनी आशी फसवणुक केल्याने स्व. अनिल भैय्या राठोड साहेब यांचाअत्यंत कमी मतांनी पराभव झाला , विद्यमान विधानसभा सदस्यांनी मा.आ. विखे पाटील यांच्या सत्ता व संपत्ती सोमोर संपूर्ण हार पहिलेच मान्य करून ( म्हणजेच स्विकारून ) मागिल लोकसभेच्या निवडणुकीत डमी उमेदवारी केली म्हणुन वक्षिस म्हणुन संपूर्ण खच॔ मा.आ.स्व.अनिल भैय्या राठोड साहेब यांच्या बरोबर राहुन संपूर्ण विरोधात फसवणुक करून ईमाने ईतबारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते संपूर्ण ताकदीने सक्षम पणे मदत सदैव उपलब्ध करण्यात आली पुन्हा मा. आ.पालकमंत्री साहेब व विद्यमान असलेल्या मा.मा खासदार साहेब यांच्या फसवणुकी मुळे दोन्ही विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी नगण्य मतांच्या फरकाने पराभव झाला. नको असलेल्या नामचीन कुप्रसिद्ध अत्यंत नीच प्रवृत्तीच्या माफिया गिरी करणा-यांना जनतेच्या सामान्य नागरिकांच्या मतदारांसह वडील धारी मंडळी यांच्या सह माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या मनीध्यानी नसताना देखील जनतेची दिशाभूल फसवणूक करून लबाडीने निवडुन आले असे जनतेच्या सामान्य नागरिकांच्या मतदारासह माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या लक्षात आलेच आहे हे देखील मान्य करावेच लागेल. कारण हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल. तरच भविष्यात यांच्या पराभवासाठी अति दक्षता घेऊन विषेश प्रयत्न देखील संपूर्ण व सर्व 101 % टक्के ख-या 24 कॅरेट पिव्वर सोन्या सारखे विरोधातील विरोधकांना संपूर्ण पणे मतभेद, मनभेद बाजुला ठेवून यांच्या पराभवासाठी दक्ष राहुन ईमाने ईतबारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते पर हस्ते संपूर्ण ताकदीने संघटीत होऊन पराभव करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. नगर शहर केडगावसह व नगर तालुका राहुरी सह विधानसभा मतदार संघातील व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील संपूर्ण सडलेले ( राजकारणातील राजकीय जीवनातील संपूर्ण सडलेले कांदे म्हणजेच ( व्यक्ती )कायमस्वरुपी फेकून देऊन नेस्तनाबूत करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. असे जनतेच्या सामान्य नागरिकांच्या मतदारासह माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या लक्षात आलेलेच आहे. अन्यथा पुढील अनेक पिढ्या न पिढ्या सर्वांनच्याच डोळयात कायमस्वरुपी आश्रु येत राहतील हे देखील मान्य करावेच लागेल.
@rameshdhawade85676 сағат бұрын
Ha patrkar kahihi boltoy
@user-dr4wu6cc9p6 сағат бұрын
शक्य नाही.
@kakasahebsalunke71296 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडी 👍👍💯💯
@swpnilpathak45596 сағат бұрын
तुम्हाला अशा भंगार बातम्या कोण देतात सुजय विखे मध्ये संग्राम जगताप चे विरुद्ध बोलायची हिम्मत तरी आहे का
@rameshshete87066 сағат бұрын
😂😂😂😂
@socialhuman75566 сағат бұрын
तिरंगी झाली की आभिषेक कलामकर च येणार गुन्हेगारा,दादागिरी वाले नो तुम्ही उताने च पडणार
@rahulnichit30766 сағат бұрын
उमेदवार महविकास आघाडीचाच विजयी होणार
@SagarSunsule6 сағат бұрын
Khasdar hota yet nhi ata amdar ka
@shivramwagh69476 сағат бұрын
संग्राम जगताप अजीत पवार. बरोबर जर जात नाही तर आज खासदार असता
@balkrushnadamal66886 сағат бұрын
नगर जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडूण येणार .
@shetkari8867 сағат бұрын
ओन्ली संदेश कार्ले
@shetkari8867 сағат бұрын
🎉
@vestigeindiaannaghorpade33447 сағат бұрын
अगोदर आपल्या कोपरगावचा विकास करा, मग नगर जिल्याचा विचार करा, साहेब.
@purushottamdhande94197 сағат бұрын
Very nice and beautiful I like 👌 संग्रामभाऊ!!घ्या दाबुन! ! तात्याची गाभ्यात दु:खते,दाबुन घेणे पुर्णविराम.
@pash277 сағат бұрын
फक्त तुतारी ❤
@user-fl5pi2eu1y7 сағат бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून संग्राम जगताप हेच उमेदवार ह्यात कोणताही बदल होणार नाही
@JavedShaikh-ff4jr7 сағат бұрын
सगळ्या भाजप च्या लोकांना घड्याळ च काम करून मतं पण दयावा लागणार
@manassandipbhosale84947 сағат бұрын
ओनली तुता री
@rameshthomabare-bg8ys7 сағат бұрын
Doghe nahi
@ramdasmatkar42027 сағат бұрын
पाथर्डी तालुक्यात ढाकणे च येनार
@raosahebchaudhari19607 сағат бұрын
सुजय दादा विखे पाटील हे कर्जत जामखेड किंवा पारनेर मध्ये निवडणूक लढवितील असे वाटते
@JavedShaikh-ff4jr7 сағат бұрын
संगमनेर मधून लढवावी
@123zgs6 сағат бұрын
Kuthehi ubha rahila tari padnar
@terminatorug35 сағат бұрын
Nako amchyakad tikdach ulath tuzya gavala
@Annachoco1202 сағат бұрын
Parner madhe ata chaddi sudha thevmar mahit 😂😂😂
@usfr-al1b5s67 сағат бұрын
दिलीप सातपुते आमदार होणार
@balbhimwalke42298 сағат бұрын
असं होणारच नाही...
@ConfusedForestBridge-ry7ld8 сағат бұрын
या दोन्ही पैकी किंवा यांच्या जवळील विश्र्वासातील कोणीही नगर शहर केडगावसह व नगर तालुका राहुरी सह विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले तरी देखील अत्यंत अति भरघोस मतांनी जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागणारच आहे. कारण गेल्या दहा पंधरा वर्षात बिनधास्त बिनदिक्कत पणे रात्रंन दिवस गुंड गिरी, गुन्हेगार, गुन्हेगारी,जबरदस्त मारहाण, अरबो रूपये च्या करोडो रुपये किंमतीच्या विविध संपत्ती चे अत्यंत व अति कवडीमोल किंमतीत साठे खत खरेदी खत बळजबरीने करून घेण्यासाठी ,ताबा सह कब्जा घेणारे यांच्या सह यांच्या पदाधिकारी व सहकार्याची संपूर्ण दहशत गुंड गिरी आहे जी राजरोसपणे चालते अत्यंत अति मोठ्या प्रमाणात धुडगुस चालुच आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते वेळ पडल्यास खुन करणारे करून घेण्यासाठी अति माहिर नामचीन कुप्रसिद्ध अत्यंत नीच प्रवृत्तीच्या माफिया गिरी करणा-यांना अति व अत्यंत नामांकित लोकांना दोन्ही विधानसभा मतदार संघातील व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध पातळीवर विकास कामांच्या नावावर रात्र दिवस बरोबर घेऊन फिरत होते, हे जनतेला व सामान्य नागरिकांना मतदारांना वडील धा- यांना माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या लक्षात आलेलेच आहे हे देखील मान्य करावेच लागेल. याचाच परिणाम म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल , जे काही मताधिक्य काही मतदार संघात किंवा केंद्रावर मिळाले आहे ते तुमच्याच सत्ता व संपत्ती सह स्वता च्या यंत्रणांच्या व मा आ.पालकमंत्री साहेब तुमचेच वडील सह राज्य पातळीवरील तुमच्या सत्ता धा-यांनची मदत व सहकार्य याचा परिणाम म्हणुन दक्षिण लोकसभा मतदार संघातील सरकारी निम सरकारी संपूर्ण यंत्रणा यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते केलेल्या सहाय्याचा व मदतीचा परिणाम म्हणुन काही ठिकाणी मतआधिक्य मिळाले आहे, त्यात या नामचीन कुप्रसिद्ध लोकांनचा काडी मात्र संबंध नाही हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य आहे हे देखील मान्य करावेच लागेल तरच भविष्यात तुम्ही या निच प्रवृत्ती च्या कुपसिधद लोकांन पासुन दुर राहण्याचा किंवा कायमस्वरुपी सोडुन देण्याचा प्रयत्न करताल असे जनतेला सामान्य नागरिकांना मतदारांना निश्चितच वाटत असेल व आहे. सत्य कडु असते पण ते सत्य च असते हे देखील लक्षात घेतलै पाहिजे व मान्य देखील केले पाहिजे तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. नाहीतर ये रे माझ्या मागल्या असे होईल व तुम्ही पण उपाशी व सर्वच सहकारी देखील उपाशी झोपताना दिसतील हे देखील राजकारणात राजकीय जीवनात नेतृत्व करताना नाकारता येणार नाही.यांच्या वरील सर्व विषयांवर धुडगुस घालुन पैसा कमवतांनाचे याचे संपूर्ण ताकदीने सक्षम पणे संरक्षण करणारे म्हणजे तुम्ही तुमच्या मुळे तुमचे वडील व तुम्हा दोघां मुळे मा.आ.राज्याचे मुख्यमंत्री साहेब व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असे असल्याने. यांच्या निच गुंड गिरी दहशती राजकीय नेतृत्व करणा-यान पुढे, ( जिल्ह्यातील व राज्यातील सरकारी, निम सरकारी संपूर्ण यंत्रणा सह स्थानिक प्रसार माध्यम व ईतर सर्वच व संपूर्ण पातळीवरील मिडीया व अॅकर नांगी टाकताना संपूर्ण पणे हतबल मजबुरी ने मजबुर झालेली जनतेला सामान्य नागरिकांना मतदारांना निश्चितच दिसत आहे जाणवत देखील आहे निदर्शनास देखील येत आहे. वरील सर्वांचीच देखील हीच परिस्थिती झालेलीचआहे. ). हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल. तरच भविष्यात नको त्या विचारांच्या लोकांना पासुन सुरक्षित राहुन राजकीय जीवनात राजकारणात तुमची परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झालेली असेल.अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनेच दाखवुन दिले आहे की जनतेला सामान्य नागरिकांना मतदारांना गृहीत कधीच धरू नये हे ही सत्यच आहे.
@dadasahebkhedkar80778 сағат бұрын
कोणीही उभा करा फक्त महा विकास आघाडी
@babab.6178 сағат бұрын
कोणीही उभा राहिला तरी अहमदनगर शहरातून महाविकास आघाडीचा आमदार होणार
Пікірлер
अ.नगर मध्ये फक्त महाविकास आघाडी चा उमेदवार निवडून येणार...💥💫
बोगस न्यूज
Akole वैभवभाऊ पिचड
कोणीही उभा राहा महाविकास आघाडी जिंकणार
Bhavi pm 2029 Tu rojala jast ani ashadi la kami gela mhnun tu bhavich rahnaar
नगर मध्ये फ्कत संग्राम भैय्या निवडून येतील आज लिहून ठेवा
Pichad gele tarach vaibhawala bhavitavya ahe
अजूनही हौस फिटली नाही वाटतं. डिपाझिट गेल्यावर फिटंल.
किरण काळे फिक्स आमदार ❤❤❤
भाऊ तूच उभा रहा म्हणजे तुला निवडून देऊ फक्त स्पष्ट बोला काय बोललात ते नीट समजत नाही
राम कृष्ण हरी 🙏
महाविकास आघाडी च 👌
आहो मागिल दोन्ही विधानसभा निवडणुकीत एकदा संपूर्ण होणा-या चच खच॔ व काही मागिल त्या बक्षिस चा हमी दिलेला शब्द असे ठरले म्हणुन डमी उमेदवारी ती भाजपा विद्यमान अध्यक्ष महोदयांनी आशी फसवणुक केल्याने स्व. अनिल भैय्या राठोड साहेब यांचाअत्यंत कमी मतांनी पराभव झाला , विद्यमान विधानसभा सदस्यांनी मा.आ. विखे पाटील यांच्या सत्ता व संपत्ती सोमोर संपूर्ण हार पहिलेच मान्य करून ( म्हणजेच स्विकारून ) मागिल लोकसभेच्या निवडणुकीत डमी उमेदवारी केली म्हणुन वक्षिस म्हणुन संपूर्ण खच॔ मा.आ.स्व.अनिल भैय्या राठोड साहेब यांच्या बरोबर राहुन संपूर्ण विरोधात फसवणुक करून ईमाने ईतबारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते संपूर्ण ताकदीने सक्षम पणे मदत सदैव उपलब्ध करण्यात आली पुन्हा मा. आ.पालकमंत्री साहेब व विद्यमान असलेल्या मा.मा खासदार साहेब यांच्या फसवणुकी मुळे दोन्ही विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी नगण्य मतांच्या फरकाने पराभव झाला. नको असलेल्या नामचीन कुप्रसिद्ध अत्यंत नीच प्रवृत्तीच्या माफिया गिरी करणा-यांना जनतेच्या सामान्य नागरिकांच्या मतदारांसह वडील धारी मंडळी यांच्या सह माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या मनीध्यानी नसताना देखील जनतेची दिशाभूल फसवणूक करून लबाडीने निवडुन आले असे जनतेच्या सामान्य नागरिकांच्या मतदारासह माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या लक्षात आलेच आहे हे देखील मान्य करावेच लागेल. कारण हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल. तरच भविष्यात यांच्या पराभवासाठी अति दक्षता घेऊन विषेश प्रयत्न देखील संपूर्ण व सर्व 101 % टक्के ख-या 24 कॅरेट पिव्वर सोन्या सारखे विरोधातील विरोधकांना संपूर्ण पणे मतभेद, मनभेद बाजुला ठेवून यांच्या पराभवासाठी दक्ष राहुन ईमाने ईतबारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते पर हस्ते संपूर्ण ताकदीने संघटीत होऊन पराभव करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. नगर शहर केडगावसह व नगर तालुका राहुरी सह विधानसभा मतदार संघातील व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील संपूर्ण सडलेले ( राजकारणातील राजकीय जीवनातील संपूर्ण सडलेले कांदे म्हणजेच ( व्यक्ती )कायमस्वरुपी फेकून देऊन नेस्तनाबूत करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. असे जनतेच्या सामान्य नागरिकांच्या मतदारासह माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या लक्षात आलेलेच आहे. अन्यथा पुढील अनेक पिढ्या न पिढ्या सर्वांनच्याच डोळयात कायमस्वरुपी आश्रु येत राहतील हे देखील मान्य करावेच लागेल.
Ha patrkar kahihi boltoy
शक्य नाही.
फक्त महाविकास आघाडी 👍👍💯💯
तुम्हाला अशा भंगार बातम्या कोण देतात सुजय विखे मध्ये संग्राम जगताप चे विरुद्ध बोलायची हिम्मत तरी आहे का
😂😂😂😂
तिरंगी झाली की आभिषेक कलामकर च येणार गुन्हेगारा,दादागिरी वाले नो तुम्ही उताने च पडणार
उमेदवार महविकास आघाडीचाच विजयी होणार
Khasdar hota yet nhi ata amdar ka
संग्राम जगताप अजीत पवार. बरोबर जर जात नाही तर आज खासदार असता
नगर जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडूण येणार .
ओन्ली संदेश कार्ले
🎉
अगोदर आपल्या कोपरगावचा विकास करा, मग नगर जिल्याचा विचार करा, साहेब.
Very nice and beautiful I like 👌 संग्रामभाऊ!!घ्या दाबुन! ! तात्याची गाभ्यात दु:खते,दाबुन घेणे पुर्णविराम.
फक्त तुतारी ❤
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून संग्राम जगताप हेच उमेदवार ह्यात कोणताही बदल होणार नाही
सगळ्या भाजप च्या लोकांना घड्याळ च काम करून मतं पण दयावा लागणार
ओनली तुता री
Doghe nahi
पाथर्डी तालुक्यात ढाकणे च येनार
सुजय दादा विखे पाटील हे कर्जत जामखेड किंवा पारनेर मध्ये निवडणूक लढवितील असे वाटते
संगमनेर मधून लढवावी
Kuthehi ubha rahila tari padnar
Nako amchyakad tikdach ulath tuzya gavala
Parner madhe ata chaddi sudha thevmar mahit 😂😂😂
दिलीप सातपुते आमदार होणार
असं होणारच नाही...
या दोन्ही पैकी किंवा यांच्या जवळील विश्र्वासातील कोणीही नगर शहर केडगावसह व नगर तालुका राहुरी सह विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले तरी देखील अत्यंत अति भरघोस मतांनी जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागणारच आहे. कारण गेल्या दहा पंधरा वर्षात बिनधास्त बिनदिक्कत पणे रात्रंन दिवस गुंड गिरी, गुन्हेगार, गुन्हेगारी,जबरदस्त मारहाण, अरबो रूपये च्या करोडो रुपये किंमतीच्या विविध संपत्ती चे अत्यंत व अति कवडीमोल किंमतीत साठे खत खरेदी खत बळजबरीने करून घेण्यासाठी ,ताबा सह कब्जा घेणारे यांच्या सह यांच्या पदाधिकारी व सहकार्याची संपूर्ण दहशत गुंड गिरी आहे जी राजरोसपणे चालते अत्यंत अति मोठ्या प्रमाणात धुडगुस चालुच आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते वेळ पडल्यास खुन करणारे करून घेण्यासाठी अति माहिर नामचीन कुप्रसिद्ध अत्यंत नीच प्रवृत्तीच्या माफिया गिरी करणा-यांना अति व अत्यंत नामांकित लोकांना दोन्ही विधानसभा मतदार संघातील व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध पातळीवर विकास कामांच्या नावावर रात्र दिवस बरोबर घेऊन फिरत होते, हे जनतेला व सामान्य नागरिकांना मतदारांना वडील धा- यांना माता बंधु भगिनी युवक युवती यांच्या सह व्यापारी उद्योजक यांच्या लक्षात आलेलेच आहे हे देखील मान्य करावेच लागेल. याचाच परिणाम म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल , जे काही मताधिक्य काही मतदार संघात किंवा केंद्रावर मिळाले आहे ते तुमच्याच सत्ता व संपत्ती सह स्वता च्या यंत्रणांच्या व मा आ.पालकमंत्री साहेब तुमचेच वडील सह राज्य पातळीवरील तुमच्या सत्ता धा-यांनची मदत व सहकार्य याचा परिणाम म्हणुन दक्षिण लोकसभा मतदार संघातील सरकारी निम सरकारी संपूर्ण यंत्रणा यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते पर हस्ते केलेल्या सहाय्याचा व मदतीचा परिणाम म्हणुन काही ठिकाणी मतआधिक्य मिळाले आहे, त्यात या नामचीन कुप्रसिद्ध लोकांनचा काडी मात्र संबंध नाही हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य आहे हे देखील मान्य करावेच लागेल तरच भविष्यात तुम्ही या निच प्रवृत्ती च्या कुपसिधद लोकांन पासुन दुर राहण्याचा किंवा कायमस्वरुपी सोडुन देण्याचा प्रयत्न करताल असे जनतेला सामान्य नागरिकांना मतदारांना निश्चितच वाटत असेल व आहे. सत्य कडु असते पण ते सत्य च असते हे देखील लक्षात घेतलै पाहिजे व मान्य देखील केले पाहिजे तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. नाहीतर ये रे माझ्या मागल्या असे होईल व तुम्ही पण उपाशी व सर्वच सहकारी देखील उपाशी झोपताना दिसतील हे देखील राजकारणात राजकीय जीवनात नेतृत्व करताना नाकारता येणार नाही.यांच्या वरील सर्व विषयांवर धुडगुस घालुन पैसा कमवतांनाचे याचे संपूर्ण ताकदीने सक्षम पणे संरक्षण करणारे म्हणजे तुम्ही तुमच्या मुळे तुमचे वडील व तुम्हा दोघां मुळे मा.आ.राज्याचे मुख्यमंत्री साहेब व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असे असल्याने. यांच्या निच गुंड गिरी दहशती राजकीय नेतृत्व करणा-यान पुढे, ( जिल्ह्यातील व राज्यातील सरकारी, निम सरकारी संपूर्ण यंत्रणा सह स्थानिक प्रसार माध्यम व ईतर सर्वच व संपूर्ण पातळीवरील मिडीया व अॅकर नांगी टाकताना संपूर्ण पणे हतबल मजबुरी ने मजबुर झालेली जनतेला सामान्य नागरिकांना मतदारांना निश्चितच दिसत आहे जाणवत देखील आहे निदर्शनास देखील येत आहे. वरील सर्वांचीच देखील हीच परिस्थिती झालेलीचआहे. ). हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे हे मान्य देखील करावेच लागेल. तरच भविष्यात नको त्या विचारांच्या लोकांना पासुन सुरक्षित राहुन राजकीय जीवनात राजकारणात तुमची परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झालेली असेल.अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनेच दाखवुन दिले आहे की जनतेला सामान्य नागरिकांना मतदारांना गृहीत कधीच धरू नये हे ही सत्यच आहे.
कोणीही उभा करा फक्त महा विकास आघाडी
कोणीही उभा राहिला तरी अहमदनगर शहरातून महाविकास आघाडीचा आमदार होणार
कसं बोलले , अगदी बरोबर 💯💯👍👍
किरण काळे फिक्स आमदार ❤❤❤
Sujay vikhe
अंदाज खरा ठरू शकतो...
काहीही हवा सोडू नको
तुम्हाला अश्या बातम्या कुठे भेटतात...😂
😂😂
रोहित पवार माजी आमदार होणार निश्चित
रोहित पवार माजी आमदार होणार निश्चित
कर्जत तालुक्यात राम शिंदे
अकोले तालुका अमित दादा भांगरे फिक्स आहे
नाही कारण हे राजकारण साखर कारखानयाच नाही