Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | Maratha Samaj कुणाच्या बाजूनं? कार्यकर्त्यांनी सांगूनच टाकलं?
In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
Pankaja Munde VS Bajrang Sonavane LIVE | Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडमध्ये हवा कुणाची?
#Pankajamunde #Bajarangsonavane #Moodmaharashtracha #beedloksabha #loksabhaelection2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
Пікірлер: 572
ओन्ली बजरंग बाप्पा सोनवणे विजय होणार आहेत
@rajeshshinde9559
12 күн бұрын
Only मराठा
@thedarkknight9959
11 күн бұрын
❤ डा
@letsstudy.8889
11 күн бұрын
Ho Beed la Paris krtil bappa
@lovestatus-np4lv
9 күн бұрын
@@thedarkknight9959dau ka tondat
महाविकास आघाडी चे खासदार येणार 🙏
@rajeshshinde9559
12 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@sangitabambale777
6 күн бұрын
मराठाच दाखवून देणार आपल्या समाजाची ताकद
कॉंग्रेस ने काही केल नाही म्हनता, मुंढे साहेबांना कोनी संपवल हे का शोधत नाही, ताई ताई करत बसता,
@akshaykumargulbhile2097
6 күн бұрын
Nitin gadkari
मराठा आरक्षण बीडचा खासदार ठरवणार
बीड चा खासदर बदला विकास होईल
@anilkulkarni1386
12 күн бұрын
या वर्षी बदल होतोय पंकजा ताई होत आहे आड़ीच लाखाची लीड घेऊन
@sanjaychavan6545
12 күн бұрын
@@anilkulkarni1386मराठा आरक्षण मिळेल 4🚩🚩🚩
@Chortachhagan
8 күн бұрын
@@anilkulkarni1386 😂😂 वंजारी लोकसंख्या फक्त 250000 आहे... मराठा 500000 मुस्लिम 150000 😂😂😂😂😂 यात आरक्षण नाही निवडून यायला...😂 अरे भटा तुम्हाला काय केळ दिल का भाजपने की या परपांतीय वंजाऱ्यांनी तुमची अर्धी लोकसंख्या मराठ्यांचा जीवावर जगतेय हे विसरू नका.... पूजा पाठ होम हवन विधी ने ...😂😂 हे बंद केल तर भिकेला लागाल....😅
एक मराठा लाख मराठा बजरंग बाप्पा
पंकजा मुंडे ला अजिबात मतदान करू नका आणि बीजेपी ला सुद्धा करू नका हे सर्व मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे😅
बजरंग बली की जय भावी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे❤
Fakt Bajarang Bappa yenar
रेल्वेने काय ऊसतोड कामगाराची वाहतूक करणार काय.मग आजुन विस वर्षे वाट पहा
बेरोजगार जिल्हा म्हणून बीड याची ओळख पूर्ण भारतात आहे हे सगळ्यांनी जाणून घ्यावे
एक मराठा लाख मराठा
आरं भावा हो निवडनुक झाली कि तुम्हाला कोनी ही विचारत नाही। कशाला आपसात भांडत बसता.
शेतकरी उपाशी चिक्की ताई तुपाशी।
10 वर्षाच्या काळात प्रीतम ताईंना लोकसभेत एकदा तरी प्रश्न उत्तर का चाहिये भाग घ्यायचा होता
Vote Maharashtra che vikas Gujarat cha
गुजरात समर्थकांना घोडा🐎
बेरोजगार बीड जिल्हा मुंडे न करुण टाकला
खतांचे भाव काय झाले हे सांगायला पाहिजे भाजप नेत्यांनी व सोयाबीन कापूस हे काय भाव आहेत व जियसटी किती लावली हे पण सांगितले पाहिजे
वातावरण बघता....... बप्पा कडे वार आहे आणि खरचं आमच्या बीडचा विकास झाला नाही...
गोपिनाथ मुंडे शरद पवार वर टिका करून मेला तरी रेल्वे आली नाही
जी बाई अजित पवार च्या पक्षाचा गमजा गळ्यात टाकून बोलत आहे तिला माहीत नाही का सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग काँग्रेसच्या काळात झालेला आहे जयदत्त शिरसागर तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांनीच टेंडर काढलेलं होतं त्या महामार्गाचे
मी नगर हून बोलतोय अरे मुढे साहेब का न कसे गेले याची चोकसी करा न बोला
काका जरा जपून हळू बोला मूळव्याध होईल पक्ष काहीच देत नसतो स्वतःची भाकरी घरी जाऊन बायको माई बाप पोरासोबत गुण्या गोविंदाने खा म्हणजे मिळवला
रेल्वेचे च्या प्रश्नावरच आजपर्यंत खासदार निवडणूक झालेली आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल च्या दरवाढीवर बोला,कांदा, सोयाबीन, कापूस यावर बोला, शेतकरीवर्गात असलेला असंतोष यावर बोला,बेरोजगार युवकांच्यावर बोला,
@OnkaarK-ud4wd
6 күн бұрын
गॅस किती होता काँग्रेस सत्ता सोडताना
जनतेची बाईट घ्याना पक्षाच्या कार्यकर्त्यांची बाईट घेऊन काय उपयोग विचार करून मतदान करणे सोईस्कर ठरेल जय महाराष्ट्र
बीड लो रेल्वे येऊ शकत नाही. कारण यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसेस चालू आहेत. रेल्वे आली तर यांच्या बस कुठे जातील. म्हणून हे आमदार खासदार रेल्वे होऊन देऊ सकत नाहीत.
Bapa❤
अरे काय पंकजा ताई प्रितम ताई लावले आहे राव द्या एवढ्या वेळेस दुसऱ्याला संधी बघू काही विकास करतो का नाही ते लगेच पुढच्या वेळेस तिसरा विकास पाहिजे असेल परिवर्तन होणे गरजेचे आहे
❤आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी...❤
खासदार नवा बदल हवा बीड जिल्हा
हसायला येते यांची बकबक ऐकून ही सर्व मंडळी या सर्वांचीच सत्ता होती आतापर्यंत आहे तरीही बीड चा विकास तिथेच आहे
Badal pahije BJP tadipar
प्रत्येक वेळी नवीन खासदार आमदार बदलले पाहिजेत किंवा फार दोन वेळा त्यानंतर तिसऱ्यांदा उभा राहताच येऊ नये असा कायदा असावा अनिउभा राहिलाच तर त्याला पाडला पाहिजे...
@kapilraje6534
12 күн бұрын
घरणेशाहित हे चालणार नाही...एका नेत्याच्या घरात 6 लोक असतील उभा राहायला
कोरोना मुळे दोन वर्षे संपूर्ण जग थांबले होते म्हणता आणि मुख्य मंत्री घरात बसले म्हणता हे कितपत योग्य आहे हे त्या कार्यकर्त्यांला कळलं का हो 😊😊😊
खर सांगु का...??? आमच्या बीड चा कोणीच विकास केला नाही... त्यामुळ ह्या वेळेस नवीन उमेदवाराला संधी द्यावी...
@rajendrakadam5558
9 күн бұрын
सत्य
१० वर्षे घर भरण्याचे काम केले लाज वाटली पाहिजे रेल्वे मन्या साठी खासदार नवीन काम तर सोडा रेल्वे अनु शकली नाही दुसरे काय काम करणार नड्या जर जोडल्या अस्त्या तर बीड जिल्हा ने बिन विरोध निवडून दीले असते
बीडच्या रेल्वेसाठी सर्व चळवळीतल्या पोरांनी मेहनत घेतलीय बाकी पुढारी आपल्या आईबापाचं नाव स्टेशनला देण्यासाठी धडपडतात.
Only VBA jindabad 💙💙💙🙏🙏
एक घोषणा द्या BJP वाल्यांनी बीड चां ब्राझील करू म्हणा अजून एक नवं गाजर द्या
❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤
लहान मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे आपल्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय शिवाय मार्ग नाही या लोकांनी शिवाजी महाराजांचा उदो उदो करून कोट्याधीश झाले आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे हे लक्षात असावे शिवरायाचे पिल्लू जागी असावं
ही सर्व चर्चा चुकीच्या पद्धतीने आहे.शिक्षण,बेरोजगार,महागई,पाणी,विज,जातीवाद,भ्रष्टाचार, शेतमालाला भाव,बलात्कार,आत्महत्या,या विषयावर चर्चा करा.केंद्राचा उपलब्ध विकास निधी परत जात असेल तर मला सांगा, रेल्वे ने जाऊन काय ऊस तोडायचा आणि तरुणांनी मोठ्या मोठ्या शहरात जाऊन ड्रायव्हिंग करायची का ॽ m i d c चं आणी रेल्वेच गाजरं किती दिवस दाखवणार ॽ
रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे. हे काम खासदाराच नाही तर केंद्र सरकारचे काम आहे.. नॅशनल हायवे केंद्र सरकारचे काम आहे आमदाराचे नाही किंवा खासदाराचे नाही.
@parveenkazi4373
12 күн бұрын
पाठपुरावा खासदारांनी केल्याने कामे होतात
खौट बोला पन रेटुन बोला असा नाकर्तेपना बीजेपीचा आहे
एक मराठा लाख मराठा...
बीजीपी.हाटाव.देषबचाव
सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारा की पुढारी विचारून काय फायदा
80 कोटी लोकांना राशन दिल जात अस सांगता तर ते अगोदर पासूनच दिले जात आहे...!
@medhatambat7258
6 күн бұрын
कधी दिल होत
Only bajrangbali
जनतेने वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात संधी द्यावी
Railway fakt 9 tanki aahe
बीड ची काही इज्जत नाही बाहेर एमआयडीसी च काय झाल
गोपीनाथ मुंडे यांच काय झाले. विचारा तेंना.
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
परळी रेल्वे आहे तिथे किती एमआयडीसी आली ते सांगा
Karuna munde pan ubhya ahet.... diamond 💎 symbol ahe tyanche
लोकमत हा भाजप चाइनल आहे प्रश्न भाजप बाजू धरुन विचारतात हे सत्य आहे
1 नंबर स्वप्निलभैय्या
Karuna tai khasdar... Dhanu bhau amdar. Or. Pankaja tar khasdar ...amit palawe sir amadar ... Ya donhi paiki ek combination zale tarach beed cha vikas hou shakto...kay vatate mitrano....sath deuya yana ani beed cha vikas karuya
येणार तर महाविकास आघाडी
काय, मुलाखत,,,
कार्यकर्ते कसे जिवतोडून नेत्याची बाजू मांडतात पण जनतेची बाजू कोण मांडत नाही
@mukeshsonawane8493
11 күн бұрын
अगदी बरोबर 👌
बरोबर आहेबीड जिल्ह्यामध्येएका जातीचे वर्चस्व आहेइतर समाजावर खूपअन्याय आहे
Karuna tai nivdun yetil vatat ahe....dhanu bhau tyana atun madat karatil...
बीडमध्ये कारखाने का आले नाही
@aabasahebgambhire9122
12 күн бұрын
आहेत ते का चालु नाहीत
मराठा आरक्षण मिले पर्यंत मुंडे ला मतदान करू नए
@SayasMusale
12 күн бұрын
मराठ्यांना आरक्षण द्यायचे मुंढे चा हातात आहे का
भाजप कोणतं कोरोना काम करत होतं ते सांग ना
विकासासाठी बदल हवा.दर 5 व्या वर्षी लोकप्रतिनिधी बदलल्यास जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लागल्यासिवाय राहणार नाही.
ओबीसी घरकुल योजनेचा 1.20 लाखात बाथरूम तरी होते का
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकच नंबर स्वप्निल भैय्या ❤❤❤❤
तुम्ही रेल्वेचे म्हणता काम बीड पर्यंत पूर्ण झाला आणि लगेच एक वर्षात तुमचा खासदार झाल्यावर रेल्वे
आजचा भाव कांद्याला 2700 ते तीन हजारापर्यंत आहे आणखी किती पाहिजे
@kamaleshbirari9920
12 күн бұрын
Tu 1acre kanda pikun dhakhav magh sang
@prcreation9198
7 күн бұрын
😂😂😂
वै.सह साखर कारखाना लि पांगरी परळी वै बीड या कारखान्याची वाट लावली
वंचित बहुजन आघाडी ला निवडून द्या या राज्याचे सर्व प्रश्न सुटतील
खासदार मॅडम लोकसभेत BP बघतात
64 km यायला 30 वर्षे लागले पुर्ण काम होयला अजुन किती दिवस लागतील
10 varsh upatli tai
बीएड कर जनतेला माझं जाहीर आव्हान आहे एका गरीब शेतकरी कुटुंबातल्या बजरंग सोनवणे यांना निवडून द्या हे मुंडे घराणे माजलेला आहे
येणार तर शेतकरी पुत्र वाजणार तर तुतारी च नाटकी बैठक पूर्ण जिला ओळकतोय किती खरे बोलतो तो
ईवीएम हटाओ मोदी और बीजेपी दोनों को भगा दो और संविधान बचाओ लोकतंत्र बचाओ और देश बचाओ 🎉
@dattatraygaikar
12 күн бұрын
कांग्रेसच इ. व्ही एम घेउन आली , काँग्रेसच्याच पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली 2014 ला ई . व्ही एम द्वारेच मतदान झाले , .. निवडणूकीत सर्व यंत्रणा काँग्रेसचीच होती ... त्यानंतर फक्त एकोणीस साली मोदींच्या काळात लोकसभा व आताची लोकसभा ...2009 ला ही कांग्रेस इ. व्ही एम द्वारेच सत्तेत होती मग तेंव्हाही गफला केला का ? उगाच नाचता येईना अंगण वाकडे ... लोक मतदानाला बाहेर पडत नाही , केवळ साठ टक्के मतदान होते उरलेले चाळीस टक्के झोपा घेतात , मग रडतात ई वी एम च्या नावाने .. विस टक्के मतदार हा पक्षाचा असतोच मग तो बीजेपी असो की काँग्रेस , दहा ते पंधरा टक्के लहरीवर चालतो , पाच टक्के विकला जातो , पाच टक्के अपक्षांना करतो मग सत्ता पक्ष निवडून येतो , बहुधा शहरी मतांमुळेच .. मग ई. व्ही एम चा काय दोष , ज्यांना सत्तांतर हवे त्यापैकी वीस टक्के मतदान च करत नाही ... खुशाल फिरायला निघून जातात , सुट्टीचा आनंद लुटतात ...
इतका तुम्ही सर्व जण आप आपल्या पक्षांची बाजू बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत सांग...त
ते नेता हि जनता कायम बे रोजगार राहानार हेनी आप आपल बगाव हे बोलतो प्रितम ताईचा कार्यकरता आरे आरोजुन ससांगता बिड जिल्हा महागास सांगता ऊस तोड कामगार म्हणून आरे किती खळग्या भरणार गरीबाच्या नावाण
दोन वर्षे कोरोन ची होती हे मान्य करतात, रेल्वे चा प्रश्न, पाणीटंचाई हे प्रश्न आहेत, खासदार, आमदार काय करत आहेत, स्वतःचे राजवाडे निर्माण झाले, काय ते मुंडे चे घर
रेल्वे आली नाही महणातात त्यांची कीव येते राव😂
आपण वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार यांचं विचार का मांडण्यासाठी संधी आपण देताना दिसत नाही का?
Only Tai saheb
Midc khup mahatavcha aahe
१९८० पासुन ते २०२४ पर्यंत सर्व उमेदवारांना रेल्वे हाच प्रश्न महत्त्वाचा वाटला पण एकानेही सोडवला नाही. पुन्हा तोच प्रश्न?
कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली
बीड मध्ये नवा इतिहास घडणार आहे, चमत्कार होणार.. नवा खासदार निवडून येणार आहे.. वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित आहे.. जय संविधान..
अरे बाबा मुंडे ने काय केलं ते सांग खासदारकीचा सर्व निधी परत गेला म्हणजे काय करीत होत्या व
Non Maratha , आमदार खासदार संधर्भात हजार प्रश्न विचारतील मात्र यांचा candidate मंत्री केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री, मुख्यमंत्री कुठ्ल्याही पदावर असू द्या एकही प्रश्न विचारण्याची हिम्मत होत नाही. नाहीत आहे प्रश्न विचारला की त्यांची कार्यकर्ते मुस्काटात,नाहीत थोबाडीत मरतील नाहीतर केस काप्तील नाहीतर पूर्ण गेम करतील.विलासराव देशमुख किती वर्ष मुख्यमंत्री होते तरी मराठवाडा विदर्भ येथील पाणी प्रश्न सुटला नाही. BJP खासदार आमदार यांनी काम केली नाही म्हणून मोदी विरूद्ध5 काहीही बर्डायेचा जातीय द्वेष मानसिकता. आधी स्वतः चां नेत्यांना विचारा पुण्याबाहेर उद्योग का येवू दिले जात नाहीत इतर प्रदेशात. रोजगार? ग्रामीण भागात पाणी हाच रोजगार आणि अर्थकारणाचा मुद्दा आहे त्यावरच विचारले पाहिजे करत याचा अर्थ असा नाही की भ्रष्टाचार मुक्त भारत सुरवात करणारे प्रणनिक मोदी ना विरोध?. आरक्षण कोर्टात सिद्ध नाही झाले तर विधानसभेत दादागिरी करून कितीही मागितले तरी टिकणार नाही याचा साधा4 अभ्यास माहीत नाही. कायद्याचे मुद्दे कायद्याने कोर्टात सिद्ध करावी लागतात , आरक्षण हे आंदोलन मोर्चा, जाळपोळ,भाषण सम्राट ,शिव्या सम्राट,जातियवादी करंटे सोडवू शकत नाही
Kay bolatoy bhau, Bappa only
कोन कुणाचे हे माहीत आहे का
आणि पत्रकार भैया माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कधी वेळ भेटला तर माझ्या येडशी गावातील निराधार लोकांचे हाल टिपा तुमच्या कॅमेरायात कारण 20 हजार लोकसंख्येचे गाव आहे येडशी पण 20 निराधार लोकांना सांभाळू शकत नाही या गावातील लोकप्रतिनिधीं हातावर मोजण्या एवढे काही लोक फक्त मदत करतात
बजरंग बाप्पा 🎉
अहो जरा राजकारणी सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारू नका ये प्रश्न गरीब जनतेला गरीब मतदारांना विचारा खरं सांगतील हे सगळे स्वतःचे चमचे आहेत
बघा सर्व कार्यकर्ते जीव तोडून आपल्या आपल्या लोकप्रतिनिधीची बाजू मांडत आहेत पण वयोवृद्ध आणि निराधार लोकांबद्दल एक तरी कार्यकर्ता बोलतातका आणि म्हाताऱ्या माणसाचे मतदान कसे घेतात त्यांचे मतदान पण घेऊ नका वयोवृद्ध लोकांसाठी कुणी काय केले फक्त तेवढेच सांगा बाकी सगळे उंदराला मांजराची साक्ष