Pudhari Charcha Tar Honarach|'संविधान खतरे' में' नरेटिव्ह 'इंडिया'मुळे नाहीं!| Indian Constitution |
#pudharinews #marathinews #charchatarhonarach #indian
Pudhari Charcha Tar Honarach|'संविधान खतरे' में' नरेटिव्ह 'इंडिया'मुळे नाहीं!| Indian Constitution |
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
Пікірлер: 413
हा भारत देश प्रजासत्ताकच राहाणारे.very good Prasanna Thank you.
सत्ता मिळवण्यासाठी 272 खासदारांची गरज असताना 400 ची मागणी जनतेकडे संविधान बदलण्यासाठी केली होती.
@amitpatil2449
21 күн бұрын
कूच भी.. अरे भावा 272 लागतात पण त्यांच्या कडे 330/340 आहेत च मग त्यांनी काय 272 निवडूण आना म्हणायचं का? खासदार कमी करा म्हणायचं का?? कुठला ही पक्ष जागा वाढवायचं च बोलणार ना.. ठाकरे म्हणाले सर्व 48 जागा आमचा च मग ते काय मुस्लीम राष्ट्र साठी बोलले का?? काहिही अफवांना बळी पडू नका.
@sachinjadhav402
19 күн бұрын
मी जय भीम आहे संविधान कोणीही बदलू शकत नाही.अफवा ह्या mva ने केल्या मतासाठी आता लात कंब्रात
@akshaypatil747
17 күн бұрын
400 पार याच्यासाठी दिले होते की 400 पार सांगितल्यानंतर साडेतीनशे 300 जागा येतात ते एक टार्गेट असते एवढे लक्षात येत नाही तर अल्प बुद्धी लोक आहात तुम्ही आजपर्यंत काँग्रेस पण म्हणून होता आम्हाला 272 द्या पूर्ण बहुमत द्या आलं का बहुमत त्यांचं ती एक प्रचाराची पद्धत आहे
@akshaypatil747
17 күн бұрын
@@amitpatil2449आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय 400 येऊ द्यात केव्हा 500 येऊ द्यात संविधान बदलता येत नाही आणि संविधान बदलायची गरज पण नाही
@user-ni8th6el7u
17 күн бұрын
332 संख्या असताना संविधान बदलने शक्य नव्हते काय
Bjp च्या आमदार खासदार च्या अंतर्गत बैठकीत संविधान बदल विषयी नक्कीच चर्चा होत असेल म्हणून ते लोक बाहेर येवून असे बोलात असावे
@sameerpatil389
20 күн бұрын
येस 10 वी पास होण्याचे वांदे होते ते संविधान बदलवून दाखवतो अशी वल्गना करत होते त्यांचे बोलण्यात उद्दाम पना होता माज होता आणि बिनडोक पना होता.
@HansrajWarthi-qq6xm
18 күн бұрын
Public sarkarchya pratek agendavar laxya det aste Indian vaigare naretive det Kel nahi
संविधान हे प्रत्येक भारतीयाचे संरक्षण करते. आपले संविधान वाचले हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. We the people of INDIA won the battle against the Fascism. हुकूमशाहीचा आणि फासीवादी प्रवृत्तीचा पराभव झाला.
मोदीने शेतकरीची वाट लावली आहे उद्योग ची वाट लावली आहे विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
@vilaspandit2161
23 күн бұрын
खुप छान...
@nisha280
23 күн бұрын
तेव्हा पण पैसे घेऊन मतदान कराल, काय भरोसा.?
@shashiachrekar1653
22 күн бұрын
अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून गुजराती जैन मारवाडी लोकांसाठी टावर्स कुणी बांधले?
@rajendrajadhao2204
22 күн бұрын
@@shashiachrekar1653 Bal Thackeray
@ajitkatariya4673
22 күн бұрын
@@shashiachrekar1653 Bjp alliance George Fernandes Yanni 😂
मॉब लिचिंग, हिंदी पट्यातील गाय प्रेम, मनीपूर, बेरोजगारी- बेकारी, महागाई...
@amitajadhav7155
17 күн бұрын
सर, तुमचे विश्लेषण खूप मार्मिकपणे मांडता। खूप खूप साधुवाद।
उत्तम विश्वलेशन😊 साहेब जय भीम जय ओबीसी
खूप छान.भारतीय संविधान हे सर्व लोकांसाठी आहे हे कळायला हवे.
संविधान विषयी नियमित गरळ ओकने .पक्ष फोडी.सरकारी यंत्रणेचा गैर वापर अयोध्या मधे जनतेला कुठलाही आश्रय न देता अतिक्रमण काढून मूलबाळ रोडवर टाकने हे जनतेला पटले नाही त्यामुळे यांचा पराभव केल हेच सत्य आहे प्रसन्न सर 🙏
पुढारी ने सर्वात जास्त सीट दाखवली होती महायुती ला. लोकांनी हातात घेतली होती निवडणूक, पण तुमचे चॅनेल सुपारी घेऊन नारेटिव्ह सेट करत होते.
@jitendrasonawane2553
22 күн бұрын
Fact indeed
@narendraagame8527
22 күн бұрын
Nice sugession
@ninadgaikwad346
22 күн бұрын
तुमच्या चॅनेल वर पण खोट एक्सिट पोल दाखवत होते त्यावर बोला. कुठून माहिती मिळवत होता
प्रसन्नजी तुम्ही योग्य आणि मुद्देसूद विषय मांडला आहे...सध्या महाराष्ट्रात हारलेल्या भाजप अन् त्यांच्या वळचणीला गेलेेल्यांनी विरोधकांवरच संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडल्याचे आरोप सुरू केलेत...पण विरोधक थेटपणे या आरोपांना उत्तर देताना दिसतं नाहीएत...इथं आपली जबाबदारी महत्वाचीए...
खुप चांगली चर्चा विचार आणि प्रबोधन ❤
प्रसन्ना अगदी योग्य
संविधान बदलल्यास एकेकाची उभी 𝗚 𝗡 𝗗 सोलण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी 🙏🙏🙏
अगदी सत्य विषलेशन.
व्वा व्वा क्या बात है प्रसन्नजी खूप भारी विश्लेषण केले आहे. तुमच्या या नेहमीच्या पद्धतीने केलेल्या धाडसाचे कौतुक वाटते. कट्टरपंथीय आणि अंध भक्त तुम्हाला खूप ट्रोल करतील.. आम्ही आपले मनापासून समर्थन करतो. खूपच भारी...
आजचा व्हिडीओ एकदम ओके.
प्रसन्न सर जी नमस्ते मी बरेच दिवस झाले तुमच्या शी संपर्क करावा असे वाटत होते परंतु आज आपण जे राजकीय विश्लेषण केले आहे ते ऐकून मला समाधानकारक वाटले भाजपला डोळ्यात अंजन घालणारा आहे शक्य झाले तर तुमची समक्ष दर्शन वा भेट घ्यावी असे वाटंत आपला स्नेहांकित सत्तार भाऊसाहेब जामखेड तालुका जिल्हा अहमदनगर
प्रसन्न सर एकदम उत्कृष्ट मांडनी जय भिम,जय शिवराय......
प्रसन्नजी आपला विषयच भारी असतो तुम्ही जो विषय मांडता त्यावर खोलात जाऊन सत्य परिस्थिती समोर आणता त्याबद्द्ल आपले मनापासून धन्यवाद!
अगदी खरं आणि वास्तव वादी विषलेशन आहे,, अभिनंदन
खरच आज तुम्ही इतके प्रखर पणे मांडले...
छान प्रसन्न जी अप्रतीम विष्लेशण निपक्ष सत्य
अशाच पोष्टाची गरज होती. धन्यवाद
द्रविड, नाग वंशीय लोक, श्र म न संस्कृती ही भारतीयांची मूळ संस्कृती ट्यांची गणराज्य पद्धती हाच लोकशाहीचा पाया. जगाने आपल्याकडून शिकून घेतली. हे वास्तव न सांगणारे मनुवादी विचाराचे.
संविधान बदलाचा अजेंडा ठेवण्याचा मूर्खपणा केला तो अंगाशी आला! हे बरोबरच आहे. पण वक्फ बोर्ड वगैरे सारख्या संस्थांची भीती बहुसंख्यांक समाजाला का घातली जाते? असं काय आहे वक्फ बोर्डाकडे? काय सत्य आहे याचं? याबद्दल सखोल रीपोर्टचा व्हिडिओ करावा...
खुपच सुंदर सर
प्रसन्न वाटले. चांगला प्रयत्न. प्रसन्न असे बोलतात हे नरेटीव सेट होईल.
Very good 👍 prassaannajoshi
सुंदर सुंदरच...केलेलं बौध्दिक विश्लेषण... आपलं हे विश्लेषण समिजोपयोगी ठरेल... जोशी सरांचे अभिनंदन!
अतिशय योग्य विश्लेषण
१ नंबर
खुपच सुंदर विश्लेषण
*पंकजा मुंढे व महादेव जाणकार हे देखील "संविधान बदलण्यासाठी ४००पेक्षा अधिक खासदार निवडून द्यायचं आहेत."असं म्हणत होते.*
@ninadgaikwad346
22 күн бұрын
आता राज्यसभेवर जाणार अशी चर्चा आहे
@satishramteke8987
21 күн бұрын
Donhi aalu chhilat baslet
@drbharatgyn
20 күн бұрын
दोघांनी तसे महंटलेला विडीओ असेल तर पोस्ट करा.
@vishwasdahatonde776
18 күн бұрын
Pakaja munde (medaki) savidhan badal yachi gost karat hoti jantene tila tichi laykhi dakhavali
सर आपण अभ्यासू व निरपेक्ष पत्रकार आहात.जय भीम.
बरं ते म्हणतात संविधान बदलण्याचा कुठलाही डाव नव्हता, मग ते "वन नेशन वन इलेक्शन" काय होतं ? इष्टा पल्टीचा खेळ होता का ?
Satya
Prasann ji!👌👌👌
खुप सत्य विश्लेषण केले प्रसन्ना जोशी सर ...❤
Chan Chan
खूप छान विश्लेषण ❤
खुप छान
तुमचा केलेला हा प्रामाणिक प्रयास अगदी सत्याधारित होता 🙏
असेच संविधान बद्दल माहिती देत जा पुढारी आनी प्रसन्न
BEST MARATHI JOURNALIST
Very very nice Sir 👍👍
Right 👍👍
Correct 💯
संविधान केव्हाच बदलणार नाही.. परंतु जर का ते बदलले तर देश हा एक संघ कधीच राहणार नाही. अराजक माजेल देशाचे तुकडे तुकडे पडतील... त्यामुळे संविधानाने बांधून ठेवलेला देश हाच लोकांना प्रिय आहे.... भारत माता की जय❤❤❤
नाझिया ईलाही खान रिबेका लियाकत के के मोहम्मद वसिम रिझवी अरिफ अजाकिया अरिफ महंमद खान रिझवान अहमद भाऊसाहेब तोरसेकर यांना राज्यसभेत पाठवलं पाहिजे. मुस्लिम समाजाला शरिया सजांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे
छान माहिती दिली👍
Jay Bheem Jay Bharat Jay sanvidhan
Best
खुप छान माहिती
Carect 🎉
Khup chan vishleshan
Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤
छान माहितीहोती
Very good analysis. Keep it up
सर,तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन केले आहे.
Khup chhan mahiti
खुप छान सर
U r right.
Prsnnjifar.sunder.vishleshn..abhinandann
👌👌👌
Very good
छान माहिती
Very nice.
Very nice
Nice one prasanaji
पहिल्यांदाच खरं सांगतोस
Correct analysis
👌👏👏👏
Very correct analysis 👍👍
👌
Thank you sir
नक्कीच माहिती छान वाटली असेच मुद्दे मांडत रहा
Very nice sir
सत्य आहे
Good
Jay savidhan 🙏🏻
अतिशय सुंदर विश्लेषण. मुद्देसूद आणि सटीक.
सुंदर विश्लेषण आपले...... या चरित्रहीन, खोटारडे, जातीय धर्म विरोधी यांनी यांच्या MP, मंत्र्यांवर कोणती कारवाही केली? दाखवून द्या ! जे संविधान बदलण्याची भाष्या करत होते.
खूप छान व निर्भीड विश्लेषण.
निर्भय बनो या आंदोलनाने सत्ताधारी मंडळींचा संविधान विरोधकांचा बुरखा पाडला.
अतिशय योग्य विश्लेषण सर
Nice anlyasis
Good conclusion sir
खुप छान वर्णन ❤
अतिशय सुंदर आणि अभ्यास पूर्ण विश्लेषण .
Dada baryach divasani tumcha vishleshan pahil chan vatal
Very nice,👌👍🙏😊
एक्झीट पोल हा खराच होता कारण संविधान naretive,पैसे एक लाख महिन्याला मिळणार हे इंडी घट बंधन ने युपी,कर्नाटक,महाराष्ट्र येथे जास्त प्रमाणात प्रचार घरोघरी जावून केला,कार्ड वाटप करून कोणाला मत द्यायचं हे लिहून दिले त्यामुळे मुस्लिम व दलीत मते इंडी कडे divert झाली.है मुख्य कारण आहे. 13:13 13:23
संविधान बदलणार म्हणजे काय करणार होते हे कोणीही सांगत नाही विरो धी पक्षा कडून
प्रसन्ना सर हे संविधान कोणत्या एका जाती जमाती साठी नाही लिहिले गेले आहे ते संपूर्ण भारत देशा साठी आहे. मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान बद्दलण्याला पहिला विरोध केला आणि बी जे पी ला हद्द पार करा हाणारा दिला होता हे सुद्धा सांगा
True
We the people of India
Jai bhim jai shivrai
अगदी छान विवेचन आणि माहीती !
साहेब सलाम तुम्हाला सुंदर विस्लेशन केलेत आप न तुमच्या सारखे निपक्ष प्रतकार घडावेत