To ask bold, fearless, sharp questions,
To draw attention to inconsistencies in the system
And to read the minds of the people
Now starting with this new way!
Bringing programs on politics, social causes and many other topics!
Shri Saibaba Sansthan Trust,Shirdi | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Political Statements | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | news live Marathi | Marathi News Live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र राजकारण | राजकीय विश्लेषक | राजकीय विश्लेषण | Thakrey vs Shinde | Bjp Maharashtra | INC Maharashtra | NCP | Devendra Fadnavis | Uddhav Thakrey | Eknath Shinde | CMO Maharashtra | Narendra Modi | 24/7 Marathi News | Ajit Pawar | Sanjay Raut |Takke Tonape | Satish Vaijapurkar | Shirdi | Nashik | Pune
Contact - Satish Vaijapurkar | Shirdi | 9881152437 , 8668500048
Takke Tonape
Thank You...
Пікірлер
स्व.गोपाळराव मोरे असेच होते
महामार्गावर आसलेले पोलीस म्हणजेच रस्ता लुटण्याचा अधिकृत परवाना धारकच आहे
हा सगळा खेळ थोरात मुळे झाला आहे थोरात हा कोल्हे चा वापर करून घेत आहे नाहीतर कोल्हे आमदार झाले असते.... मुद्दाम विखे आणि कोल्हे यांचे भांडणे लावायचे काम हा संगमनेर वाला पोपट करत आहे
फडणवीस साहेबांकडे फोडाफोडी खात असल्यामुळे त्यांना गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
निघोज पासून साकोरी पर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आला तर ? सर्व प्रश्न सुटतील.
आणि मग ट्रक ड्रायव्हर पोलीसांच्या अंगावर गाडी घालतात, डिझेल टाकुन पेटवून देतात, यात ड्रायव्हरचा काय दोष ? पैसा देऊनही मार खावा लागतो म्हणून _
सतिषभाऊ, दादा हा शब्दच पोलिस यांना उद्देशून वापरणे सध्याच्या परिस्थितीत योग्य वाटत नाही. जो संरक्षण करतो, कुटुंबाचा पालन करतो त्यालाच दादा म्हंटले पाहिजे परंतु सध्या जे गुंड आहेत, भक्षक आहेत त्यांना लोक दादा म्हणतात, म्हणून दादा हा शब्द मराठी डिक्शनरी मधून वगळला पाहिजे. ड्रायव्हरला सध्या कुणीही वाली राहिलेला नाही.
दादागिरी करणारा दादा
पोलिसांना वसुली चे टारगेट दिलेले असते
टक्के टोणपे सुरू झाल्यापासुन आपण सादर केलेले सर्व व्हिडीओ बघीतले . परंतु आजचे सादरीकरण म्हणजे आपल्यातला पत्रकार खरच जागा झाला असे अनुभवले , नाहीतर नेहमी तेच राजकारण हा दादा आणि तो दादा ....
मुळात हे चॅनल राजकीयच आहे. केवळ त्यासाठीच सुरू केले आहे.
अनेक दिवसांपासून निधीअभावी रस्त्याचे काम थांबले आहे असे समजते , कृपया माहिती घ्या ...
हा प्रकार समृद्धि महा मारगावर पन सुरु झाला आहे ,,,
सतीश दादा या विषयाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करून न्याय द्यावा ही अपेक्षा
सदर प्रकरणी सायंकाळी बातमीत अभिप्राय घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मला याबाबत कुठलीही माहिती नाही.त्यामुळे मी काही सांगू शकत नाही..
चांगला विषय घेतला आहे
व्हाईट कॉलर दरोडेखोर.
शिर्डी किंवा श्रीरामपूर कुठला ही एक ठिकाण निवडा पण करा लवकर
शिर्डी किंवा श्रीरामपूर कुठला ही एक ठिकाण निवडा पण करा लवकर
नगर जिल्हा विभाजन झाले पाहिजे शिर्डी जिल्हा झाला पाहीजेत
भाजपला शेतकरी विरोधी भूमिका नडली. ते फक्त PM किसान योजनेचा बोलबाला करतात पण त्यांनी शेतकरी किती मातीत घातला य हे समजले नाही. सर्वात जास्त gst शेतकरी खते बियाणे, औषधे, शेती औजारे, डिझेल, पेट्रोल इत्यादी मार्फत भरत असतो पण कोणालाच त्याची किंमत नाही
अहंकार होता म्हणून पडलाय
तनपुरे कारखाना भवला
राहाता येथील वीरभद्र डेअरी हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. चांगली कामं केली तर प्रचार, प्रसार व पैसा लागत नाही. लोंढे काका सारखे उत्तम दुसरे उदाहरण लोकशाहीसाठी नाही. आज त्यांच्या संस्थेची काय परिस्थिती आहे याचा प्रश्न अनेक नागरिकांना आहे. राजकीय विश्लेषण यापुढे निवडणुका लोकशाही पद्धतीने होत नाही, यावर व्हायला पाहिजे.
मनमाड रस्त्यावर वर बोला
वैजापूरकर... तुम्हाला देखील विखेचा पराभव पचनी पडेना...
निळवंडेचे पाणी प्रवरानदीला सोडल लाभधारक शेतकर्याच्या तोडाला पाणेपुसले
पिपाणीला तशी भरपूर मते मिळाली , त्याचे विश्लेषण वैजापूरकर साहेब तुम्ही कसे कराल ?
जिवनात चढ उतार असतात. आदरणीय मा खासदार कै बाळासाहेब विखे पाटील हेही पराभूत झाले होते.पण त्यानी लोकशाही ची निवडणूक कशी असते हे कोर्ट द्वारे दाखवून दिले.शेषन कार्ड तेव्हा पासून प्रसिद्ध झाले.विकास कामे व जनसंपर्क यांची सांगड घालून तळागाळातील लोकांना सहजासहजी भेटतात आलं म्हणजे झाले सतिश दादा.
तापलेल्या पाण्याला आहे ती चव परत येत नाही
Congratulations how sweet
दिल्ली तून ... डायरेक्ट गल्लीत. लंगर. असे विषय नको.
Sujay dada cha interview kontya channel var ahe please tell me
खूप चांगला आहे
आवाज कमी आहे सतीश जी
Satitishji आपले कौतुक किती करावे हेच समजत नाही. फारच छान अभिनंदन.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आवाज खुपच कमी येतो आपला
कारखाना निवडणुकीत विजय संपादन केला म्हणून जास्त हवेत 😂😂😂
विवेक भैय्या किंग मेकर आहे
जातीय वाद केला म्हणून पडला.... आता कधीच निदान शिक्षकांचा आमदार होणार नाही
खूप छान विश्लेषण.
थोरात नी विवेक भैय्या ल पाडून घेतले म्हणजे त्याच्या मागे पळेल
कॉग्रेस मध्ये असतांना त्यांना रांगेत उभे रहावे लागत नव्हते व परवानगी पण लागत नव्हती
Dada padala, aata aamdar padnar
Satish vaijapurkar mhanje vikhe cha chela
सुंदर.
काही नाही फडणवीस ची मारायची आहे
सुजय विखे च पुनर्वसन करा बोलयाला गेला असेल पंकजा मुंडे सारख कारण दिल्ली त महाराष्ट्र चे नेते फक्त वयक्तिक कामासाठी जातात हे सत्य आहे
B.j.p विखे साहेब वर नाराज आहेत कारण काही असोत, अमित शहा कडे श॔केचे निराकरण करण्यासाठी गेले , जनतेला असे सांगण्यात आले, दुधासाठी गेले होते *लवकरच समजण*
Dada rajysabhevar janar ahet lavkarach 🎉
🎉🎉🎉
अमित भाईंना भेटण्याच कारण दुसर आहे.
सतीश जी खूपच सुंदर विश्लेषण..👌👌