Special Report | व्हीप कोणाचा? पक्ष कोणता? 16 आमदारांचा फैसला कसा होणार?
#UjjwalNikam #uddhavthackeray #eknathshinde #schearing #shivsena #shivsenasymbolhearing #rahulnarvekar
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political|Joseph/Editor- #TV9D
Пікірлер: 475
ठाकरे साहेब 2024 युती करुच नका एकटे लढा जनता तुमच्याबरोबर आहे .काय व्हायच ते एकदा होऊ दयाच.
@kirandeshmukh778
Жыл бұрын
कोणती जनता..😅😅 डीपॉजीट जप्त होईल..
@sagark1042
Жыл бұрын
@@kirandeshmukh778 ते घरफोड्या चं होणार
@prakashnagvekar3770
Жыл бұрын
युती केल्याशिवाय निवडणूक लढविण्यासाठी हिंमत लागते. ती ऊध्दव ठाकरे मध्ये आहे का? (दोन कुबड्यानचा आधार घेऊन आणि मराठी म्हणत मराठी लोकांना फसवले }
@yuvrajjadhav628
Жыл бұрын
Haha काय मज्जा yeial
नार्वेकर कडून अपेक्षा सोडा आणि 2024 ची तयारी करा . ठाकरे साहेब आता जनताच यांचा निकाल लावणार.
@parshramjadhav1031
Жыл бұрын
💯
@kisanshinde2778
Жыл бұрын
अगदी बरोब्बर.
@MahendraEngg
Жыл бұрын
Vaat baghat raha
@jagannathshinde6853
Жыл бұрын
Agadi.Barobar
नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाच्या लायकीचा माणूस नाही 😔
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
पण आता त्याचेच पाय उध्दवाला धरावे लागणार आहेत.
नार्वेकर यांच्या बोलण्यावरून असे वाटते की ते विधानसभा अध्यक्ष च्या लायकीचे नाही यार
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
पण त्यांचेच पाय आता उध्दवाला धरावे लागणार आहे.
महाराष्ट्राची शान माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख साहेब निवडणुका लागू द्या जनता तुमच्या सोबत आहे
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
आता उध्दव ठाकरे भाजपच्या नार्वेकरांच्या कडेही न्यायाची भीक मागायला जाणार आहेत.
उद्धव ठाकरे यांना एकच पर्याय,जनता की अदालत, रस्त्यावरची लढाई केलीच पाहिजे 🙏
@parshramjadhav1031
Жыл бұрын
💯
@taidakore9818
Жыл бұрын
100%
@user-vk4lh9jy8v
Жыл бұрын
💯🚩
@yuvrajjadhav2881
Жыл бұрын
बरोबर
@chintamanipatil5223
Жыл бұрын
बरोबर
जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ मा उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय हिंद जय शिवराय जय भीम
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.
राज्यपाला चे सर्व निर्णय चुकीचे असेल तर सरकार पण अवैद्य आहे.
बीजेपी चे पितळ उघडे पडले महाराष्ट्र समोर
तो पर्यंत 2024मध्ये निवडणूक होणार
@abhikhetr3149
Жыл бұрын
B j p yani sarv Kort aani Lok shahi vikat getle ha Hukumshahi paksh aahe
@bapumangle7622
Жыл бұрын
बरोबर आहे
नार्वेकर कसा अध्यक्ष असु शकतो तेव्हा त्यावेळी तर झीरवळकर होते . गोगावले चा व्हीप लागू होत नाही तर नार्वेकर अध्यक्ष कसा होऊ शकतो. त्यावेळी तर झीरवळकर च होते.
@abhikhetr3149
Жыл бұрын
1001 Take Narhari zirvar hote ychya kade nikal pahijet hota pan B j p che mansa kade gele
@prakashnagvekar3770
Жыл бұрын
नार्वेकर च अध्यक्ष. झिरवल हातर बदली कामगार होता. त्याला डोळे झाकून (बेवड्या च्या भुमिकेत बुजगावणे म्हणून बसला होता. त्याला काही ही महत्व नाही. }
@bapumangle7622
Жыл бұрын
Bjp चा माणूस अध्यक्ष कसा होऊ शकतो, त्या ऐवजी शिवसेना चा अध्यक्ष ,( शिंदे गटाचा ) तर चालले असते, व पक्ष फुटला नाही असं म्हणू शकले असते, पण अध्यक्ष BJP चा ? हा पुरावा आहे, शेड्युल 10 च्या विरोधी
@bapumangle7622
Жыл бұрын
उल्लंघन शेड्युल 10 च
@subhashvedga5001
Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
नार्वेकर हा BJP चा माणूस आहे हा तर शिंदे लाच साथ देणार
@Ysh_pr66
Жыл бұрын
Barobr bolas bhawa . Te BJP sath denar
@anilchorage1280
Жыл бұрын
जसे जिरवल आहेत तसे
@parthreddy4172
Жыл бұрын
@@anilchorage1280 ujn
@Hinduism98
Жыл бұрын
राज्यघटना वाच आणि मग बोल अडाणी बाई 😅
@vdhande2013
Жыл бұрын
नार्वेकर ने जर ते 16 आमदार अपात्र घोषित नाही केले तर उद्धव ठाकरे हे परत कोर्टात जाणार मग कोर्ट नार्वेकर ला च अपात्र घोषित करेल..
आणि हा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर असतील तेव्हा हा निर्णय येईल
@bapumangle7622
Жыл бұрын
हो असच काही दिसत आहे
काय चाललंय देशात लोकशाही आहे की नाही सत्ता लोलपु माणसे सत्तेवर आले त्यामुळे यापुढे जनतेच्या मतदान करण्याला महत्त्व राहिलं की नाही मोठी शंका 😌😇
@vijaykashilkar1700
Жыл бұрын
भाजपा व मिंधे गट संविधानाचा अवमान केला आहे त्यामुळे संविधान काय असते हे २०२४ च्या निवडणुकीत भाजपला व मिंधे गटाला जनता-जनार्दन दाखवणार एवढ खर!
ये पब्लिक है ये सब जानती है सत्य मेव जयते जय महाराष्ट्र
सुप्रीम कोर्टाने जर शिंदे गटाच्या सर्व चुका दाखवल्या मग शिंदे गटाचे प्रगती पुस्तकात पास झाल्याचा शेरा का दिला तेथेही नापास असा शेरा द्यायला पाहिजे होता
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.
हे वेळेच बंधन नसल्याने निदान 7महिने वेळ काढणार मुंबई धुवून गुजरातला दान करणार 7महिने भरपूर झाले. अनाजी पंताचा डाव म्हणावा लागेल याला..
@ramdaskarande6548
Жыл бұрын
Anaji tar mohara ahe dav tar feku ani tadipar cha ahe
हे लोक लवकरात लवकर सदसद्विवेकबुद्धी ने निर्णय घेतील ते कसे मुळातच हे सरकार कट कारस्थान करून आणलेले आहे 2024 पर्यंत होईल असे वाटत नाही
माझ्या मते व्हीप जर ठाकरेंचा आहे ,तर व्हीप ने दिलेले आदेश शिंदेंच्या आमदार ,खासदारांनी बजावले नाही ,त्याचे उल्हगण केले ,(त्याविरुद्ध वोटिंग केले ,त्या वोटिंग मदतीने नार्वेकर अध्यक्ष झाले ,याचा अर्थ ते अपात्र झाले ,तर नार्वेकर पण अपात्र झाले ,मग ते कसे निर्णय देवू शकतात ,
@kailashhatkar3243
Жыл бұрын
हे सत्य आहे याचा पण विचार झाला पाहिजे.
@Yenpure766
Жыл бұрын
काही विचार होत नसतो भावा आता हुकुमशाही आहे 2024 पर्यंत
@bapumangle7622
Жыл бұрын
सर, अगदी बरोबर, गुंतागुंत ज्ञानी सोडवू शकत नाही, परंतु सर्वसामान्य माणूस यु सोडवून देतो, तसे झाले आहे येथे
@yuvrajjadhav2881
Жыл бұрын
सगळा सावळा गोंधळ चालला आहे. 2024 निवडणूक मध्ये जनताच कर्नाटक राज्यातील जनते प्रमाणे निर्णय देतील सत्यमेव जयते.
16 आमदार अपात्र म्हणजे अपात्रच होणार सामान्य जनता सांगू शकते
दिल्ली चा राज्यपाल पश्चिम बंगाल राज्यपाल महाराष्ट्र राज्यपाल ने सर्व मुख्यमंत्री ना त्रास दिला आहे
आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की व्हीप सुनील प्रभू हेच आहेत तर मग आता परत का ठरवायचं व्हीप तस या व्हीप ठरवायचं अधिकार अध्यक्षकडे दिलं म्हणजे समजून जा काय निर्णय येईल ते पण व्हीप सुनील प्रभू हेच आहेत अस सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर मग 16 आमदार अपात्र का नाही ठरवल कुछ तो गडबड आहे 🙏
राहुल नार्वेकर हा माणूस विधानसभा च्या अध्यक्ष पदावर राहण्याचा लायकीचा नाही. तो पक्षपाती आहे त्याने कधीच निस्वार्थीपणा ने काम केले नाही हे मागच्या विधानसभा सत्रांमध्येच दिसले.. हा 16 आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील .
@Agriindiajobs
Жыл бұрын
To nachya ...watato tamashatil
@cvh593
Жыл бұрын
😂😂😂
चोरांची चोरी पकडली गेली.पण राजाचं चोरी मध्ये सहभागी असल्यामुळे शिक्षा कोणी कोणाला करायची हा मोठाच प्रश्न आहे
@shiv1617
Жыл бұрын
Rajshri kuthun ahes
@SantoshSali-gc6io
Жыл бұрын
एक नंबर वाक्य चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यात
मला एकच प्रश्न पडलाय.. एवढे वेळ घेऊन पण कोर्ट अस निर्णय देत असेल तर.... काहीच उपयोग नाहीये...म्हणजे मी राजकारणच नाही बोलत आहे......but क्लारिटी पाहिजे ना काही तरी निकालात... मग तुमचं उपयोग च काय आहे मग...
@ramleelaenterprises8252
Жыл бұрын
Nikam sold out
@roshanpande1117
Жыл бұрын
Sorry sir..i don't know
@bapumangle7622
Жыл бұрын
हो सर, निकालात clarity नाही, दोघां मध्ये परत भांडण, व ते पण 2024 पर्यंत, नंतर निकालाची गरज च नाही , 😂😢
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.
सगळे मेल्यावर निर्णय द्यावा
आता. पर्यंत. वेळ गेलाच. निकाल. पूर्ण न. लागल्यामुळे. सत्ता. राहिली. आणि. निकाल. अध्यक्षा. कडे. गेला. ते. तर. सत्तधरी .पक्षाकडे. निकाल. असल्यामुळे २०२४. येणार. का. पण. जनता. सक्षम. झाली. आहे. मतदान. मात्र. खूपच. विचार. पूर्वक. करणार
फक्त उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
राज्यपाल भगत कोशारी हे प्रकरण डोक ठीकानावर ठेऊन कले असत तर हा तमाशा झाला नसता
न्याय पध्दत व कायदा किस तो पर्यंत सता.मुदत संपते.हख न्याय नसून दादा कोंडके म्हटल कायदा गाढव आहे.
वेळ काढू पणा चालू आहे सरकारचं
@bapumangle7622
Жыл бұрын
Resonable time चा अर्थ च माहीत नाही, याचा अर्थ time bounding नाही, period देणं किंवा या तारखेच्या आत द्यावे असे असायला पाहिजे होत, जर कोर्टाला अधिकार नाही यात निर्णय द्यायचा तर, नरहरी झिरवड यांचा अधिकार होतो, तरी कोर्ट असं म्हणत resonable time मध्ये अध्यक्ष निर्णय घेतील, मग हस्तक्षेप नाही का होत?
@anandraosapkal2131
Жыл бұрын
Haribhau bagade, tumachya mhananyanusar tumchi karkird fukat geli rao
निकम साहेबांना राजकारणातलं किती कळतं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
जनतेसमोर आहेत जे चाललंय महाराष्ट्र काहीच चांगलेच नाहीत कायदाच राहीला
लोकशाही ची थट्टा.आणि राजकीय हस्तक्षेप जनता जाणुन आहे.जनता जे पक्षाला मतदान केल.तो पक्ष सोडला जर आमदारकी रद्द हाच न्याय
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.
संजय राऊत चा आम्हाला सर्वांना कंटाळा आला .
दिल्ली चे मुख्यमंत्री केजरीवाल, पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री ममता बनर्जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे या सर्व ना राज्यपाल ने त्रास विनाकारन देत गेले आहे
एवढे दिवस अध्यक्ष काय करत होते,पक्षपाती माणसाला अध्यक्ष कसे म्हणावे व न्यायाचों अपेक्षा कशी ठेवावी
यासाठी भरपूर वेळ लागेल अस वाटतयं 😊
ठाकरेजी सब गोलमाल है तुम्हे जनता की अदालत सिर्फ बाकी है
उद्धव ठाकरे साहेब आगे बढ़ो, जनता आपके साथ है
Sayteymev Jayate 🙏🙏🙏🙏🙏🙏
नार्वेकर बोलवता धनी आहे स्वतःची स्टेटस जपा हा फक्त शेट बोले नार्वेकर ......
नार्वेकर यांच्यासाठी काही तरी बाकी ठेवा कि,नाही तर तुम्ही च निर्णय घेऊन तो जाहीर करुन टाका कि,तेच तर तुम्ही करीतच आहात कि वसंत नामजोशी
याच एकही वाक्य खरं होतं नाही
मा.adv.निकम सर हे गोलमाल सर्व हक्क सुरक्षित आहेत काय व आपले मत कोर्ट ने आपला विचार करून घेतात का. आपले विचार व्यक्त केली जात नाही कृपया आपल्या या विचारात जनता नाकुष अविश्वास वाढत आहे. उत्तम भालेराव पोलिस क्राईम न्यूज चॅनलची टीम लातूर असे वाटत जनता विचार करून पहात आहे.
महाराष्ट्रा ची शान, फक्त उद्धव बालासाहेब ठाकरे
फक्त पक्षाच्या एका बैठकीला गैरहजर राहिल्याने आमदार म्हणून कसे काय अपात्र ठरु शकतात
चोराला निर्णय घ्यायचा अधिकार ?? ?? ?ह्याचा अर्थ निर्णय हुकुमशाही च्या बाजूनं च लागला. सगळ्या यंत्रणा under आहेत कोर्ट सहित. राहुल काय सांगणार jhyat 😢😢😢😢
@ravindrajadhav1729
Жыл бұрын
निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.
शिवसेना ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणारं यांचीच आहे
न्यायालय ला तरी समजल का काय निकाल दिला ते
Shiv sena thakrenchich thakre sar jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
एकाच घरात मंत्री आमदार खासदार कार्यकर्त्यांनी सतरंज्या आणि चटया उचलायच्या काय कार्यकर्त्यांनी सुद्धा बंडखोरी किंवा उठाव केला पाहिजे नाही तर तुमची मुलं आमदार खासदार यांच्या मुलांचे बुट पॉलिश करतील
सोळा आमदाराच्या अपत्रतेचा निंर्णय घेईपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपून नवीन निवडणुका होऊ शकतो मग एवढा काठ्याकुठ कश्याला करता.
ठाकरे साहेब जिंदाबाद
हा कमला बाई ला विकला गेलेला आहे त्याच्या वर काय बोलणार
@changdevjagtap5183
Жыл бұрын
Right👍👍
एक वर्ष होत आलं ह्या राजकारणी लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र पागल केला.
सर्व राजकीय पक्ष आणि त्या पक्षांचे नेते हेच सर्वात मोठे गोंधळी आहेत.कारण महाराष्ट्रात कुठे पाणीटंचाई आहे, कुठे टॅंकर जात नाही.हे प्रश्न सोडून सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यांच्याच जीव चालला
ठाकरे साहेब एकटंच लढा सामान्य जनता जनार्दन सर्व बघत आहे योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल जनता सर्व आपल्या सोबत आहे बाकी सर्व ईडी बीडी वर रोज बदलतायत
उध्दव ठाकरे तुम्ही कोर्ट कोर्ट च खेळत रहा तो पर्यंत सरकार कार्यकाळ पूर्ण करणार
त्या वेळेचे उपाध्यक्षा वर अविश्वास असल्याने त्यांना अधिकार नाहीत,त्या शिवाय अध्यक्ष निवड कमी कोणताही व्हीप लागू होत नाही,सभागृहाबाहेर चा व्हीपला काहीही उपयोग नाही
सुप्रीम कोर्टाने सगळा गोलमोल निकाल दिला
मीडीयानी अनेक सरकारी कार्यालयात सकाळी व आफीस बंद होताना जाऊन कामकाज जनतेचा लाईव्ह दाखवून न्याय दयावा.
झिरवळनी निर्णय घेण्याची क्षमता नव्हती का ? अध्यक्ष कोण होते त्या वेळी
ठाकरे यांना वाढता पाठिंबा बघून भिती वाटत आहे
निरबुध्द राज्यपाल साहेबांना फाशीच्या पुढील शिक्षा व्हावी कारण त्यांनी वर्षभर महाराष्ट्र राज्याचे नुकसान केले आहे
ह्या अध्यक्षांनी जर अपात्र नाही असं सांगितलं तर पहिले अध्यक्षांचा निकालाचं काय ईकडे कोर्ट म्हणतं की आम्ही अध्यक्षांचा निर्णयावर बोलू शकत नाही मग तेव्हाच सांगायला काय झालं की अध्यक्ष नवा की जुना सरळ सांगा की महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी यांना सत्ता भोगू ध्या बाकी सगळं ठाकरे यांचं खरं चिन्ह पक्ष सर्व
आता पक्षांची चिन्हे त्यावरून ठरणार
पिवळे रेशन कार्ड केशरी कार्ड पांढरे कार्ड अस्स उल्लेख करून माहिती सांगावी म्हणजे सामान्य माणसांना समजेल
हा व्हीप लागू होत नाही ,१६ आमदार हे अपात्र करता येत नाही .हे सरकार पूर्ण कार्यकाल घेईल .
जर कोर्टाच्या आदेशानुसार निकाल नाही आला आणि केस पुन्हा कोर्टात गेली आणि तिथे शिवसेनेच्या बाजूने जर निकाल आला तर चुकीच्या निर्णयाला सजा होऊ शकते का
विकास काम सोडून. पक्ष भांडणात मग्न जनतेला दिल वार्यावर सोडून.अनेक प्रश्न प्रलंबीत लोकांचे सरकारी कामे प्रलंबीत. आधिकारी कोणाचाही वचक नाही. ना वरीष्ठ ना नेते.
परत 11 महिने लाऊ नका ज्या शिंदेचा पक्ष नाही.त्यांनाच मुख्यमंत्री पद कसा दिला . घटनेचा दुरुपयोग ज्यांनी केला आहे त्या लोकांचं पुढे काय
संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
परब किती दिवस ठाकरे ना अशा दा खवणार तुमचा विषय सपला आहे
बेकायदा सरकारने तातडीने राजीनामा द्यावा व जनतेची लूट थांबवावी
2024 ला खुप हल होतील
पुढील विधानसभा निवडणुकी पर्यंत वेळ लागू शकतो असे सध्या तरी दिसत आहे...
जाऊद्या निवडणूका लावा जनताच निर्णय घेईल संता व माज लय दिवस चालत नाही
शिदे साहेब. विजय. हो
जय महाराष्ट्र
फक्त दोन सेकंद आठवा की गेले 4 वर्षे चाललेल्या आगीला प्रथम काडी कोणी लावली,,,correct !! काका शकुनी ! स्वस्थ बसेल तर शपथ 😊 राज्याची वाट लागली अन् बदनामी झाली तरी चालेल मग 😮
शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब यांचाच आहे. निवडणूक आयोगाने जे केले ते नार्वेकर यांना करता येणार नाही.
परत न्याय व्यवस्तेवर विश्वास कीती ठेवायला पाहिजे हे लोक ठरवतील का तर उगाच नाटक चालु होते 5 न्यायमूर्ति 3 न्यायमुर्ति का तर आधीच चंद्रचूड़ म्हणतात राज्यपाल ने घेतलेले निर्णय चुकीचे तर मग सरकार टिकले कसे सगळे मैनेज झाले आहे बाकी काही एक काम करा आता जो आडकला त्याने bjp मधे प्रवेश करा
Jay, ho, raut, saheb
परब हेच ऊद्धवचे कायदेशीर सल्लागार आहेत
16 aamdaranchya लवकर निकाल लागला पाहिजे
दमदाटी, दादागिरी, चालणार नाही, सरकार गेले,पक्ष गेला, चिन्ह गेले फिर भी टांग उपर ,
Are ha Nikam nikamma aahe ha bjp cha manus aahe.
अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नोंदणीचे नव्हती
कोर्टाने किती ही उद्धव साहेबांच्या बाजूने निर्णय देऊ द्या पण मोदी आणि शहा जो निर्णय देतील तो खरा
याला म्हणतात कायद्याचा वापर करून घेणं
व्हीप काढला कशासाठी काय विरोधात मतदान केलं आहे
कमीत कमी एक वर्ष पूर्ण लागतं
राऊतसाहेब ते १६ पात्र ठरले तर तुमचे अपात्र ठरतील.
2024 पर्यंत अपात्रतेचा निकाल लागू देणार नाही. 🍉🍉
Shivsena i support
खरा.निरनय.जनता.करेल
अनाजीपंत. खुश
Bjp ची हुकूम शाही आहे
@rajaramchougule1163
Жыл бұрын
अति तिथे माती. जनताच न्याय करणार 2024 ला
नार्वेकर जो काही निर्णय घेतील ते घेउदेत पुढे जनता निर्णय घेणार आहे.... सध्या कर्नाटकात जनतेने निर्णय घेतलाच आहे