We are presenting Dose of Positivity as we bring you heartwarming, World changing Good News from across the globe. TWIG Marathi is your go-to source for uplifting stories that will brighten your day and remind you of the goodness in the world. Join us as we spread smiles and share the best of humanity!
Do Subscribe TWIG - The World is Good ♥
Пікірлер
❤❤❤
खूप दिवसांनी सुंदर असा लघु चित्रपट पाहिला ....माऊली च्या कृपेने फार उत्कृष्ट अभिनय केलात...रामकृष्णहरी ...
सुंदर ❤️
खूप सुदंर. पुंडलिका मध्ये सुद्धा एक विठ्ठल. पुंडलिका मुळे विठू विठ्ठल. पुंडलिक जसा विठ्ठलाचा, तसा विठ्ठल सुद्धा पुंडळीकाचा! || राम कृष्ण हरी ||
खुप सुंदर सादर केली शॉर्ट फिल्म बघुन खुप आनंद झाला .
😢 खरंच मन भरुन आले, आणि डोळे पण😢
Wowww
🙇🙇💐
काळजात घर करून गेला हा छोटा विठ्ठल आणि ॲक्ट 😍
किती सहज सुन्दर बाकिच्या मालिकांपक्षा किती छान आहे सुन्दर❤
Apratim...🎉
Kon kon insta varun ikde ala😅
Part 2 लवकर
आशीर्वाद किती छान दिला त्याने
Kup Sundar 🎉
Shri Swami Samarth ❤
नक्कीच बोलवा ,पुन्हापुन्हा बोलवा
खूप छानमाहिती मिळाली , किती अभ्यास आहे , आणि एकातून एक किती माहिती सांगतात , मारुती चितमपल्ली यांची आठवण सांगितली ,आम्ही पण त्यांना भेटायला गेलोहोतो आता फार वय झालेआहे पण बोलतात छान
Very nice
Sundar❤
Mast khup chan ❤
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान 💯 राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
असे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आनंद होईल ❤
Khupach chan
विठ्ठला ला ही आईचा धाक आहेच 😃👌👌👌
Heartfelt, great concept ❤Ram Krishna Hari 🙏 ಅಧ್ಭುತ 😊
उत्तर भारतात कर्ण किल्ला, कर्ण घाट आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ जवळ पांडव पोफळी गावी पांडव आणि द्रौपदीचं मंदिर आहे. लाक्षगृहातून बाहेर पडून पांडव तिथं भुयारातून बाहेर आले अशी कथा आहे.
धन्यवाद...माझा महिन्यातून एकदा येण्याजाण्याचा रस्ता मोहोळहून आहे. नक्कीच या ठिकाणी जाऊन येईन.
@@dattaprasadanilthite6664 🙏 आपल्या स्वीकृती बद्दल आभार 🙏 उत्तम माहिती 🙏
@@dattaprasadanilthite6664 युधिष्ठिर तथा धर्मराज कौरवाना सुयोधन, सुशाशन म्हणत असे. बाकी, महाभारताचे म्हणाल तर सगळे कौरव एकट्या भीमानं मारलेत. अर्जुनानं तर निशस्त्र योद्धा्यांवर बाण चालवलेत. पहा, भीष्म निशस्त्र होते, कर्ण चाक रुतलं म्हणून निशस्त्र तसाच जयद्रथ 😀 पण उगाचच अर्जुनाचा टेम्भा मिरवला गेलाय. महाभारताचा खरा नायक भीम आहे आणि महानायक भगवान श्री कृष्ण! दुर्योधनाने पांडवाशिवाय कुणालाही त्रास दिला नाही, तो अतिशय महान बलशाली मल्ल, गदायोद्धा होता. स्वतः च्या अधिकारासाठी लढण आणि त्यासाठी वाट्टेल ते करणं यालाच तो क्षात्रधर्म मानत होता. भीम व श्री कृष्ण सोडले तर कौरव सर्व बाबतीत पांडवाना सरस होते!
हो. आहे। ते। आमचे। कूलदैवत आहे. पांडव पोफळी
@@adnyanandmore9156 🙏🚩
Nice Concept Short and sweet I'm loving your content ❤❤keep it up😊
खूपच छान 👌👌
❤❤❤❤❤
Yache pudhce episodes yaylach havet ❤
Apratim...............shabdach nahi....Sundar kam kelay saglyani ❤
Chaan..ekdum mast..heartfelt concept..
Hi comment camera man and editing valyansathi khupch chan shoot and edit ❤❤❤❤❤😊😊😊😊
सुंदर👌👌
अप्रतीम ❤❤
Great Ashwini, keep going, lots of wishes... 👌👌👍
राम कृष्ण हरि 🙏🚩
खूप छान❤
अगदी बरोबर बोललात की इतिहास साधार मांडावा …. पण आजवर बऱ्यापैकी सर्व इतिहासकारांनी शिवरायांचा मृत्यू नैसर्गिक की खून या बद्दल स्पष्ट मत मांडलं नाही … आपला आभ्यास काय म्हणतो ….? गूढगी या आजाराने म्हणणारे कोण होते …? आणि जर विषप्रयोग जर झाला तर खरा सूत्रधार कोण …? गूढ संपल पाहिजे …!
Khup Chan kitihi bghitli tri man kahi bhart nhi ❤🎉😊 सुंदर
विठ्ठल❤
फार अप्रतिम....❤🙏🚩 जय हरी माऊली..
अप्रतिम ,निशब्द ❤ पण विठ्ठलाचा ड्रेस अजून थोडा वेळ राहू द्यायचा होता🙏👌
केतन सर तुम्हाला त्रिवार मुजरा.तुम्ही ईतिहास, मंदिरं,त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
चाकणचा किल्ला संग्रामदुर्ग
❤❤❤khoopp chann
चेहऱ्यावर आपलेपणा व समाजा बद्दल जिव्हाळा जाणवतो
खुपचं सुंदर मार्गदर्शन,हसत खेळत संभाषण आधी केले मग सांगितले, असं व्यक्तिमत्त्व, मकरंद दादाचे विचार आधुनिक काळातील पिढीला महत्वाचे आहे.