'वंचित'ची वाताहत कशामुळे झाली? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Prakash Ambedkar in Lok Sabha
'वंचित'ची वाताहत कशामुळे झाली? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Prakash Ambedkar flop show in Lok Sabha | Karan Rajkaran with Sabjay Awate | Lokmat
#prakashambedkar #vba #loksabhaelection2024 #karanrajkaran #sanjayawate #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Пікірлер: 1 800
साहेबांवर बोलण्या इतकं मोठं नाही पण ३८ जागा लढवण्या पेक्षा ६ जागा वाईट नव्हत्या .....आपला प्रतिनिधि संसदेत पोहोचणं गरजेचं
@natthuthamke6078
21 күн бұрын
खरच दिल्या होत्या का ❓, कुठच्या दिल्या होत्या सांगा बर,
@Indian-hf1tv
21 күн бұрын
प्रकाश आंबेडकरानी 5 जागा कोणत्या देता सांगा मी आघाडीत सोबत येतो असं बोल्यावर काँग्रेसनी एक ही जागा सांगली नाही, महा विकास आघाडी ही वंचित ला फक्त 2 जागा देण्यास म्हणीत होते. आणि आज जी महा विकास आघाडी ही महाराष्ट्रात आली आहे ती फक्त जनतेला ब्लॅकमेल करून की महा विकास आघाडीला मत द्या नाहीतर संविधान संपेल स्वकर्तृत्वाने नाही.
@umajikothawale6904
20 күн бұрын
साहेब फक्त दोन जागा द्यायला तयार होते ते पण अकोल्याची एक आणखीन ज्या ठिकाणी पडणार होत्या त्या तुम्ही पडणारे जागा घेणार होता का मग मी म्हणतो साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला साहेब कधी चुकत नाही लक्षात ठेवा
@prashantgade3120
20 күн бұрын
@@natthuthamke6078 हो
@prashantgade3120
20 күн бұрын
@@Indian-hf1tv भा.ज.पा ला सत्तेतून बाहेर हाच उद्देशातून महाविकास आघाडीकडून प्रचार झाला. ब्लॅकमेल म्हणनं चुकीचं व आपण २०१९ ला पडणाऱ्या जागा मागितल्या होत्या.
प्रकाश आंबेडकरांना आम्ही मनापासून आदर करत होतो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स . आहे
@yashvantB
21 күн бұрын
Tyanch rahude, tu aadhi swatahach nav lihnyacha confidence gain kar 😂😂
@aloneinmumbai
21 күн бұрын
देशात मुस्लिम 14% SC(हिंदू 29% + बोद्ध 1%) ST(आदिवासी)10% मग काँग्रेस बोद्ध लोकांच्या मतावर जिंकली कस्काय मूर्ख मिडीआ
@user-ne7ns3li9f
21 күн бұрын
अहंकार नडतो
@rational_indian
21 күн бұрын
@@yashvantBahe ki naav?
@dadaraoingle3906
21 күн бұрын
वंचितांसाठी लढत आहेत बलाढ्य पक्ष सर्वच सोई असल्याने बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहूजन आघाडी यांची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाही. गरीब दुबळ्यांची सेवा हातून घडायला पाहिजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असते. रिच लोकांची सेवा करण सुरु आहे.
खूप छान विश्लेषण! कायम VBA सोबत.
वंचित बहुजन आघाडी साठी सर्वात महत्त्वाचा विशेषण केले सर अगदी बरोबर❤❤
@RajuGorde-ww6bc
18 күн бұрын
Jast. Aakaal. Vapru. Naka. Cangresne. Udav. Thakare. Yanna. Vaprun. Ghetal. Tumhalacongress. Samglich. Nahi. Savidhan. Vachava. Blakmail. Kele. Budhasit. Yanna
प्रकाश आंबेडकर हुशार आहेत.... पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा खूप अहंकार आहे... पत्रकारांना पण खूप रागात आणि अहंकाराने बोलत असतात..
@SagarBhagat-uz9uo
21 күн бұрын
हो ते पण आहे
@aloneinmumbai
21 күн бұрын
अहंकार आहे कारण ते अठवले सारखे bjp मध्ये बाबासाहेबांचं नावावर जगत नाही
@unknownartists3195
21 күн бұрын
@@aloneinmumbai barobar pan bjp kadhun paise gheun kam karne he ek no aahe
@jszhsbsnns
21 күн бұрын
@@aloneinmumbaiAre chutiya to mantri ahe tuza edzava pakya rastsvr gand aptun ghet aher
@ujwalapawar5061
20 күн бұрын
@@unknownartists3195 पुर व्यानिशी सिद्ध करून दाखव तर खरया बापाचा आहेस
खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. समाजाला सुद्धा असेच प्रश्न पडतात. उमेवार पुन्हा पुन्हा बदलणे योग्य नाही. मतदार काम घेऊन कुणाकडे जाणार?
खूप छान विश्लेषण सर. आता साहेब विचार करतील अशी आशा आहे. धन्यवाद!
अगदी समर्पक आणि योग्य विश्लेषण केले आहे,,,यापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी आत्मपरीक्षण करावे आणि वस्ताविक्तेला सामोरे जावे
@RawajiYadav
16 күн бұрын
आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मराठीत भारतीय बौध्द महासभेकडे लक्ष देणे गरजेचे आहे
आंबेडकरी जनतेने त्यांना मत दिले नाही. सगळ्यांना त्यांचा उद्देश आता समजला आहे.
मी आतापर्यंत भाजपला भाजपला मत देत होतो परंतु भाजपने पक्ष फोडल येडी सीबीआय याचा वापर केल्यामुळे मला फार चिड आली
@shashiachrekar1653
18 күн бұрын
छगन भुजबळ गणेश नाईक भास्कर जाधव पावसकर अमोल कोल्हे नवाब मलिक बबनराव पाचपुते यांना आमिषे दाखवून कुणी फोडलं? विरोधकांनी ईडी सीबीआय चौकशी विरोधात कोर्टात लढायला हवं होतं. चोर दरोडेखोर लुटारू लोकांनाच आयकर सीबीआय आणि ईडी चौकशीची भिती वाटते. आम्ही मुळीच भित नाही
*सीट ऑर नो सीट वोट फॉर काँग्रेस* लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असताना शेवट पर्यंत वंचित बहुजन आघाडीला बोलविण्यात येत नव्हते.. जागावाटपाची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी कडून पूर्ण महाराष्ट्रात एक सर्वे सुरू होता. या सर्व मध्ये भाजप पुन्हा आलीतर संविधान बदलेल या मुद्यावर देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेने वंचित सोबत असो किंवा नसो तरी आपण महाविकास आघाडीला मतदान करू असा कल दिला होता... या सर्वेत सीट ऑर नो सीट वोट फॉर काँग्रेस असा महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहाचा कल असल्याचे माहिती पडताच मवीआला वंचितची गरज नाही असे कळून चुकले होते. या सर्वेमध्ये आंबेडकरी समाजाची वाटचाल कळल्यामुळे वंचित बहुजन आघाडीची बार्गेनिंग संपलेली आहे हे ओळखून वंचित बहुजन आघाडीला फक्त तीन जागांची ऑफर देण्यात आली.. तीन पैकी फक्त एकच जागा निवडून येईल अशी होती इतर दोन जागा पडक्या होत्या.. ऍड.बाळासाहेब आंबेडकर युतीसाठी तयार होणार नाहीत अश्याच जागा जाणूनबुजून सोडण्याची येत होत्या.. शेवटी झालेही तेच.. वंचितविना आंबेडकरी मत मिळतील मग वंचितला सोबत घ्यायचेच कशाला असे मत मविआचे होते.. वंचितला तीन जागांच्या व्यतिरिक्त कुठलीही ऑफर देण्यात आली नाही पण प्रसार माध्यमांमध्ये मविआ वांचितला 4-5-6 अश्या जागा सोडायला तयार आहे अश्या बातम्या पेरण्यात आल्या.. त्यावर आंबेडकरी जनतेने डोळे बंद करून विश्वास ठेवला.. 5-6 जागांच्या प्रस्ताव कोणी दिला? काही पत्र वगेरे पाठवण्यात आलं का?? याची शहानिशा सुद्धा कोणी केली नाही.. कारण हरलेली मानसिकता एवढा विचार करायला देतच नाही.. बार्गेनिंग करताना पक्ष, कार्यकर्ते आणि समर्थक यांची साथ हवी असते हे सांगली मतदार संघाच्या उदाहरणावरून समजता येईल.. संपूर्ण काँग्रेस आणि त्यांचे समर्थक शेवट पर्यंत सांगली जागा काँग्रेसला मिळावी म्हणून अडून बसले होते त्याचवेळी संपूर्ण ऊबाठा गट आणि समर्थक सांगली आपल्याला मिळावी म्हणून खिंड लढवत होते.. याउलट आंबेडकरी समूह जागा मिळो किंवा न मिळो वंचितने मविआ सोबत जाव असे म्हणत होता.. अशी हरलेली मानसीकता असलेल्या लोकांसोबत कोण युती करेल?? हरलेली आणि आत्मसमर्पण करण्यास तयार असलेली मानसिकता असलेला समूह कधीही क्रांती करू शकत नाही, तो फक्त गुलामीच्या दिशेने पुढे जात असतो.. सीट ऑर नो सीट वोट फॉर काँग्रेस.. अशी मानसिकता असलेले रिपब्लिकन पक्ष आज नावाला सुद्धा उरले नाहीत तीच गत वंचित बहुजन आघाडीची होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी ने आत्मसमर्पण न करता आंबेडकरी राजकारण जिवंत ठेवण्यासाठी स्वतंत्र पणे निवडणुका लढविल्या. या निवडणुकीत ज्या आंबेडकरी व्यक्तींची हरलेली मानसिकता नाही, ज्यांच्या अंगी आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा लढावू बाणा जिवंत आहे अश्या 15 लाख मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला लढण्याचे बळ दिले आहे.. वंचित बहुजन आघाडीला मतदान करणाऱ्या या सर्व जनतेचे धन्यवाद करता येतील तेवढे कमी आहे.. जयभीम, सुमित वासनिक.. #VBA #VBAForIndia
महाराष्ट्रात असे दोन पक्ष आहेत ज्यांची क्षमता आहे पण त्यांची भूमिका स्पष्ट नाही...त्यामुळे त्यांचे मतदार आणि कार्यकर्ते नेहमीच संभ्रमात असतात...ते पक्ष म्हणजे मनसे आणि वंचित...दोन्ही पक्षांचे नेते पॉवरफुल आहेत, क्षमता आहे महाराष्ट्रात बदल घडविण्याची...पण कुठे तरी भूमिकेतील स्पष्टतापणा नसल्यामुळे ही अवस्था करून घेतली आहे...दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे....
वंचितची रुची, फायदा हा जिंकून सभागृहात जाण्यापेक्षा केवळ लढण्यात ज्यास्त असावी खचित. त्यामुळे गेले 25 वर्ष ते लढताहेत. आणि तिकडे रामदास आठवले हे आंबेडकरवाद्यांच्या नसलेल्या पाठिंब्यावर केंद्रात सत्ता भोगाताहेत.
@rameshubale5216
21 күн бұрын
दोघांचाहि समाजाला काय उपयोग झाला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
@pradeepshirsat6078
21 күн бұрын
@@rameshubale5216बरोबर, स्वतःची पोळी भाजून घेत आहेत दोघेही.
@kiranturerao8112
21 күн бұрын
Gulami karun gu bhi bhete
@kiranturerao8112
21 күн бұрын
@@rameshubale5216question motha ahe pan droghe pan praman ahet
@keshavpawar996
21 күн бұрын
आंबेडकर हे भाजप साठी काम करतात. त्याना अहंकार आहे.त्याचेवर विश्वास ठेवू नये.
चांगले विश्लेषण सर पण वंचित बहुजन आघाडी फक्त
@jszhsbsnns
21 күн бұрын
Pakya samajach nuksan krt ahe...samajala sattepasun vanchit thevat ahe
वंचित 100% चुकली आहे आता 5 वर्ष वाट पहा. .पाच वर्ष नॉट जोक...
वंचित ची वाताहात ला फक्त आणी फक्त मा. प्रकाश आम्बेडकरच जवाबदार आहेत,
आवटे साहेब 22जागा शिवसेना नि लढवल्या कीती निवडून आल्या नऊ जर तुम्हीं 13जागी तुमची ताकद नाही तर इतर लहान पक्षाला पाच जागा द्या अस पण सांगा
@satishjadhav4388
21 күн бұрын
भाजपच्या २८ पैकी कीती आल्या ९ ठाकरे यांच्या पहीले ५ होते ९ झाले एकनाथ शिंदे यांचे १४ होते ७ आले नुकसान भाजपा, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे झाले प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर असते तर २,३ खासदार वंचीत चे नक्की निवडून आले असते
@yashvantB
21 күн бұрын
Tyanch Te kaam nahi, to fakt VBA lach shahanpan shikavato
@sunilkamble7741
16 күн бұрын
@@satishjadhav4388कोण देणार होते जागा.
समर्पक विश्लेषण सदर मुद्द्याचा विचार करून वंचित ने सुधारणा घडवून आणल्या तर भविष्यात वंचित चा जनाधार वाढेल..
वंचित बहुजन आघाडी हा वंचितांना प्रतिनिधित्व देणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष
@subhashgadge2860
18 күн бұрын
मोठा जोक आहे.
VBA ला या विश्लेषनाचा सकारात्मक विचार करावा लागेल.
Prakash ambedkar sir ❤ knowledge person , always respect sir
एका चान्गल्या पक्षाबद्दल व विचारी नेत्याबद्दल छान विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन. खूप दुर्लक्षित, समाजात कसलेच स्थान नसणारे यांचा आधार वंचित पक्ष आहे.या पक्षाबद्दल व बाळासाहेबाबद्दल आपलेपणाने बोलतात आभार. 2014 पूर्वी भारिप बहुजन महासंघाचे असणारे 2-3 आमदाराचे काय झाले? बाळासाहेबांनी आता महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश व कर्नाटकात पक्षाचा विस्तार केला पाहिजे. शेवटच्या शोषित व दुर्लक्षित माणसाचा विकास हाच आम्बेडकर वाद आहे. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे, म्हणूनच भीमसैनिक शांत आहे. जय भीम, नमो बुध्दाय 🙏🙏🙏
आवटे सर अभ्यासपूर्ण विश्लेषण . वंचित बहुजन आघाडीने तुम्ही मांडलेल्या बऱ्याच मुद्दयांवर मंथन केले पाहिजे वंचित सारखा वैचारिक व पुरोगामी पक्ष लोकशाहीत वाढणे काळाची गरज आहे सर !
आडोतिस जागा लढवुन मतांचे विभाजन करण्या पेक्षा सात आठ जागा घेऊन महाविकास आघाडी सोबत मिळुन आपले हक्काचे सात आठ खासदार संविधान वाचविण्याच्या लढाईत संसदेत पाठवने खुप खुप गरजेचे होते. यातुन कट्टर वंचित मतदारांची खुप भ्रमनिराशा झाली.
@vishwastripure6010
13 күн бұрын
चांगले झाले 😁😁😂😀😁😂😀
भाजप साठी फार मोठ्या प्रमाणात काम करतात हेखर दुर्दैव तो आठवले माणूस माणसं उभे न करता मंत्री होतोय हे आघाडीचे लोक पडणेसाठी साठी उमेदवार उभे करतात
@ratndeepsarwade7009
21 күн бұрын
बापाला विचार
@vishalkoditkar4776
21 күн бұрын
दोघेही भाजपसाठी काम करत आहेत.
@sk.sudarshan
21 күн бұрын
प्रकाश अंबेडकर जी को अकल की बहुत कमी है, मेरा बोलने का मतलब है राज्य की अकल उनको नहीं है, अगर वह छुपी पद्धति से बीजेपी को मदद कर रही है तो यह अंबेडकर की विचार को एक कलंकहै
@prabhakardable4092
21 күн бұрын
हया वेळेची करणे पाहता, म वी आ ने संविधान बचाव हा नारा दुसर कारण राहुल गांधींची पद यात्रा त्या मध्ये सुध्दा संविधान हा मुद्धा होताच त्यामुळे खुद वंचित आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते काँग्रेसलाच मते द्या असे सांगत होते . काहिका होईना आज आपल्या देशातील लोकांना संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता हया गोष्टीची जाणीव होत आहे. आमचे आवडते नेते ऍड प्रकाश आंबेडकरांनी लाखो लोकासमवत सभा घेतल्या त्याचा फायदा दुसरे प्रचलित पार्ट्या नी घेतला. पुढे असे घडायला नको. आमची वैचारिक ताकद पुढारलेल्या पार्ट्या पेक्षा खूप जास्त आहे आणि संख्या बळ पण आहे करीता कुठे तरी तड जोड करावी लागेल. बिहारचे नितीश कुमारला पलटू राम म्हणतात असे असतानाही बिहार मध्ये जातीय समीकरणांमध्ये त्यांचे स्थान भरभक्कम आहे.
@user-ne7ns3li9f
21 күн бұрын
वंचित बीजेपी टीम
10: कोंबडी समान वाटून खाऊं म्हणाले पण, एकटेच पडल्याने शेपूटही हाती आले नाही, परिस्थीला समजून सोबत्यांचा मान राखण्यात आंबेडकर साहेब कमी पडतात.
@dineshgurjar745
21 күн бұрын
😢😢
प्रकाश आंबेडकरांच्या चेह-यावर मोदींच्या चेह-यावर दिसतो तेवढाच अहंकार दिसतो.
ह्या वेळेस आम्ही संविधनासाठी मत दिलं विधानसभेला कमबॅक बघा वंचित चा
बाळासाहेब आंबेडकर यांनी जिवाचं रान करून वंचित बहुजन आघाडी उभी केली सर्वांना रोजगार नोकऱ्या शिक्षण देशाची संपत्ती संस्था सरकारी प्रकल्प सुरक्षा याविषयी एकाने तरी प्रचारात मांडलेले दिसतात का
@mumbaigunhetimes221
20 күн бұрын
त्यांनीच संपवली सुद्धा
@user-wc8wz6yn7x
19 күн бұрын
😂
@ravindragangurde-yy7ww
17 күн бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकरांवर बोलण्यापेक्षा मोदी ४०० पार झाले नाही त्याबद्दल बोला प्रकाश आंबेडकर साहेबांनी मोदींविरुद्ध तुफान प्रचार केला होता त्याचाच फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेना यांना झालेला आहे
@yogi8707
17 күн бұрын
@@ravindragangurde-yy7wwयाचा अर्थ असा समजायचा का की त्यांनी फक्त प्रचारकाची भूमिका निभावली. काय बोलता राव तुम्ही 😂. ४८ जागा लढवून एकही जागा जिंकून येत नसेल तर काय फायदा. आघाडी सोबत 4-5 जागांवर लढून किमान 1-2 जागा जिंकता आली असती. काही वेळेस 2 पाऊले मागे घेउन शहाणपणाची भूमिका घेता आली पाहिजे.
संविधान वाचवण्यासाठी दोन नंबर च्या पक्ष सोबत गेले वंचीत समर्थक.. 💯
@gauravjadhav7818
20 күн бұрын
Right💯
@ayurveda23
20 күн бұрын
@vinod23021979
20 күн бұрын
कोणता पक्ष, राष्ट्रवादी शिवसेना ज्या पक्षात जास्त भ्रष्ट्राचारी आहेत
@gauravjadhav7818
20 күн бұрын
@@vinod23021979 ata tech corrupt lok BJP madhe gele 😂😂
@ravindragangurde-yy7ww
17 күн бұрын
अगदी बरोबर आहे
आपली ताकद स्वतःला निवडून आणायची नसताना आपण 6-8-10 जागा कशा मागतो? VBA ने 4 च घेऊन ताकदीने लढले असते तर 100% सर्व आज संसदेत असते.. आता विधानसभेला तरी ANALYSIS करा 🙏
एकदम मस्त आहे भाऊ,,, आणि,,,, खरं बोलत आहात,,,,,, हा,,, विचार व्हायला पाहिजे आणि तसं समजून घ्यायला पाहिजे,,,,,,,?????जयभीम,,,,
निवडणुकीतील वचितच्या अपयशाचे आणि भविष्यात यश मिळावे हृया बाबतचे विचार साध्या आणि सोप्या भाषेत चांगल्या प्रकारे केलेले आहे आपले अभिनंदन।
अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण प्रकाश आंबेडकरांवर योग्य प्रकारे लागू होते.
@rajivo4306
21 күн бұрын
तुझ्यावर कोणाचा बैल उडवून घेतलास?
@sunilnaraynsuryawanshisury5030
21 күн бұрын
💯✅
@sunilshinde65
21 күн бұрын
कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी ने वंचित शी जुळवून घेऊ नये.. आजिबात भाव देऊ नये वंचितला.
@Sonu-nn9cw
21 күн бұрын
बैल लावीन नांगरा सकट
@sachinkardak
21 күн бұрын
@@sunilshinde65नको घेऊ लवड्या आणी महाविकास आघाडीला हुंकत पण नाही. विधानसभेला आमची ताकद दाखवून देऊ.
या देशातील जातिवाद हाच वंचित बहुजन आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे जातीवाद. जातीवाद संपूर्णपणे संपवा देश व संविधान वाचवा.जय भिम जय भारत जय संविधान नमो बुद्आय.
अशी चर्चा होणे अपेक्षित होते आणि आपण आपली मते अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत याबद्दल धन्यवाद
सत्तेत नसताना बाळासाहेब आंबेडकर खुप काम करतात हे तपासावे साहेब
संजय औटे साहेब जय महाराष्ट्र. आपले विश्लेषण खुप छान आहे. पण एक गोष्ट म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी उभी फुट पडली असे म्हणालात पण ईडी सिबीआयच्या धाकामुळे फुट पाडण्यात आली असे म्हणा. हे लोकावर बिंबवा. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@snehaldeshmukh3322
21 күн бұрын
मग बंद करून टाकायच्या का या संस्था..😂😂
@bhauraokhandare3121
21 күн бұрын
ईडी, सीबीआय सारख्या संस्था असणे खुप महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर हा इमानदारीने करायला हवा, आणि तेच भ्रष्टाचारी आपल्या पक्षात आल्यावर ह्याच ईडी सीबीआयच्या फायली बंद कशा होतात ही हरामखोरी नाही काय?@@snehaldeshmukh3322
समाजाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे सर ..खूपचं छान विश्लेषण एकुण एका शब्दावर विचार करायला भाग पाडणारं संभाषण आहे धन्यवाद सर.
आदरणीय संजय आवटे सर आपण अत्यंत सखोल आणि चिकित्सक अभ्यास करून आपण विश्लेषण केले मला आपले विचार खूप आवडले.आपले मनापासून खूप खूप आभार.वंचीत ला मत म्हणजे भाजप ला निवडून आणने होय असा ठाम मत जनतेनी केला त्यामुळे वंचित ला एकही जागा जिंकता आली नाही.
बाळासाहेब आंबेडकर यांनी २२ लाख लोकांची घरे वाचवण्यासाठी २० जुलै रोजी मोर्चा काढला व घर वाचवली पण लोक ते विसरले इतर कोणी नेते आले नाहीं
संविधान धोक्यात आहेत म्हणून हे सांगण्यात तुम्ही प्रस्थापित लोकं यशस्वी ठरलात नाहीतर तुमच्या 10 पण जागा निवडून आल्या नसत्या, ज्या वेळेस संविधान जाळलं त्या वेळी कुठे गेला होता मातीत तोंड घालून. कारण संविधान आणि आंबेडकरी लोकांचं एक वेगळं नातं आहे
@gauravjadhav7818
20 күн бұрын
Savidhan khatare me hai bolun bolunch vote maghitle yani.. Nai tr 2019 sarkhi ch avstha hoti mhnun congress vr kiva india vr lokanch prem hot as nahiye.. BJP savidhan change krel mhnun india la vote bhetle hi reality ahe
@shrikantchavan3552
19 күн бұрын
त्यात चुक काय केली.तुमच्या स्वतंत्र टिकवण्यासाठी ना? तुमच्या संविधान च्या प्रचाराने त्यांना सत्ता नाही मिळाली.आणि हे पण लक्षात ठेव फडणवीस आणि आठवले नी पण सांगितले होते बदलता येत नाही.फायदा झाला तो शेतकरी कांदा प्रश्न आणि आरक्षणाचा मुद्दा हे सत्ताधारी आणि विरोधकांनी मान्य झाली.संविधान च्या प्रचाराचा फरक पडला असता तर देशात कांग्रेस आली असते.
आवठे सर,क्रांतिकारी जय भीम,,,,,आपण जे मुद्दे विस्तृत प्रमाणात मांडले आहे,त्या वर आकलन करून समोरची रणनीती आखली गेली पाहिजे ,हीच माझी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडून अपेक्षा करतो ,मी साहेबांना सूचित करण्यात येवढा मोठा नक्कीच नाही पण साहेबांनी यावर आपल्या साठी ,त्यांच्या एवढ्या वर्षाच्या त्यागासाठी तरी आत्मपरीक्षण करावं हीच मंगल कामना
@pravinkhobragade2821
18 күн бұрын
👍
#फक्त आंबेडकरी# आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या दोन्ही राक्षसाच्या विरुध्द लढण्याच्या भूमिकेला आज ही आंबेडकरी विचाराची जनता तेवढच समर्थन करत आहे आणि पुढे ही करेल. लोकसभा साठी बहुतांशी जनाधार नसलेले उमेदवार वंचित च्या भाडखाऊ कार्यकारणी ने दिले हेच मुख्य अपयशाचे कारण आहे. फक्त त्यांनी पक्षात लक्ष देऊन सर्व समाजाला एकत्रित करणारे, सुशिक्षित सोबत जनाधार असलेले लोक उभे करावेत.. जी उमेदवार निवडीची समिती होती ती सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वंचित मध्ये घुसवली होती काय अशी शंका आंबेडकरी जनतेत येत आहे. आंबेडकरी जनता साधी आणि स्वाभिमानी आहे. कसे ही करू समाजात शांतता निर्माण होईल असे ती सतत पाहते याच विचारावर चालणार सरकार कसे आणायचा याच ते नेहमी पाहते. आंबेडकर यांनी आजुन बरकाई ने पक्षात लक्ष घालाव विधानसभा उमेदवार निवडीचे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ग्राम पंचायत निवडनुक जिंकून आणू न शकणाऱ्या व गरजे पुरते आंबेडकरी चळवळ चा उपभोग घेणाऱ्या संधी साधू भुरट्या लोकांना पक्षातून हाकलून द्यावं. ( आता स्वतःच ते पळतेल, त्यांच काम आर्ध झाल आहे) प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी लोकांच्या नादी लागून आजुन पायावर दगड मारू नये. कारण तुम्ही जे म्हणतात गरीब समाज त्या समाजाने तुम्हाला व तुमच्या पक्षाला ०.१% ही मत दिले नाही. ते पक्के जातिवंत मतदार आहेत, त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी , स्त्रीयावर होणार अत्याचार या पेक्षा ते जातीचा पक्ष किंवा जातीचा उमेदवार याला जास्त राजकारणात प्राधान्य देतात. आंबेडकर यांनी स्वतच्या समाजाचा विचार न करता सामान्य ओबीसी, मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाला मोठ करण्याचा पर्यंत केला परंतु त्या समाजातील लोकांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या पेक्षा जात आणि धर्म वाला पक्ष आपलासा वाटला. त्या मुळे त्यांनी धनाढ्य जातिवंत आणि धर्मवादी पक्ष असणाऱ्या र पक्षाला मतदान दिले.. समाजाचं आणि जनतेचे जनाधार खेचून आणू न शकलेल्या गरीब मराठा, ओबीसी, मुस्लिम लोकांना तिकीट देऊन वंचित स्वतचं राजकीय नुकसान करून घेतले. आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः धनाढ्य, जातीवादी, व्यापारी, संधीसाधू राजकारणात नक्की नापास झाले असले तरीही त्यांच्या एकट्याच्या रेट्याने संविधान बचाव भूमिका देशात मेरिट ने पास झाली असे म्हणता येईल. हेच त्याचं राजकीय यश म्हणता येईल.. #फक्तआंबेडकरी#
अकोल्यातील मतदारांनी योग्य उमेदवार ओळखण्याची मोठी चूक केली आहे चांगल्या अन हुशार विकास करू पाहणार्या उमेदवार नाकारला घोड चूक आहे?
@indian-mz8qc
20 күн бұрын
Pn balasaheb ambedkar sarakha BJP chi b team la vote deun kay fayada te tr yenar nahi niwdun Jashi popatlal la bayko nahi tass balasaheb ambedkar la swatah Chya balawr khasdaarki nahi bhetnaar mare paryant challenge aahe😢
@rameshjadhav2636
20 күн бұрын
हो,निदान अकोल्या बद्दल बोलायचं तर प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा मतदार निदान बुद्धिजीवी लोक यांनी प्रकाश आंबेडकर बरोबर असायला पाहिजे असं
@rameshjadhav2636
20 күн бұрын
अकोल्यात बुध्द लोक किती आहेत,त्यांनी बाळासाहेबांना 100% व्होट करायला हवे असे आम्हाला वाटते, ,अकोला मर्यादित तरी हे व्हायला पाहिजे होते
@rameshjadhav2636
20 күн бұрын
आता विधान सभेला विवेचन केले पाहिजे
@vatsalapokharkar938
17 күн бұрын
जास्त अघावपणा नडला पाच जागा म आ वी देत होती ,कमीत कमी दोन ते तीन उमेदवार निवडून आले असते
OBC भाजपा मुस्लिम मा. वि. आ(मोदी विरोध ) मराठा मा.वि.आ (आरक्षण ) Sc st मा. वी. आं (संविधान ) 💯💯
@chintamanbhau6126
20 күн бұрын
या पुढे हेच होणार
@gautammoon9426
18 күн бұрын
V.B.A.CH Far Chagal Vishleshan kel aahe.Ad.Prakash Ambedkar yani kharach aatmparikshan kel pahije,Abhyasu aahet.lokasabhet Jane aawashyak aahe,parantu akatya VBA kaduna he shaky nahi,Samvichari pakshanshi yuti karane garajeche aahe.
@gautammoon9426
18 күн бұрын
👌👌
@aniketpawar8380
17 күн бұрын
तुमचे विवेचन चुकीचे आहे.ही निवडणूक मुस्लीम विरुद्ध हिंदू अशी होती. त्यात हिंदू उदासीन आणि मुस्लीम अत्यंत उत्साही. त्यात हिंदू हरलै.
अकोल्यात बिजेपीची शिट निवडून येते गेली पंचवीस वर्षे मग सांगा कोणाचे चुकते प्रकाश आंबेडकर यांनी सात जागेवर पाठिंबा दिला होता काँग्रेसने एक जागा अकोल्यातील सोडु शकत नाही तर मग चुकते कोण
आज देखिल विस्थापित सत्तेत जावूच द्यायचच नाही हे ठरलेल आहे !!!
सतत च्या हरण्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येते. अर्थात साहेब यावर आपली कार्य पद्धतीत बदल करतील
@archanaramteke9309
20 күн бұрын
वंचित चे कार्यकर्ते निराश होणार नाही उलट आणखी अधिक जोमाने काम करुन एक दिवस नक्कीच सत्ता स्थापन करतील बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री बनवतील निराश होणारे आम्ही नाही आशावादी आहोत
कितीही सांगितले तरी त्यांच्यात काहीही फरक पडणार नाही. तुमची तळमळ समजतेय आम्हाला.
आंबेडकरांची विचारधारा बहुतेक मोडीत काढणार हा नातु
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच शिवसेना यांनी निवडणूक न लढवता वंचित आघाडीला विनाशर्त पाठिंबा दिला पाहिजे होता
भाजपा साठी काम करणा-या प्रकाश आंबेडकरना त्यांच्या लोकानी ओळखले। संविधान बुडवण-याना बीजेपी बरोबर जाणे चुप्पा पध्दती लोकाना कळले
@akshadajadhav4623
21 күн бұрын
Proof please that is a BJP supporter
@cricketkekrazylover
21 күн бұрын
Are had Congress aani rastvadi hi BJP chi b team aahe aani uddhav aani 1nath shinde bjp chi A team aahe
@ujwalapawar5061
20 күн бұрын
२५,वर्ष शिवसेना भाजप मध्ये होती तेव्हा काय म्हनाल? अशोक चव्हाण अजित पवार हे भाजपमध्ये गेले तेव्हां काय झोपला होता का नुसतं वंचित लाच बदनाम करुन तोंड सुख घेता
@shrikantchavan3552
19 күн бұрын
@@akshadajadhav46235-6 जागा नाकारणे
संविधान वाचवा हा मुद्दा 2019 पासून वंचित चा होता आणि इंडिया आघाडी ने उचलून घेतला वंचित कधी मिटिंग बोलवून घेतले नाही
कॅडर बेस म्हणणं आयाकत नाही, म्हणून मी वंचित सोडली
वंचित हारली, वागळे आणि आवटे जिंकले. आपल्या दोघांच्या प्रयत्नाला यश आले. # अभिनंदन महाविकास आघाडी च्या कार्य करत्यांनो.
बाळासाहेब आंबेडकर विचारी आहेत पण स्वत:ला मागे ठेऊन देश हिताचे राजकारण पुढे नेणारे अशी सर्वसामान्यांची तीव्र इच्छा आहे आणि हेच जो ओळखतो तोच खरा लोकमान्य नेता असतो हे जेव्हा बाळासाहेबांना कळेल तो सुदिन ठरावा❤❤ ❤❤❤
@WamanraoSarode
21 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष लोकशाही वादी नाही हुकूम शाही वादी आहे म्हणून बुद्धीवान सहकारी टिकत नाहीत.
सर तुमची तळमळ मला खूप समजत आहे मी शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ बघितला... पण आमच्या साहेबांना कधी कळेल काय माहित म्हणूनच आम्ही शेवटी शेवटी संविधान बचाव यात्रेला.. मत दीले 🎉
@shubhamsarnaik8250
20 күн бұрын
Mva ani savidhanacha ky sambdh dillit jall tva kute gelte ubt yevdhya 21jaga ghevun ky updlit yevdhya 21aga ghevun ky fayda zala aalya kiti 9 tyatlya kahi dilya astya tr ani congress sp hyani adjust kel ast tr mva vba 40/42 aalya astya
@sanjaywadatkarwadatkar9110
20 күн бұрын
मंदिर बंधूनही अयोध्येत BJP ला तिथल्या लोकांनी निवडून नाही दिले तर मग यांनी कुठे उभं राहायचे 😄😄😄😄
@jayantdhondye4119
20 күн бұрын
उत्कृष्ट विस्लेषण.प्रकाश आंबेडकर साहेबांनी विधानसभे बाबत जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा.भिजत घोंगडे ठेवू नये. लोक आपल्या पाठीशी आहेत पण आयत्या वेळी निर्णय घेतल्यास संभ्रम निर्माण होतो . आणि vba ला नुकसान सोसावे लागते.
@BluePanther358
20 күн бұрын
@@jayantdhondye4119🎉100%
@hanmantkatmode6377
20 күн бұрын
मराठा समाज दोन्ही राजांना निवडूण दिले ,30 प्रस्तापित खासदार मराठा समाजाचे आहेत. तुम्ही आंबेडकर घराण्याच्या विरोधात मतदान केले त तुम्ही गद्दार आहात.
अकोला जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जेही आमदार खासदार पालकमंत्री होऊन गेले यांनी अकोल्याचा विकास केला नाही आजही तिथं नऊ दिवसाला नळाला पाणी येते
साहेब हारून सुद्धा जिंकले. साहेब आमचे खरे वारसदार आहे. नेहमी सत्याच्या बाजूने भूमिका मांडणारे आमचे साहेब आहेत. साहेबाणी या वंचित समाजात ऊर्जा निर्माण केली आहेत. एक आशेचा किरण दाखवला आहे. आज नाही तर उद्या आमचा विजय नीच्छित आहे. जय शिवराय❤
प्रकाश आंबेडकर आणि मायावती हे आता संघ विचाराचे प्रचारक झालेले आहेत बाबासाहेबांचे विचारांचे अनुयायी यांच्या मताचा होलसेल भावात लिलाव केला भाजप साठी
@rajivo4306
21 күн бұрын
शाब्बास माझ्या वाघा
@ashokgedam4283
21 күн бұрын
मुर्ख पणा ने काही बोलू नये
@archanatonde6078
21 күн бұрын
पण मायावतीनी निदान आपल्या राज्यात एक हाती सत्ता आणून दाखवलीय. तत्पूर्वी समाजवादी, काँग्रेस, भाजपा या सर्वाना नागनाथ, सापनाथ म्हणत त्यांच्या सोबत तडजोडी imrprovisation सुद्धा केल्यात.
राहुल गांधींनी आपल्या आजी-आजोबा आणि वडिलांच्या प्रतिमा वापरून मते का मागितली नाहीत आणि त्यांची प्रतिमा वापरून देशभर प्रचार का केला नाही? कारण
@bhausahebgulve6612
21 күн бұрын
आद.आवटे साहेब स.सविनय जयभिम!!! यावर्षीच्या निवडणूकपुर्वी NCP- SP व शिवसेनाप- उबाठा यांचे पक्ष फोडल्यामुळे ही त्यांना मिळालेली सहानुभूती त्याचा फायदा तर झालाच आहे परंतू जे काही काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत ते म्हणजे गाडीबरोबर नळ्याची यात्र झालेली आहे आणि त्यातल्यात्यात व्होट जिहाद मोदी विरोधात वापरलेली निती महाविकास आघाडीला फायदाची ठरली वंचित संपूर्ण मुद्दे महाविकास आघाडीने हायजॅक केल्यामुळेच वंचितला फटका बसला आहे !!@
@Sumangal8523
21 күн бұрын
हाच फरक आहे राहुल गांधी व इतर नेत्यांमध्ये.राहुल गांधी यांचा जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास आहे.
@Dnyaneshwarkamble-hl5sp
21 күн бұрын
Wishaleshan jabardast.
@janardanpedamkar1429
21 күн бұрын
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देई रे ईश्वर
@Indian-hf1tv
21 күн бұрын
जर त्यांचा आई वडील बाबा नावं घेऊन मत मांगली असती तर 230 पैकी 20 जागा निवडून नाही आले असते.
आगदी बरोबर आहे साहेब, बौध्द व मुस्लिम मता मुळे महा विकास आघाडी चा विजय झाला हे मात्र खरे आहे
मा. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेचे अप्रतिम - उत्कृष्ट असे विश्लेषण प्रथमच पाहावयास मिळाले. बौद्धांना अनेक प्रसार माध्यमांद्वारे दलितांच्या श्रेणीत ठेवले जाते पण संजय आवटे सर आपण बौद्ध समाज आणि दलित समाज हे एकच समाजघटक नसुन वेगवेगळे समाजघटक आहेत अशी जी फारकत केली त्याबद्दल धन्यवाद!!! ( खरेतर दलित हा शब्दच असैंवेधानिक शब्द आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितले आहे .)
राज ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर, हे मोदींच्या शब्दाला मान देतात.ना खाऊंगा ना कार्यकर्ता को खाने दुंगा?
@drpravinsawant5573
21 күн бұрын
और सब अमिताडणीभाई को'ही' खाने दूनगा!
@yogesharadhye8948
21 күн бұрын
Gujrati paisa gheun palale tyana pakadanyachi himmat aahe ka Modi Shaha maddhye
@AshrafKhan-lf6kq
21 күн бұрын
Bilkul sahi 💯 percent
@sunilgupte8515
21 күн бұрын
चूक खरं तर " मैं खाऊंगा ना xxxx "
सासरच्या मंडळींना कोणताही जावई नाराज करू शकत नाही 😅
खुप समर्पक विश्लेषण...!! प्रकाश आंबेडकराकडे बघितले की अजूनही वाटत की वंचितांची भुमिका मांडूनारे कोणीतरी आहे.... पण पक्ष एकाधिकार शाहीने तर सर्वानुमते चालवला पाहिजे ...
महाविकास आघाडी सोबत असते तर चार पाच खासदार झाले असते पण त्यांना भाजपचा फायदा करायचा होता
हिंगोली त वंचित बहुजन आघाडी च्या ऊमेदवाराला १६१००० पेक्षा जास्त मते मिळाली आहे तरी देखील कसे काय डिपाझीट जप्त झाली?
जय भीम सर अगदीं मनातून आपण विश्लेषण केले आहे. कुठे चूक झाली ती नक्कीच भविष्यात VBA सुधारेल.
@NarwadeGoutamNarwade-ci9zq
21 күн бұрын
Vba कधीचं सुधारणार नाही कारण प्रकाश आंबेडकर असा विचार करुच शकत नाहीत,
संजय आवटे ,यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण विस्लेशनाची प्रकाश आंबेडकर दखल घेतली अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया. वंचित बहुजन आघाडीला असा कान तरी कान टोचणारा हवा होता.
नमस्कार मित्रांनो, जेष्ठ पत्रकार संजय आवटी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वाटचालीत संदर्भात येथे नेमक्या व मोजक्या शब्दात येथे भाष्य केले आहे. माझी अशी विनंती आहे की, फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे ऐकलाच हवे.
समाज मागे उभा राहिला पाहिजे.... जिंको किंवा हारो... जनसंग जेव्हा सतेत नव्हते तेव्हा पण त्यांचे मतदार त्यांच्या मागे उभे होते.... आपण शिकत नाही आणि वाहवत जातो.... जर इतकेच होते तर INDIA ने का नाही जागा दिल्या... ह्या निवडणुकीत दाखवून दिले असते तर येणाऱ्या काळात आपल्याला किमान 20 जागा दिल्या असत्या.... समाज समजतच नाही हे
उद्धव ठाकरे साहेब चे 3 जागा पडले वंचित मुळे
@user-wf8il1ib6z
19 күн бұрын
उद्धव साहेबांचे तीन उमेदवार पडले पण जे नको होते तेच निवडून आले.
@pradipkadu4306
19 күн бұрын
आमच्यामुळे हे पडले ते पडले असा कोरडा अभिमान किती दिवस बाळगणार ?
@Savitawankhade650
19 күн бұрын
फक्त पडणे आणी पाडणे हेच प्रकाश आंबेडकरांचे राजकारणाचे उद्दिष्ट आहे काय?यात काय पुरुषार्थ आहे? हाच आमचा इतिहास लिहिला जात असेल तर बाबासाहेबांना हेच राजकारण अपेक्षित होतं काय?...जयभिम...
@user-wh1eu4up1h
18 күн бұрын
Kay chutiya manus aahes yaar tu. Mhanje tuza ubt nivdun yenyasathi kay tyanni nivadnuk ladhvu nahi
@RajguruUpade
17 күн бұрын
एखाद्या पक्षाचे उमेदवार पाडने हाच आमचा उद्देश आहे का..?
वंचित चां जन्म भाजप ने केला वांचीतला मतदान म्हणजे भाजपला फायदा आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी अजिबात कोणताही गोष्टीमध्ये वंचित ठेवले नाही, आम्ही धनाने मनाने खूप सुसज्ज झालो आहोत, आम्हाला बाबासाहेबांनी स्वाभिमान दिलाय, आम्हाला काही कमी दिलं नाही म्हणून आम्ही कोणत्याही बाबतीत वंचित नाही आमचा बाप फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर❤
मा औटे सर खुप छान विषलेशन केले सर तुम्ही आगदी बरोबर बोललात पण वंचित समाज काय करणार या वेळी खुप आपेक्षा होत्या यावेळी चारपाच जागा लोकसभेच्या येतिल पण घोर निराशा झाली मार्गदर्रशना बदल धन्यवाद सर
ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचितला बरोबर घेण्याचा प्रयत्न पहिल्या पासून केला त्याच शिवसेनेवर आरोप ठेवून वंचित बरोबर आली नाही, आणि काही ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा पण दिला ॽ पण ऊदव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला नाही,
@kashinathbagade5198
21 күн бұрын
VBA ची किंमत कमी झाली बुद्धिवान समाज समजला की हा vba b tem ahe
@Prashant-di7lr
21 күн бұрын
शिवसेनेने अकोल्यात पाठिंबा का दिला नाही. उलट त्यांनी विरोध केला. मग वंचित चा पाठिंबा कशाला पाहिजे.
@tatyagavhane2452
20 күн бұрын
@@Prashant-di7lr कुठे पाठिंबा मागितला, आघाडी बरोबर यायला पाहिजे होतं,6 पैकी कमीतकमी दोन ते तीन खासदार आले असते, आणि म्हणायला झाले असते आम्ही पाठींबा दिल्या मुळे महाविकास आघाडीला जास्त जागा आल्या,
@PRAKASHKULKARNI-di8gf
20 күн бұрын
शिवसेना (उबाठा) आघाडी होते म्हणुन वंचित ला पाठिंबा देणे कस शक्य आहे
@archanaramteke9309
20 күн бұрын
इतर ठिकाणी बाळासाहेबांनी काँग्रेस ला का पाठींबा दिला तर साहेबांना वाटले असेल की यांना इतर ठिकाणी पाठींबा दिला तर हे अकोल्यातील सिट ला. बाळासाहेब यांना पाठिंबा देतील पण यांना उपकाराची जाणीव नाही त्यांना अंतर आत्मा च नाही
एक विद्वान नेतृत्व लोक सभेपासून ठेवलात हे पाप केलात त्याचा हिशोब नियती करेल
@vishwastripure6010
21 күн бұрын
असे विद्वान गावच्या पानटपरी वर पायलीचे पन्नास पडलेले असतात 😀😂😁😀😂😂😂😂😂😂😂😀😁😂😀😁😂😀😀
@sneish2729
21 күн бұрын
Tu pratek thikani comment karn thambav.....nusta bhandan lavtoy
@vishwastripure6010
21 күн бұрын
@@sneish2729 सत्य स्वीकार करा 😂😁😁😂
@mr_nicotinamide4074
21 күн бұрын
तुमचा विद्वान आपटला 🥴
@tanishka---.......
20 күн бұрын
@@vishwastripure6010 4 पैशात भंगारात विकत भेटणाऱ्या दलाला, सांग वंचितला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली आहेस
साहेब तुमच्या विश्लेषण मानतो पण मी एक सांगतो भाजप 1948 ते 2005 भाजप फक्त पाच सीटर वरती आघाडीवर होते त्याच्यानंतर शिवसेनेची आघाडी करून महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात त्यांनी आपली सत्ता तयार केली आता तर आम्हाला फक्त दोनच वर्षे झाले पुढील वर्षी फक्त वंचित आघाडी असेल तुम्ही फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या वरती आरोप करू नका तुम्ही अतिशहाणपणा सांगू नका आम्हाला
खूप छान विश्लेषण ❤
आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही...!
आऊटे साहेब तुम्ही घेतलेले नावाचे लोक हे सगळे संधीसाधू होते. भिंगे ला राष्ट्रवादी ने विधान परिषद देऊ केली होती गेले तिकडे आणि गोपीचंद पडळकरलाही वंचित मुळेच विधान परिषदेवर घेतले.
@WamanraoSarode
21 күн бұрын
बहुजन समाजातील वंचीतनचा पक्ष असला तरी पक्षात बहुजन वंचिताना स्थान नाही म्हणून बहुजन (भिंगे, पडळकर )पक्ष सोडून jja
@WamanraoSarode
21 күн бұрын
पक्ष सोडून जातात
@akshayjadhavpe1fg
19 күн бұрын
पडळकर हा कधीच वंचित चा नव्हता आयता आला म्हणून त्याला उमेदवारी दिली पुढे भाजपला भुंकणे साठी कुत्रा हवा होता मटणाचा तुकडा टाकून भाजपने आपल्याकडे घेतला वंचित ला ही माहीत होतं हा आपल्याकडे राहणार नाही आणि मतदान टाकणाऱ्या मतदारांना सुद्धा शंका होती
@user-fx9kv1mw2r
18 күн бұрын
ते का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण करा. फक्त त्यांना नाव नका ठेवू.
@user-fx9kv1mw2r
18 күн бұрын
नाव वंचित आणि पाठिंबा सुळे आणि विशाल पाटील सारख्या प्रश्रपितला 😂😂😂... तरी शिव्या दुसऱ्यांना देणार😂😂😂
खूप छान विश्लेषण सर... वंचित च्या पदाधिकाऱ्यांनी या वर विचार करून. विधान सभेसाठी नवीन रणनीती अखावी.. जय भीम
प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना उमेदवारी न देणे आणि बाहेरच्या उमेदवारांना पक्षाचा कार्यकर्ता सोडून उमेदवारी देणे यामुळेच वंचित ची वातावर झालेली आहे हे आपलं विश्लेषण अगदी तंतोतंत खरं आहे हीच परिस्थिती मुंबई महानगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये होते म्हणून वंचित सोबत कायमस्वरूपी राहण्याकरिता कार्यकर्ता विचार करतो
आघाडी सोबत राहायला पाहिजे होते एक-दोन जागा जिंकून आली असती
S वंचित बहुजन आघाडी चां फायदा कोणाला झाला है का सांगत नाही
@kashinathbagade5198
21 күн бұрын
BJP LA मदत होईल असे काम होत असतो
@cricketkekrazylover
21 күн бұрын
@@kashinathbagade5198madhya pradesh madhe Congress ka zero seat aali ...tikde vanchit bahujan aaghadi hoti ka... bhosdichya Congress hi bjp chi b team aahe
@kisanshinde2778
21 күн бұрын
सर आपलं विश्लेषण अतिशय छानचं केल आपलेमुद्दे प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा असेच आहेत पणं प्रकाश आंबेडकर हें मानणारे व्यक्ती मुळीच नाहीत ही मानसिकता अनेक विचारवंतांची आहॆ. संविधाना संबंधी त्यांनी जी अनास्था दाखविली ती जनतेला नपटणारी होती जे जनतेला कळत ते यांना कळू नये हें दुर्दैव.
@kisanshinde2778
21 күн бұрын
सर अप्रतिम विश्लेषण शेवटचं वाक्य मला फार आवडलं. संविधान वाचवीणाऱ्या पक्षासोबत तुम्ही नव्हता 👌👌👌
@user-ou2mk4gk4r
21 күн бұрын
भाजपला झाला. जर मविआ सोबत जायचं नाही होत तर त्यांना पाठिंबा सुद्धा द्यायला नको होता. कसं राजकारण चालू आहे साहेबांचं काय माहित😢
खूप छान विश्लेषण केले VBA समर्थक यातून बोध घेतील
खुप छान प्रकाश आंबेडकर साहेबाना लवकरच कळेल नाहितर पक्षात कोनीच रहनार नाही.खेड्या-पडयात काय त्रास होता हे बाळासाहेब याना महित नाही. जय संविधान
सर ते #बाळासाहेबांना हरवत नाय तर ते त्यांच्या चळवळीला कमजोर करत आहे प्रत्तापित पक्ष.
बरबर आहे भाऊ आसच झाल भाजपला पाराभुत कारयच होता
सर, तुमचे म्हणणे बरोबर आहे, आम्ही वंचीतचे चाहते आहोत, परंतु आम्ही सर्व बौद्ध बांधव देशाचा जो कल आहे तिकडे मतदान केले कारण आम्ही बाबासाहेबांना मानतो. मग महाविकास आघाडी बौद्धांसाठी काय करणारे? वांचितच सोडा... मतदाना पूर्वी निळा झेंडा असतो निवडून आल्यावर झेंडा नसतो. केवळ आम्हीच समजदारीने वागायचे का? नेहमी भाजपाची भीती दाखवणे चालणार नाही.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे आपण सांगितले पण लोकांना बाळासाहेब आंबेडकर जी भुमिका समजून घेत नाही ही समाजाची शोकांतिका आहे
Excellent!
जे पार्ट टाईम राजकारण करतात त्यांची अवस्था राज ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखीच होणार
@cricketkekrazylover
21 күн бұрын
Vancihit bahujan aaghadi swabhimani paksh aahe....kitihi tikka kara..gor garib सर्वांचा paksh vanchit bahujan aaghadi aahe
@swarsangeet3593
20 күн бұрын
अंधभक्ताचा अभ्यास दिसत नाही कोण पार्ट टाइम राजकारण करीतात
वंचितांचे बहुजनांचे स्वतंत्र राजकारण प्रस्थपितांना होऊ द्यायचे नाही. सालगड्या सारखे राहिले पाहिजे ही मानसिकता आहे. पण एक दिवस बदल नक्की होणार.
प्रकाश आंबेडकर सरानी चालू परिस्थीचा अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा होती . कधी कधी लढाई जिकण्याची इच्छा असेल तर दोन पाऊल मागे घ्यावी लागते हे आंबडकर सरांना कळाले नाही . त्याचा परिनाम भोगवे लागतात . यापढे आंबेडकर सरांनी चार वेळेस करावा हि विनंती .
संजयजी वंचितवर तुम्ही बोलूच नका, पवई (मुंबई) येथील इंडिया आघाडीच्या मतदारांची (दलितांची) घरे भर पावसाळ्यात तोडली जात आहेत त्यावर बोला.
@sayogpawal6792
21 күн бұрын
बरोबर बोललात
@suryakanthaldankar2390
21 күн бұрын
एखाद्या घटनेमुळे महविकास आघाडीला दोष देता येणार नाही.तुमच्या नेतृत्वाने तरी या संबंधात काय केले? हे सुद्धा लोकांना कळाले पाहिजे.महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड यांनी या प्रसंगी आवाज उठवलेला आहे.पण अद्यापि वंचित बहुजन आघाडीच्या कोणाही नेत्याची प्रतिक्रिया ऐकण्यात आलेल्या नाहीत.
@yashvantB
21 күн бұрын
@@suryakanthaldankar2390 beta they are arrested on that spot already, do your background search.
@dnyaneshwarhawale6777
21 күн бұрын
@@suryakanthaldankar2390 अरे अक्कल शुन्य माणसा सर्वात आधी त्या ठीकाणी वंचितचे मुंबईचे प्रदेश महासचिव, जिल्हा अध्यक्ष व कित्येक कार्यकर्ते पोहचले त्यांना पोलिसांनी अटक केली हि माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांना कळताच त्या तिथे उपस्थित झाल्या होत्या हि बातमी गोदी मिडीया व पाकिटछाप पत्रकारांनी प्रदर्शित केली नाही.
@haridasagham5887
21 күн бұрын
वंचित चे महा विकास आघाडी मधे दोन खासदार आहेत. दोन्ही शक्तिशाली आहेत. कोल्हापूर आणि बारामती... त्यांचेकडे हा विषय वंचित ने न्यावा
अवटे साहेब बौद्ध जनतेला आणि आंबेडकरी जनतेला दलीत न म्हणता आंबेडकरी जनता म्हणा. जयभीम
@sandeepbansode5500
20 күн бұрын
बरोबर
@ssmore5411
20 күн бұрын
Su
आपण फार चांगले विश्लेषण केलं त्याबद्दल आपले धन्यवाद
तुमचे विश्लेषण बरोबर आहे .नेत्यांनी लोकशाहीमूल्ये पाळली पाहीजेत .त्याने नेत्याविषयी विश्वास निर्माण होतो तसेच आपली पक्षात काहीतरी किंमत आहे असा विश्वास निर्माण होतो .धन्यवाद 🙏🏼🌷