राज यांनी किती संधी गमावल्या? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Raj Thackeray | Lokmat
राज यांनी किती संधी गमावल्या? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Raj Thackeray | Lokmat
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Пікірлер: 532
दिल्लीला न घाबरता इडी, सिबीआय ला जो नडतो तोच महाराष्ट्रात घडतो, दिल्लीचे हे तक्त राखतो महाराष्ट्र माझा
राज ठाकरे यांच्या बद्दल वाईट वाटते .मराठी माणूस मोठ्या आशेने त्यांचेकडे बघत होता.या लोकसभेला भाजप ला बिनशर्त पाठिंबा न देता राज ठाकरे गप्प बसले असते तरी त्यांच्याविषयी आदर वाढला असता.
@vikramraju4209
3 сағат бұрын
आता राज साहेबांना माझे कुटुंबीय मतं देणार नाहीत...
खरे पहाता, राजसाहेबांनी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. आवटे सरांनी प्रेमापोटी पण तितकाच परखडपणे दिलेला सल्ला मानला पाहिजे. अगदी अचूक विश्लेषण.
खर आहे. लोकांन मध्ये न मिसळणे. याचा फटका राजसाहेब यांना बसतो.
@SJDenver
12 күн бұрын
Darraram he Barobar bollas......Raj saheb yani hi manavar ghetla tar te ek mass leader bantil maharashtra madhun.
@vijaygaykwad5648
11 күн бұрын
खूप छान आणी अभ्यास पूर्ण विश्लेशन केलं सर तुह्मी !🙏🙏
@dhanajikurade
11 күн бұрын
😊😊
शिवसेनेच्या जागा पाडणे हेच राजसाहेब यांचे मूल्य राहीले आहे...BJP त्यांना बळ देणार,पैसा व शक्ती देणार,यातच BJP चा फायदा आहे
@Manish_Chavan7
11 күн бұрын
उद्धवमिया याना सुपारी भेटली मनसेच्या जागा पडायला.. आणि राज ठाकरे याना सत्तेपासून दूर ठेवायची...
@kishorsapat
11 күн бұрын
अरे बाबा महाराष्ट्रातील मतदारच काय तर भटके कुञे सुद्धा हुंगत नाही या मनसे ला.😂😂😂😂
@rohannagvekar5794
5 күн бұрын
बिन शर्ट , उघड पाठिंबा😂
@kishorsapat
5 күн бұрын
मनसेला महाराष्ट्रात कुत्रा ही हुंगत नाही.
आदरणीय राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा विश्वास गमावला आहे. शिवाय सभेतून/भाषणातून फक्त उद्धव साहेबांना टार्गेट केले हे ही मराठी माणसांना आवडले नाही. अतिशय उत्कृष्ट विश्लेषण 👌✅ जय महाराष्ट्र 🚩🚩
@savitarokade153
12 күн бұрын
मला वाटते इ डी ची भिती.
@Manish_Chavan7
11 күн бұрын
कॉंग्रेसला शिव्या घालणारे त्यांच्या मांडिवार बसल्यावर भूमिका बदलत नाही का?? आधी बीजेपीसोबत होते तर त्यानी किती सुपारी दिली होती आणि आता कॉंग्रेस आणि एनसीपी ने किती सुपारी दिली सोबत यायला.. बाळासाहेबाचे विचाराचा उद्धव ठाकरे यानी अपमान केला आहे की नाही...
@krishnaberlikar3205
11 күн бұрын
प्रत्येक नेत्यांनी भुमिका बदलून सत्तेसाठी शेण खाल्ले तरीही लोकांनी निवडून दिले कारण नेत्यांनी तोंडावर पैसा फेकला
@nitinkate9370
11 күн бұрын
तू व्हिडिओ पाहत आहेस ना मग काय सांगत आहे ते कळत नाही का, उधव ठाकरेंनी किती भूमिका बदलली ते बग
@ShekharsUniverse
9 күн бұрын
So true…👍👍
उद्धव ठाकरे साहेबांचे अंगात संस्कृत पणा आहे दुसऱ्याचं दुःख समजण्याची ताकद त्यांच्या अंगात आहे ज्या माणसांना वाटतं ना हा माणूस काहीच करू शकत नाही तोच माणूस इतिहास घडू शकतो ते उद्धव ठाकरे साहेब आहेत आपला निसर्ग राजा नांदेड
त्यांच्याच कर्माने संपलेले राज ठाकरे या विषयावर व्हिडिओ करताय हीच फार मोठी गोष्ट आहे,
@subhashdhane2996
11 күн бұрын
Qq
राज ठाकरेंनी भुमिका बदलली नाही भारतीय जनता पक्षाने इडीची. सीबीआय ची धमकी देऊन भूमिका बदलायला लावली. बोलण सोप असत पण करण कठीण असते.
@NerurkarsKitchen
11 күн бұрын
Pan ED ani CBI chi bhiti vataichi garaj kai.jar kamach chukicha kela nasel tar ka ghabraicha ka..ghabartat means kahi tari asel. Right
सुपारी घेऊन पक्ष वाठत नाही
@Ashutoshtilak
12 күн бұрын
अगदी हेच लिहायला आलो होतो
@ramsawant7652
12 күн бұрын
राजने आपल्याचं हाताने असतल्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय 🤷♂️🤦♂️ बरं झालं शिवसेना बाळासाहेबांनी उद्धवजीच्या हातात दिली नाहीतर कल्पना न केलेलीच बरी 🤔🤭
@rameshjadhav2636
12 күн бұрын
Raj ठाकरे बद्दल काय बोलायचं ते तर विद्वान आहेत, कांच सर्व त्यांना लाख लाभ
@rameshjadhav2636
12 күн бұрын
राज ठाकरे अति अती अति विद्वान
@user-oe7yk4bw7t
12 күн бұрын
Swatala gallit kutra vicharat nasel ani dusryanvar comment karyala kay jatay
बाळासाहेब हयात असतांना त्यांना दुःख देऊन राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. म्हणून राज ठाकरे यांनी बाळासाहेब यांच नाव घेऊन मते मागू नये. ईडी ला घाबरून बिनशर्त पाठिंबा ....
@nitinkate9370
11 күн бұрын
लवड्या नीट आईक तुझ्या udhav साहेबांनी भूमिका बदलली नाही का केव्हा
फक्त उध्दव द्वेषाने पछाडलेला भाऊबंदकी दाखवणारा नेता कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
@rahulrock7151
9 күн бұрын
भाऊ सत्तेवर होत तर भोंगे बंद करायला गेला होता, शिंदे आल्यावकर विसरून गेला असा हा मादरचोद भाऊ देव कोणालाच देऊ नये
खूप छान विश्लेषण.... महाराष्ट्राने चांगला नेता गमावला हे तुम्ही पटवून दिले.....
@user-uh4ih6wr5k
11 күн бұрын
नेता नव्हे अभिनेता. राज कधीच यशस्वी नेता बनू शकत नाही.
@ajup009
11 күн бұрын
BJP ne sampvla
अतिशय उत्तम विश्लेषण,राज ठाकरेंच्या डोक्यात एक चाललेलं असत,उद्धवची शिवसेना संपवायची,त्यासाठी जे करता येईल ते करत राहतात,राज्य भर नेते निर्माण नाही केले भाई तयार झाले,पूर्वी सुशिक्षित तरुण पक्षात येत होते,एकच वाटत सुडा सुडीच राजकारण न करता समाजकारण करत राहव तरच कदाचित पुढे मनसेला भवितव्य आहे,नाहीतर लोक सुज्ञ आहेत
राज साहेब फ़क्त उद्धव साहेब ना टारगेट केल अरे सरकार मिंदे च आणि बीजेपी च आणि टारगेट करता उद्धव ठाकरे ना हा असा कसा काय माहित नाही
आवटे साहेब अतिउत्तम विश्लेषण परखडपणे बोलणारे आवटे साहेब तुमचं अभिनंदन तुमच्यासारखे पत्रकार विश्लेषक महाराष्ट्राला सत्य गरज आहे
अविस्मरणीय विश्लेषण केलं सर आपण
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी आपापल्या भूमिका बदलल्या मान्य आहे . परंतु त्यामागे पार्श्वभूमी वेगवेगळी आहे हे लक्षात घ्यावे .
100% correct analysis.
अपयशाचा पसारा समोर आहे !!मी कुठे म्हणालो मी थोर आहे!! या वाक्याने समारोप होणारा संजय सरांचा आजचा एपिसोड राज ठाकरेंनी पण अवश्य पहावा आपलेच व्यंगचित्र काढुन त्यातील व्यंग सुधारावे महाराष्ट्राचे नवनिर्माण करता करता आपल्या पक्षाचे पण नवनिर्माण करावे या शुभेच्छासह आगामी विधानसभेसाठी २२५/२५० जागांसाठी सदिच्छा पण केवळ मविआला अडचण आणु नका ही अपेक्षा जमल तर बघा मुंब ई मनपासह राज उध्दव एकत्रीकरण विधानसभेत पण करुन बघा ही शुभेच्छा
@suryakanthaldankar2390
12 күн бұрын
योग्य सूचना
@user-hg1fn3hr4g
12 күн бұрын
अपने तो अपने होते हैं , दोन्ही भावांनी इगो बाजूला ठेवून एकत्र आले तर चमत्कार घडेल .
@vikramraju4209
3 сағат бұрын
सुंदर सूचना व सल्ला❤
खुप छान अभ्यास आहे सर आपला आणि अतिशय सुंदर अशी मांडणी केली आहे. धन्यवाद सर 🙏😊
साहेब, तटस्थ राहून अतिशय सुंदर विश्लेषण, मी वेळात वेळ काढून काम करत ऐकतो.धन्यवाद साहेब.
1. राजकारण फक्त भाषणं करून होत नाही. 2. प्रत्येकवेळी भाऊ जिकडे त्याच्या विरोधी भुमिका टिकत नाही. कधीकधी निष्पक्ष आणि तटस्थ राहणेही गरजेचं असते. 3. महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे मुंबई नाही. 4. राज्यभर दौरे आपल्या राज्यात कोणताच नेता करताना दिसत नाही. 5. 2009 मध्ये 13 आमदार निवडून आल्यानंतर राज्यभर दौरे करणं गरजेचं होतं, जे झालं नाही. प्रत्येकवेळी क्षितिज समोर सरकते, तसं पुढे चालत राहणं गरजेचं असते.
मनसेला 14 वर्षे झाली तरी अजून नक्की दिशा सापडत नाही.. सुपारीचे आरोप मात्र वारंवार होत आहेत.. आज काय भूमिका उद्या कायम असेल याची खात्री कोणालाच नाही. स्वतःला सुद्धा नाही.
ऊट दुपारी घे सुपारी असे राज ठाकरे
वस्तुस्थिती निदर्शक परखड विश्लेषण 👍👍
आवटे सर तुमच विश्लेषण ऐकायला खूप आवडते कारण एकतर ते स्पष्ट असतेआणी कोणाच्या विरोधात एकतर्फी नसते
मराठी माणसांच्या मनात जे आहे ते खर खर तुमच्या तोंडून तुम्ही सांगत आहात खूप खूप धन्यवाद
सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केले आहे, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात व लोकं त्यांच्यावर किती विश्वास ठेवतील हा प्रश्न आहेच, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या अनाकलनीय भूमिकेमुळे बिचारे गोंधळून जातात.
खुपछान व परखड विश्लेषण ,आवटे सर
कोणतीही भूमिका बदल करतांना ठोस कारण पाहिजे.
राजला खासदार आमदार निवडून आणण्यासाठी पक्ष कुठे चालवायचाय, फक्त सुपाऱ्या घेण्यासाठी पक्ष चालवतो,
साहेब अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते
अतिशय मार्मिक विश्लेषण सर... वारंवार बदलेली भुमिका राजसाहेबांकरीता घातक ठरली. व्हिडिओचा समारोप करताना आपण जे भाष्य केलेत, त्यावर राजसाहेबांनी विचार करून सिंहावलोकन करावे असे वाटते. ❤
खूप छान विश्लेषण सर
तरीही त्या माणसाला सोडावस वाटत नाही. त्या ज्या माणसानं महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलय ते मी कोणत्याच माणसानं पाहिलं नाहीं 🥺 जीव आहे आपला तो यार 😍
अजून एक गोष्ट नेहमी खटकत होती की प्रत्येक PC मध्ये पत्रकारांनी त्यांच्या आमदार, नगरसेवकांच्या कामावर प्रश्न विचारलं तर ते एकच उत्तर द्यायचे की ५ वर्ष संपत आल्यावर त्या बद्दल प्रश्न विचारा...! खरंतर पुढच्या वर्गात प्रवेश तेंव्हाच होतो जेंव्हा शेवटची वार्षिक परीक्षा पास होतो..त्या प्रमाणे ते बरोबर होते पण हे गणित राजकारणात चालत नाही...आपल्या लोकांच्या कामाचं मार्केटिंग ही सतत चालू असणारी प्रोसेस असायला हवी. तेंव्हाच ते लोकांच्या मनावर बिंबवले जाते. नाहीतर त्याचा उलट परिणाम होतो...!
अतिशय सुचक आणि स्पष्ट असे विश्लेषण... महाराष्ट्रातील तरुणांना मनसे कडन भरपूर अपेक्षा होत्या त्यांनी उचललेले महाराष्ट्रातील तरुणांची प्रश्न प्रामुख्याने महाराष्ट्रातील रोजगार, मराठी माणसाची भूमिका या सगळ्यांना बाजूला ठेवून लोकसभेत घेतलेली भूमिका मराठी तरुणांना मनसेकडून मिळालेली एक चपराक...
खूपच छान विश्लेषण
जय महाराष्ट्र .. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
संजय आवटे.आजचे आपले राजकीय विश्लेषण फारच उत्तम झाले त्यातले एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण का ?बदललो हे विश्वासाने जनतेला सांगणे यात राज ठाकरे हे मागे पडले कारण वारंवार भूमिकेत बदल करून आपल्यातच दंग झाले. त्यामुळेच चित्र गेले व्यंग्य राहिले . जय महाराष्ट्र.
सुपारीच्या मिळणाऱ्या मानधनावर चालणारा पक्ष म्हणजे मनसे आता विधानसभेला २५० जागेची मोठी सुपारी वाजवणार आहेत
@nitinkate9370
11 күн бұрын
तुझा बाप आहे सुपारी बाज
राज ठाकरेंनी हा video अगदी शांतपणे, एकटे बसून बघावा. अतिशय उत्तम विश्लेषण👆🏻👍🏻
आजपर्यंत ऐकलेले सगळ्यात उत्तम विश्लेषण.
खूप छान विश्लेषण... उत्तम वक्ते आहात सर तुम्ही...
खुपच अप्रतिम विश्लेषण केले आहे आवटे साहेब खुप खुप शुभेच्छा देतो आणि आभिनंदन करतो .🎉🎉
अगदी मनातील खंत तुम्ही बोलून दाखवलीत, राजने यावर जरूर विचार करावा, अजूनही ब्लु प्रिंट प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे
अहो साहेब बांगलादेश ची पंतप्रधान आली पन साहेबाना निमंत्रण पत्रिका नाही. कुठे आहे महाष्ट्रा 😢
उद्धव ठाकरे देश आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढत होते किंवा त्यांनी भूमिका बदलली आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्र विकणाऱ्यांच्या आणि देश बिघडवणार यांच्या बाजूने उभा राहिला म्हणून जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवली आणि यापुढे सुद्धा राज ठाकरे यांचे हेच होणार आहे
सुंदर विश्लेषण
राज ठाकरे दर पाच वर्षांनी स्वताचा पक्ष कोणाला ना कोणाला भाड्याने दिल्यासारखे वागतात.
राज ठाकरे आता बुलेट ट्रेन मध्ये बसून अहमदाबादला खमण ढोकळा खायला नक्कीच जातील असे वाटू लागले आहे
कोणत्याही निवडणूकीत स्वत:ची अशी वैचारिक मांडणी नाही.फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घ्यायची, हेच धोरण.
@ajjones8439
12 күн бұрын
कूच भी,
जबरदस्त विश्लेषण केले sir खर आहे
राज ठाकरे आता मुंबईत मराठी पाट्यांचा आग्रह आजिबात करणार नाहीत पण गुजराती पाट्या लावल्याच पाहिजेत असा आग्रह मात्र नक्कीच करतील असे वाटते.
Uddhav thackeray 🙏 💯
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
2014 नंतर रजठाकरेने paesa कमावला जनाधार नाही
@rameshjadhav2636
12 күн бұрын
म्हणून काई
@rameshjadhav2636
12 күн бұрын
करुद्या राजकारण,
@rameshjadhav2636
12 күн бұрын
राज ठाकरे आता राजू ठाकरे झाले
@rameshjadhav2636
12 күн бұрын
कारण ते हुशार आहेत नाही अति विद्वान आहेत
@prashantjadhavadityaevents7711
12 күн бұрын
BJP ani Mindhe Gaddhar Tolicha Prachar karayala aani Ajit Pawar Brashtachari asun pan Tyachi Tond Fateparyant jahir sabhet stuti karayala 50 khoke ghetale ahet ase mhanat hya Bhatgirya ne.😮😮😮😂😅
सर आपण एकदम बरोबर बोलले आहात. राज ठाकरे साहेबांनी त्यांचा वलय पूर्णपणे घालवले आहे. ज्या राज ठाकरेंकडे बघून आम्ही मतदान करत होतो आता मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करतो. तू भावाचा होऊ शकत नाही तो समाजाचा काय होणार अशी भूमिका सर्वांकडे पसरली आहे.
राज ठाकरेंच राजकारण म्हणजे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात भुमिका घेणं इतकंच दिसतं आहे.
फार सुंदर.... धन्यवाद
खूप वास्तविक विश्लेषण केलेले आहे.
जनतेची नस ओळखता अली पाहिजे.
❤
2014 ला शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठींबा देण्याची भूमिका घेतली ही त्यांची खूप मोठी चुक होती. हे मात्र त्रिवार सत्य आहे. त्याचे फळ ते आज भोगत आहे.
@rajasakhare7716
12 күн бұрын
Raj had no option but to support BJP because of ED's case and it seems that there is a real case against him in kohinoor case.
@bharatpatil1911
12 күн бұрын
@@rajasakhare7716 Right
संजय आवटे सर, मला असे वाटते की राज ठाकरेंचा सध्या एकमेव राजकीय भविष्याचा उत्तम मार्ग म्हणजे भावाला फोन करून सांगणे व पक्षात सामील होणे..... यातच त्यांचे कल्याण आहे..... आणि जे सामान्य जनतेच्या मनात आहे.....अन्यथा...... माझे शब्द लिहून ठेवा...... अतिउत्तम विश्लेषण आणि पत्रकारिता..... मानलं सर आपल्याला....... कृपया माझे हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा.... आणि तसे झाले तर पंतप्रधान जरी मुक्कामाला महाराष्ट्रात आले तरी एक हाती सत्ता शिवसेना येत्या विधानसभेला हातात ओढून घेईल........😊 आदरणीय राजसाहेब, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी, उत्कर्षासाठी माझी तुमच्याकडून एवढी अपेक्षा असू नये का...???? आणि हो..... हे फक्त तुम्हीच करू शकाल.... !!!!! राजसाहेब, लक्षात घ्या सर्वसामान्य जनतेसाठी दोन पावले मागे या.....!!!!!! आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनता तुमच्या आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहू....!!!!! परमेश्वराने आपल्याला खूप काही दिले आहे......!!!!! कृपया त्याचा उपयोग करावा..... सामान्य जनतेसाठी ही नम्र विनंती..... माझे काही चुकले असेल तर मला माफ करा...... जे माझ्या बाळबोध मनाला वाटले ते मी व्यक्त झालो.......!!!!!
@sachinmalekar3083
12 күн бұрын
Let him get united with UT and become CM or DCM from Shivsena.
खूप छान विश्लेषण...लोकांमधे मिसळायला हवं...हा विडिओ त्यांनी बघून आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे
राज हा एक उत्तम नेता आहे आमची मनापासुन ईच्छा आहे या दोन भावांनी एकत्र येवून महाराष्ट्राच्या भल्याकरीता राजकारण करावे, जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.दुसरे कोणतेच पक्ष या दोन भावांच्या पुढे टिकाव धरु शकत नाही.परंतु दुर्दैव आहे हे स्वतः:हुन एकत्र येणार नाही व जो कोणी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल त्याचा हे दोन ठाकरे बंधु मनोहर जोशी केल्याशिवाय राहणार नाही हे १००% खरे आहे.
राज ठाकरे हे राजकारणातील ऊर्फि झालेत, दररोज नवीन नाटकं..
याच्या पाठीमागचे कारण एकच, "केवळ आपल्या भावाला (उद्धव ठाकरे) सर्वतोपरी पार उखडून टाकणे" हे एकच ध्येय आणि उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन मारलेल्या बेडूक उड्या आहेत या....
Aaj jo aapne bola hai Hats off sirji Satya hamesha bolna chahiye
छान विश्लेषण.
जो बाळासाहेब ठाकरे चा नाहीं झाला तो आपला काय होणार
जबरदस्त वकृत्व असनारे राज यांनी जर या वेळी जर भाजपच्या विरोधात भुमिका घेतली असती तर ते भारी हिरो ठरले असते .
घर सोडू नका आपला हा आपलाच असतों हे सर्वांनी लक्षात ठेवा
छान वास्तव मांडलं आहे . Perfect !
उध्दवजींना संपवण्याच्या प्रयत्नात आपणही संपू शकतो. मराठी माणसांचा आणि हिंदूंचा एकत्रित मान-सन्मान स्वाभिमान जपणारं राजकारण करावं हीच खरी गरज आहे...!
एकदम बरोबर
उध्दव ठाकरे यांना प्रखर विरोध हितेच सर्व गणित बिघडले. दुसऱ्याला संपवण्या पेक्षा स्वतःला सिद्ध करणे गरजेचे होते.
एकदम खर
नवनिरमाण सेना ही ने काहीही नवे निर्माण केले नाही एड राम गोगटे वांदरे मुमबिई
खुप चांगले विश्लेषण🎉
ज्यांना इतक्या वर्षात मराठी माणसांचं मनोकारण कळलं नाही त्यांचे मराठी माणसां बद्दलच्या बोलण्याला (मराठी मतं मिळाली नाही) किती किमत द्यायची कितीसं महत्व द्यायचं
आवटे सर सद्य वस्तुस्तिथीचे अचूक विश्लेषण. 🙏
Ekdum Barobar aahe prattek shabd ni shabd..
Sir your opinion is very acute.
खूप आवडता कार्यक्रम विश्लेषण
जो माणूस आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतले नाही याचा अर्थ राज ठाकरेंचे नियोजन कळतच नव्हते कारण एका प्रचारात BJP ला विरोध लावरे vedio ने करतात आणि BJP ला मते द्या म्हणून आपला एकही उमेदवार नसताना प्रचार सुपारीसाठी घेतली काय. आपण पहिला तुमच्या कार्यकर्तेची मन सांभाळा तुमच्या चांगल्या चांगल्या भाषणाने ते देशप्रेमी हिंदुवादी म्हणून डोळे झाकून स्वतःचा संसार सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून आपलं भविष्य हेच आहे म्हणून कारकर्त्यांनी आपलं राज ठाकरे करणार म्हणून घरातील सदस्यांचे चांगलं करतील म्हणून त्यांनी कुटुंमबांचे आपले नेते राज ठाकरे हे भले करतील म्हणून आंधळेपणाने त्यांच्याबरोबर स्वतःचा आत्मविश्वास गमावला. राज ठाकरे यांचं नक्की मत काय आहे. NDA पाहिजे की ALL INDIA महत्वाचे कमिशन पाहिजे. MONEY MONEY??
महत्वाचा मुद्दा म्हणजे... फक्त भावाच्या द्वेषा पाई उलट सुलट भुमिका घेणे
खूप छान विश्लेषण
अडीच अडीच वर्ष मान्य केला असता फडणीस साहेबांनी तर ही परिस्थिती आली नसतं महाविकास आघाडी बनली नसती
खुप छान विश्लेषण 👍🏻
अगदी बरोबर बोललाय आवटे साहेब तुम्ही या गोष्टी साहेबांच्या लक्ष्यात आणून दिल्या पाहिजेत
जे व्हायचं तेच झाले,आपण काळजी करु नये.
सहकारी पण पुढं जाईना
खरेच आहे
फार छान विश्लेषण केलात साहेब राज ठाकरे बद्दल
राज ठाकरे यांनी फक्त एके फक्त उध्दव ठाकरे यांना विरोध करीत राहणे हा एकच कार्यक्रम केला आहे.
सर तुम्ही जागे वर बोट ठेवलंय.. राज साहेबांना.. एक विनंती ..जनतेत या ..भेटा..विचारा..मत मांडा..सामान्य म्हणुन या ..तुम्ही बदल घडवु शकता.. विचारांवर ठाम रहा..flexible नका होऊ. जय महाराष्ट्र🎉
उद्धव ठाकरें नी भुमिका पटवून दिली नाही तर ते Camera समोर येवून रडत बसतात त्यामुळे बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून सहानुभूती मिळवतात