Daily Pudhari - an intrinsic element of the social fabric of Maharashtra, has been a part of the progress of the state in India. This has made Daily Pudhari a powerful newspaper in Maharashtra - one of the most progressed state of India.
Founded in 1939, by the recipient of Padmashree award, Late Dr. G. G. Jadhav, the Daily Pudhari has been a reflection of the changing social, cultural, economic and political scenario ever since.
Пікірлер
शेतकरी कर्ज माफ नाही तर तुमाला मत ही नाही
याना.पाडा
शेतकर्यांसाठी कोणत्याही योजनेची गरज नाही फक्त शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्या कारण नसतांना शेतमालाचे आयात निर्यात करून भाव पाडु नका तुमच्या प्रत्येक कृतीवर शेतकर्यांची करडी नजर आहे हे लक्षात ठेवा
शेतकरी च क़र्ज़ माफी रा सरसट
तुमचा सिंचन घोटाला पण सांगा साहेब 😂 😂😂
Sagli political mili bhagat aahe. Aadhi permission ntr dikhave krtat
याला च खायला कमी आहे हा काय देणार शेतकरी ला पहिले ७५०००/- कोटि खाले आणि आता अजुन खा साथी तय्यार आहे हा बैल
दोन वर्ष झोपेत होते काय सरकार आत्ता पाऊस मेलेली बुजगावणे
64 पैशांनी पेट्रोल स्वस्त करून काय फायदा सामान्य जनतेचा
इतके कोटी लाख नका मदत करु, फक्त शेतीमाल भाव वाढला की आयात करता मग भाव कमी असल्यावर निर्यात का करीत नाही हे जरा सांगा
आत्ता सूट आणि नंतर लूट. Petrol 35 बोलले आणि 100 केल, 2 व्हीलर 50 हजारावरून 1 लाख 10 हजार झाली, गॅस सिलिंडर 550 वरुण 1 हजार केला. आणि वरुन म्हणायच अच्छे दिन आने वाले है.
BJP je sangte tecch karto bhamta
नुसते गाजर दाखवू नका.शेतकरी कर्जमुक्त कधीं होनार तारीख सांगावि.
Faltu ghoshna ahe samany jante parynt kahi ch yet nahi
100 % ladhach tu aani kayada kar i support to you pan ladhach
Virodhkachya tondat gela bula shetkari karj mahi nhi mantlavar hi... Gap baslet manje...
बसा रताळ हलवीत
Feku sarkar
भंगार
मुलींना सवलती योग्य आहे पण मूल काय सावत्र आहेत काय? वीज बील थकबाकी 3:31 7.5 एच. पी. पर्यंत माफ, त्या वर लोड असलेल्यानी काय पाप केले आहे काय?
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि तारीख सांगावि
पेट्रोल चे रेट कमी करून काय उपकार नाही करणार, देश विकुन खालाय.
Loka mule hi karwai zali
दादा तुम्ही खरं बोलून खोटं खरं करतात याला कोण बळी पडणार नाही दूध उत्पन्नाचे काही बजेट करू नका दुधाचे बाजार भाव वाढवा चतुर्थक दुधाचे बाजार भाव वाढल्यास दूध त्याला कुठलीही अनुदानाची गरज नाही तुम्ही फक्त ही चेष्टा केलेली आहे दोन अडीच महिन्यांनी तुमची आम्ही चेष्टा करू
उद्योगतींचे कर्ज माफ करता येतं ना मग जगाचा पोशिंदा अडचणीत असून त्याची कर्ज माफी का करता येत नाही.... शेतकऱ्याला पण हातभार लावला तर काय होईल...
कर्जमाफी नाही हे सरकार परत निवडून येणार नाहीत...
ओम शांती
हा अर्थसंकल्प जनतेला फसवणूक करण्या करिता मांडला आहे. केवळ विधानसभेच्या निवडणुका लक्षात ठेवून केला आहे. या अर्थसंकल्पा वर जनता जनता विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांचे सरकार नकोच.
उलटी टांग करणारे आमदार जबाबदार जयभीम जयशिवराय जयभैरव
दादा तुम्ही घेतलेलं ७० हजार का ७०० कोटी द्या अगोदर पिक विमा नाही दुष्काळ निधी नाही कर्ज माफी नाही हमी भाव नाही अनं उगाच तोंड दुखवताय
एक रुपया सुद्धा मिळणार नाही शेतकरी वर्गाला लोकसभा निवडणुकीसारख्खा झटका देणार जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला
राहिलेले कांदा अनुदान द्या
Bjp ne ajitla gheun bjp che nuksan kele.
शेतकरयांची कर्ज माफी नाही.तर तुम्हाला मतदान नाही
साहेब एस टी महामंडळ च्या कर्मचऱ्यांरी यांना काय दिल
फक्त वायफळ बडबड मोठ मोठ्या बाता
अरे बाबा तुम्हाला पुना जर सत्तेवर yach असेल तर कर्ज माफ करा शेतकऱ्याच ug काय लवलाळव हे तेच आधी शेतकऱ्याच कर्ज माफ करा तुम्ही मग poona kahi kara n kara कधी कर्ज माफ करा
Munde sahebanchi kolhapurat badli kara..
कर्ज माफ करा नाही तर तुम्हचे सरकार शेतकरी येवू देणार नाही
Home minister fel
Ghabaralet
65 पैशांनी कमी केला या घडीची सर्वात मोठी बातमी निवडणूक.झाल्यावर ५रुपये वाढून द्या दादा😂😂😂😂😂
जे काही देता ते जी एस टी च्या मार्गाने परत घेता
लोक् सभेच्या पराभवाचा धसका घेतला वाटतं😅