सरकारनामा हे महाराष्ट्रातील राजकीय बातम्या देणारे युट्यूब चॅनल आहे. पाहा ताज्या राजकीय बातम्या, ताज्या मराठी बातम्या, नेत्यांच्या विशेष मुलाखती, नेत्यांची लाईव्ह भाषणे, राजकीय कार्यक्रम, राजकीय घडामोडींचे विश्लेषण, जिल्हा, राज्य, देश पातळीवरील राजकीय घडामोडी, राजकीय मेळावे, निवडणुकांचे लाईव्ह अपडेट, सहकारी संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांचे विश्लेषण, निवडणूक निकाल विश्लेषण, निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट, राजकीय पक्षांच्या घडामोडी, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप, सरकारी निर्णय सरकारनामा युट्यूब चॅनलवर.
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestmarathinews #latest #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #rohitpawar #congress #bjp #amitsha #pmmodi #punenews #politicalnews #ncp #sarkarnama #politics #loksabhaelection2024
Пікірлер
सांगलीत बघितलं तुमचं राजकारण... खायेचं 1 आणि दाखवायचं 1 तुमच्या सारख्यांमुळे तर काँग्रेस रसातळाला गेली गद्दार कुठले
सासऱ्याची प्रॉपर्टी जप्त केली म्हणून भाजप ची चाटतोय जावई
फुटण्याची सुरवात या कदम पासूनच झाली
सरकार बदलले तर त्या सरकारला दिल्लीतून कोणत्याही प्रकारे निधी मिळणार नाही त्यामुळे राज्याचा विकास होणार नाही हे जनतेला माहीत असल्याने भाजप शिवाय पर्यायच नाही..... त्यामुळे आगामी सरकार हे फडणवीस यांचेच.....
आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री शिंदेच... ही काळ्या दगडावरची रेघ आहे....
नालाय बाई ती काय पाडुरांगांचे दर्शन घ्यायला आली नाही फुगडी दाखवायला आली नींच बाय आपला साप्रदाय खराव करेल
कोण हा पत्रकार संजय राऊतांना दोष लावत आहेत.पैसे मिळाले का
जरांग पाटील याने आता आंदोलने, मोर्चे थांबवावे... तरुणांना कामे करू द्या आता... त्यांना सवय झाली हॉटेलची फुकट खाण्याची...
राणी ताईंचं काम पहा आणि मग बोला
Nice tai
फुगडी फू बाई फू मुळं काय साध्य होणार?
महाराष्ट्रात म्हणून पोस्टिंग घेतात
जास्त हवेत नका जाऊ
विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांनी एकमेकांना मतदान केले यात काय कौतुक ,जनतेने मतदान केले नाही जे गेले पक्ष चोरून त्यांनीच आपापसात मतदान केली , गद्दारांना धडा आम्ही जनता देणार
अपक्ष विशाल पाटील ला निवडून दिले हा काय सांगतो, पतंगराव सुद्धा अपक्ष आमदारच होते, वसंत दादांना सुद्धा त्रास देत होते, कारखानदार, शिक्षण सम्राट असून राजकारण करतात, समाजकारण करत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेच खरे नेते आहे 🙏🚩
।
हाच गद्दार आहे
ही बीजेपी ची आमदार सरकार बीजेपी च आहे 😂😂😂
Mg loksabhela kay zala
Bjp supda saf honar
Eknathji shinde devendraji
Ma va li aaghadi cha 100 khoke waaze ok wala Khandanikhor tomnekhor MAMU UTHA la samarthan denare hindu kharokharach bindok aahe
प्रसिद्धीसाठी केवळ
vishal patilvar karywahi ka nako? te kadamane sangave.
ओमदादा वीधानसभेला प्रतेक गदारजीथ उभा आसेल तीथ तुमच आधारेच भाशण झालपायजे,
जयंत जी आपण विधान सभा लढावं ,महाविकास आघाडी आपल्या सोबत आहे काही बेईमान यांनी आपणास मते दिली नाहीत त्याची हकालपट्टी होणार ते यावेळेस 100 % पडले समजा, कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे ... ही जनतेची निवडणूक नव्हती त्यामुळे महायुतीला विजय हा विधानसभा सदस्य संख्या आणि सत्ताधारी, ED ,खोकेशाहीमुळे MLC मध्ये महाविकास आघाडीचा कणखर कर्तृत्व नेतृत्व जयंत पाटील हरले ...
एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट होता हा समृद्धी महामार्ग...
समृध्दी स्वप्न वाल्याचा लाडका अधिकारी.
निवडणुकीत कमी मतदान असल्याने,मतदान विकत घेऊन खोटा विजय मिळवला.खरी लढाई जनते समोर आहे.
Are ya bai la pan gheun ja sobat nidan amravati t shanti tari rahil thodi 😅
सकाळ हे भाजपचे चैनल आहे दलाल विकले गेलेले
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️❤️
जरांगे समाज्या शी gaddari करत आहेत
Kiti Jor lawa Sanjay Shirsath Saheb Sahaj Vijai Hotil ❤
Hushar Mazi Tai ti
घर कोंबडा पुन्हा नको...
तू बारामती तालुक्यात पडणार
विरोधी पक्षनेते विनोद करणार आहे थोडं पुढे गेल्यावर कळल की चुकीचा संदेश दिला फुकट मतं घेऊन काय कळल
याचे फालतू बोलने कोन ऐकतेय. प्रेस कॉन्फरेन्स लेकर सत्य बोलने की हिम्मत नही इसमे. हमेशा झूट बोलकर जनता पक गई हैं 🤣🤣
यालाच संस्कार म्हणतात
Hey serve fake ahet bjp la janta kadhi ya fuday satta milnar nay, ye servey waley lok manage astat
Hyachya matadar sanghat Tatkare ne 48000 cha lead ghetala hyane kute mva ch kam kel hot
Hage Mumbai nahi sandas bathrum jam karel
ऊद्धव ठाकरे पाहिजे❤
अरे तुला एवढी काळजी भाई जयंत पाटलांची असती तर भाजपा ने एक उमेदवार कमी करायचा होता आणि विधान परिषद बिन विरोध निवडणूक करायची होती. ( पण भाजप ला घोडेबाजार करता आला नसता.)
तूम्हीच महाराष्ट्रात राजकारणाची वाट लावली कधीच एवढं घाणयारडे राजकारण केले नाही खरच भाजपला मानले पाहिजे फोडाफोडीचे राजकारण हेच आमदार खासदार हेच फोडणार आणि बदनाम दुसऱ्यांना करणार हे थोड्या दिवसाचे असते
Tumi sarve upre anle tumi Zatachi mehnat ghatli Ka kutrya
Tula kon vicharto Tarbujacha kutra no. 1
Tumi dusrechi kalji naka Karu vidhan sabhela tumche baga
Aataparyant.evadhech.kelele.disate.fundatun.commision.
अभिजीत आबा पाटील