तर ब्राम्हणांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर I Abhivyakti I
तर ब्राम्हण समाजाला स्वतःसाठी वेगळं राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
ब्राम्हण समाजातील थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणाऱ्या 'ब्राम्हण रत्ने' या ग्रंथाचं पुण्यात नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं.या प्रसंगी काही वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
#shivajimaharaj #savitribaifule #shahumaharaj
Mail: ravindrapokharkar1@gmail.com
Пікірлер: 4 400
ब्राह्मण व्यक्ती इतर ठिकाणी काय बोलतो आणि ब्राह्मण लोकात गेल्यावर काय बोलतो यावर त्याची खरीखुरी वैचारिक भूमिका ठरत असते. असं - परखड चिकित्सक राजू परुळेकर म्हणाले होते.
कुलकर्णी म्हणजे पूर्वी ब्राम्हण जमीनदार होते संत ज्ञानेश्वरांना वाळीत कोणी टाकले, जगत गुरू संत तुकाराम महाराज चा खून कोणी केला
@sujitkulkarni5088
3 ай бұрын
शिवाजी महाराजांवर पण विषप्रयोग त्यांच्याच बायकोनी केला अशी पण कथा आहे.... काही बोलायचंय??? 🤔🤔
@sujitkulkarni5088
3 ай бұрын
समाज... सरकार.. व्यवस्थित चालावे म्हणून राजे महाराजे पण ब्राह्मणांना नियुक्त करत.... त्या समाज व्यवस्थेचा तो भाग होता.... कोणत्याही कालखंडात चांगले काम सर्व जाती धर्मासाठी ब्राह्मणांनी केले... इतरांच्या तुलनेत ते जास्तच होते.... तू किती पण बोंबल हे सत्य आहे.... आणि एखाद्या वाराकऱ्याला म्हण तुकाराम महाराजांचा खून झाला म्हणून... तुला योग्य उत्तर मिळेल.... लवकर बरा हो.
@Ksjdjrhxhhdhdudjfjd6d3j9a5c0h
3 ай бұрын
@@sujitkulkarni5088खरं तर ते घडवून कोणी आणलं हा संशोधनाचा विषय आहे
@MithilaKulkarni
3 ай бұрын
Soyrabaai _raajmaata
@MithilaKulkarni
3 ай бұрын
Gyaneshwar vitthal pant Kulkarni,,,,maaulinch aadnaav Kulkarni hot
आताच्या काळात पण देशात सर्वात सुखी ब्राह्मण आहे आणि पुर्वी पण प्रत्येक राजकारणात व समाजात सुखी होते. आज पण केंद्र व राज्यातील सर्व जास्त पदावर यांचे आहेत. इतिहासात फेरफार हा आवडता विषय आहे.
देवघरावर फक्त ब्राह्मण समाजाचा निर्विवाद हक्क आणि त्यातून बहुजनाची प्रचंड लूट.
@sufipore
9 күн бұрын
तुम्ही बोलावता तेथे येतो आणि धार्मिक कार्य करतो बोलवू नका आमचे काही बिघडत नाही बुद्धी आहे , कष्ट करतो , यशस्वी होतो -- रिझरवेशन मागत नाही !!
समोर बसलेल्या श्रोत्यांना जे ऐकायचे तेच त्यांना ऐकवणे म्हणजे प्रवाहासोबत वाहणे... परंतू प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रेरणा देणारे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर म्हणजे आधुनिक भारताचे प्रेरणास्थान.... म्हणूनच त्यांना त्यावेळी समाजात वावरणार्या आधुनिक विचारांची साथ मिळाली...
मनुस्मृती,चातुर्वण्य,कर्मकांड,जातीप्रथा,अंधश्रद्धा इत्यांदींचा विरोध करुन जनजागृती करणे संतांना अपेक्षित असतांना आजकालचे किर्तनकार तसे करतांना दिसत नाहित.
अजून सुद्धा ही लोकं स्वामी रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दाखवतात जेव्हा की दोघे सुद्धा एकमेकांना कधी भेटले नव्हते
सात्विक चारित्र्याची भाषा बोलणाऱ्याने एकदा सगळे वेद व सगळे धार्मिक ग्रंथ वाचा म्हणजे खरे ब्राम्हण चरित्र कळेल!
शाहु फुले आंबेडकर याना कुठल्याही पद्धतीने तुम्ही पचवु शकत नाही त्याच हे जिवंत उदाहरण आहे खरच हेच समाज सुधारक होऊ शकतात तुमची जळालेली बुडापासुनची भावना आम्ही समजु शकतो
@adhishreenijai7768
8 ай бұрын
खूपच छान
@user-vc5iz5en5j
8 ай бұрын
मस्त
@balasahebgangurde164
8 ай бұрын
Changle yachi vyakhya badalavi lagel aata😂
@vinitaparanjape3867
8 ай бұрын
Shala eka brahman bhide wada ithe suru zali bahujan samaj ne ka nahi dili jaga
@prabhakarpathak472
8 ай бұрын
तुम्ही यांच्या शिवाय कोणालाही पचवू शकत नाहीत, ब्राह्मणांनी जी महनीय कार्ये केली ती तुम्हाला पचवनं तर सोडाच उच्चारावही वाटत नाही .कां येवढा द्वेष??
एक दिवस असाही येईल जेव्हा कृष्णाजी भास्कर ला सुद्धा हे लोक ग्रेट म्हणतील आणि रेटून नेतील
@PrashantThakur11
8 ай бұрын
@@Anshu532 पोगो बघ जाऊन
@ashokgaikwad1957
8 ай бұрын
@@Anshu532😂😂😂😂😂😂😂रामन राघव विकृत खुनी होता,...त्याच्या नांवाने तारे तोडतोयस,..त्यात आलंच सगळं...😂😂😂😂😂
@saipari6984
8 ай бұрын
we are not idiot. u donot hv brain to understand us.
@rajeshtambe2157
8 ай бұрын
Purandare hi asach
@Madhukar1960
8 ай бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं पुर्ण नाव लिहा.
अहो शाहू फुले आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत लढण्यातच गेलंय
@hrk3212
5 ай бұрын
Ambedkaranna Brahman shikshakanni शिकविले..phulyanna shala ughadnyasathi eka Brahmananech wada dila.Shahu maharajannna vedokt Brahman junya kalatla modern education milale nahi asa Brahman hota..itar jatitle lok pan titkech parampara wadi hote.Bahulicha haud mahiti aahe ka? Brahman 3 takke mhanun tyanna target karta tumhi.. Aaj tumhi Brahmananpeksha jast jatiywadi zale aahat
ब्राम्हणीय संस्कार आणि विचार हे समानता आणि सामान्य जन माणसाच्या उद्धारच्या विरोधात आहेतच यात कुणाच दूमत नसाव अस मला वाटत
आज खरा कवट्या महाकाळ बघायला मीळाला
@As-zc3kt
8 ай бұрын
😂😂😂
@sandeepraut4222
8 ай бұрын
😂😂
आपले जळते तेव्हा जाग येते ते हेच, परंतु आमचे हजारो वर्षे जळल ते नाही दिसले.
@vasantkamble7651
8 ай бұрын
दादा जळते नाही जाळले
@vasantkamble7651
8 ай бұрын
पोट भरण्याचे साधन झाले आहे यूटूब . त्यातलाच एक हा प्रकार आहे
@xersexav2195
6 ай бұрын
अहो आजही जळतच आहे . काहीही फरक पडला नाही. प्रतिष्ठा उगाचच येत नाही. 😂😂
@hemkant100
6 ай бұрын
Bhadkhunno kiti ghan ahe tumchya dokyat
@shirukk1234
5 ай бұрын
अहो नक्की दिसले असते, पण आपला जन्म झाला नव्हता हो. आपल्यातल्या बहुतेकांचा झाला नव्हता. आता झाला आहे तर जे वाईट घडलं ते वाईट होत म्हणून आज वाईट घडू नये (कुणाच्याच बाबतीत) असा प्रयत्न आपण करू शकतो का? अन्याय करणाऱ्यांचा राग येतो ना? ते चुकीचे आहे असे वाटते ना? मग तुम्ही जेव्हा तेच करता तेव्हा तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या शी नात जोडता. तुम्हाला तसच व्हायचंय का? का तुम्ही अधिक चांगले माणूस आहात/होऊ शकता अस वाटत? 😊
ज्या समाजाने स्वतः शिवाय दुसऱ्या कुठल्याही समाजाला शिकू दिलं नाही तो समाज सर्वांच्या पुढे जाणारच. त्यांनी इतर समाजातील लोकांना शिक्षण न घेऊ दिल्यामुळे इतर समाज पाठी पडले.
@sujitkulkarni5088
6 ай бұрын
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे..... यांचे नाव ऐकले का रे कधी...???? 🤔🤔🤔
@hrk3212
6 ай бұрын
Saglya jatnkade पूर्वी पारंपरिक व्यवसाय होते त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व नव्हते...ज्याला शिक्षण ghyche to ghetoch..Dnyaneshwaranna समाजाने bahishkrut kele hote tari te shiklech na..Ambedkar dekhil शिकले..
@Jsinka48
6 ай бұрын
तिमची शिक्षण व्यवस्था हीच 100 वर्ष जुनी आहे😂
@chandrashekhardandekar1260
5 ай бұрын
आम्ही ३ % तुम्ही ९७ % ..एवढा मोठा तुमचा समाज एवढ्याश्या समाजावर अवलंबून कुठल्याही गोष्टीसाठी ते पण जी सगळ्यांना सारखी उपलब्ध आहे,हे किती हास्यास्पदच विधान आहे .आम्ही नाही तर तुमच्याचपैकी कोणी तुम्हाला शिकवणारे का मिळाले नाहीत.बरे आमच्याकडे ना पैसा ना सत्ता होती .सर्व पैसा कमावण्याचे उद्योग पण तुमच्याकडे होते- जसे सुताराी , लोहारी ,शेती वगैरे .आमच्याकडची विद्या ही प्युअर सायन्स पद्धतीची - पोटार्थी नसलेली होती.काहीही असलेतरी आमच्यामुळे तुम्ही अज्ञानात राहिलात हे विधान जर असलेच तर अंशत: खरे असेल.
@rajnikantgolatkar1363
5 ай бұрын
@@sujitkulkarni5088 अपवाद !..पुस्तकात वाचलेले फक्त कर्वेच आठवले ना! त्यासाठी त्यांनाही त्रास दिला गेला असेल
ओ रवींद्र सर तुम्हाला काय वाटतं ते खर बोलतयेत मला असे वाटते कवट्या महाकाळ खरे आहेत नवा इतिहासकारांकडून मांडला जाणारा चुकीचा इतिहास हे वाक्य बाबा साहेब पुरंदरे साठी असावं.
आमच्या महापुरुषांचा वेळ आणि कार्य तुमच्या चूका सुधारण्यासाठी गेला नसता तर आज बहुजन समाज सुखात असता... जय शंभुराजे
@rahulwaghmare8945
8 ай бұрын
Yes... धर्माधिकारी साहेब तुम्ही नारायण भट चुकीचे होते हे सांगायला विसरत आहात. तुम्ही धर्माच्या नावाखाली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही तुम्ही..... 5000 वर्ष झाले तुम्हाला आरक्षण आहे. 📚🖊️
@rahulahire9755
8 ай бұрын
बरोबर भावा 🙏🏻👍🏻👍🏻
@sufipore
8 ай бұрын
महापुरूष ??? तुमचे ???
@atulranpise1486
8 ай бұрын
नक्कीच ✅💯%👌 महान सम्राट अशोकाच्या पासूनचा अखंड भारत महासत्ता झाला असता.👍
@avinash5658
8 ай бұрын
Brahman mhanje mehnat na karta fukat khanara, astitvat nasnarya kapol kalpit goshti tayar karun paristhiti ne ganjlelya lokancha gairfayde uchalnara bhamta.
मी प्रथमही भारतीय आणि शेवटी ही भारतीय ही बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली कन्सेप्ट सर्व भारतीय समाजाने स्विकारणे अतिशय गरजेचे आहे. सर्व समाज एका रेषेत आणण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला.त्या दिशेने ब्राम्हण बांधवांनी प्रयत्न करावेत. जाती श्रेष्ठत्वाचे स्तोम माजवू नये. तळागाळातील मानसांनाही पुढे आणाणा. देश केवळ जातीव्यवस्थेने बरबटलेला आहे. ही जाती व्यवस्था ऊध्दवस्त करा.यासाठी प्रयत्न करा. फुले,शाहू,आंबेडकर हे या देशातील रत्न आहेत रत्न.
@shayrikibaat72
8 ай бұрын
बरोबर 👍
@anitakhartad6015
8 ай бұрын
फुले शाहू आंबेडकर या त्रिरत्ना मुळे बहूजनांना सुगीचे दिवस आलेत.
@malojidarade8782
8 ай бұрын
Aarkshan gheun hi resha khali var ka kartaya. Yaki lainit
@mpscaspirants-nt2mk
8 ай бұрын
@@malojidarade8782😂😂😂 aarkshan var dola saglyana saman ch ahe aarkshan je merit madhe ahet te general madhe jatat abhyas kar
@anaghabarve2709
8 ай бұрын
तुमच्यातील तळागाळातील जातीच निर्मुलन आधी तुम्हीच करा.त्यात जातपंचायतीचे निर्णय,दुसऱ्याजातीत लग्न केलं कि खून करणे किंवा जाती बाहेर काढणे.ही कार्यक्षेत्र तुमच्यासाठी आहेतच. ब्राह्मणांनी अन्याय केला हे १००मान्य,पण आज बाकिच्या जातीत आहे ते काय? ब्राह्मणांनी जे कायदे होते ते पाळले, संन्यास घेतल्यानंतर संसारात परतल्यावर आई-वडिलांबरोबर मुलांनाही शिक्षा भोगायला लावली(हा मुर्खपणाच होता,तो केलाच).पण म्हणून रामदास, एकनाथ होते हे विसरणार. भीमराव गस्तींच पुस्तक वाचा.
खूपच छान प्रकारे माहिती दिली आहे.
@vijaykhillare9349
25 күн бұрын
Tuzya gharat ahet ka ved paekiyanche
ब्रह्मनासारखे ,खोटे बोलणारी माणसे जगात तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत,म्हणून यांना संपवणे हेच योग्य आहे,भारतात आले ,सर्व जाती करून देशाची वाट लावली,
@siddhantbarwe5134
5 ай бұрын
अतिशय योग्य आणि मनातले बोलले भाऊ!मी सहमत आहे.धन्यवाद!आभार!
@shri_420
4 ай бұрын
इथे मी एक महत्त्वाची गोष्ट नमुद करु इच्छितो.. कुठल्याही जाती धर्मातील सगळे लोक वाईट नसतात. चांगलें ते घ्यावें आणि पुढें जावें...
@akj3388
2 ай бұрын
तू संपवायला येच . तू परत कसा जातोस तेच बघतो
गोड भाषा आणि सात्विक वर्णवर्चस्व, श्रेष्ठत्व दिसुन येते.परंतु ज्ञानी भूदेव असुनही येथे माणसाला माणूस म्हणुन जगता येत नव्हते.हे ही तितकेच सत्य आहे ना?
@The_Bharati
8 ай бұрын
इंग्रजांनी पण अत्याचार केले पण त्यांनी लावलेले शोध खोटे म्हणू शकत नाही .. मंदबुद्धी नो बाहेर या आता जाती पतीतून
@Nikhil-jh3yl
8 ай бұрын
गेली ७५ वर्षं सगळ्यांना समान अधिकार आहेत. काहींना आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार आहेत. अजूनही ब्राह्मणांच्या नावानेच रंDरोना केला जातो. हे तुमचं अपयश आहे.
@generalsciencestudy6835
8 ай бұрын
भाषा ही गोड आहे, श्रेष्ठत्व पण आहे, आणि सर्व मुद्दे सत्य आहेत. ब्राह्मण समाज जिंदाबाद..🙏🙏🕉️🚩
@amii1764
8 ай бұрын
5000 वर्ष्याची कमाई आणि 75 वर्ष्यापासून मिळालेले आरक्षण आणि त्याचे फायदे याची तुलनाच होऊ शकत नाही, आरक्षण आणि त्याचे फायदे फक्त शिक्षण आणि नोकरी यापुरते मर्यादित आहेत मात्र वर्ण वर्चस्वाचे फायदे सर्व क्षेत्रात अमर्याद आहेत, ब्राह्मणांनी मेलेली गुरे ओढणे, अस्पृश्यता, गलिच्छ आणि अत्यंत हीन जीवन कधी अनुभव केले आहे काय?
@SwarMarathiSangitVadal
8 ай бұрын
गागाभट्ट हे मूळ पैठणचे होते पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे कुठले होते ह
ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ स्वतः ला श्रेष्ठ समजणारे हे महानुभव
@maharudragiram4045
8 ай бұрын
ज्याच्या कडे धर्माचे ज्ञान नाही त्याला समाज माणत नाही
Freedom, equality, fraternity and justice should be fundamental formulation of educational values.
स्वतः च काय ते वेद शिकायचे आणि बाकीच्यांना वंचित ठेवणारे, वेळ प्रसंगी वेद ऐकले म्हणून शासन करणारे पण याच समाजातले होते. ☹️☹️ #जात_नाही_ती_जात
जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असण्याची कीड ज्याच्या मनात आहे तो कधीही चांगला मनुष्य बनू शकणार नाही.
@sufipore
8 ай бұрын
म्हणजेच जाती च्या जोरावर रिझरवेशन मागून लायकी नसताना इतरांच्या पुढे जाणारे चांगली माणसे नसतात.
@suhaskambale7072
8 ай бұрын
@@sufiporeइतरांना लायकी सिद्ध करण्यासाठी किमान संधी ही गेल्या ७५ वर्षात मिळू लागली आहे. ब्राह्मण समाजात शिक्षण आणि ज्ञानाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे लगेचच आमची बरोबरी करून दाखवा अस म्हणणं म्हणजे नुकत्याच चालायला लागलेल्या लहान मुलाला धावण्याच्या शर्यतीच आव्हान देण्यासारखं आहे.बहुजन समाज सुध्दा प्रगती करतो आहे.
@SandipArgade-zw4wz
8 ай бұрын
@@sufipore देव जात धर्म ज्याच्या डोक्यात तो भ्रमीष्टच
@mpscaspirants-nt2mk
8 ай бұрын
@@sufipore😂😂jatich bamnani kelya
@makarand7925
8 ай бұрын
यात सर्व जातीमधील लोक येतात.
जात कोणतीही वाईट नाही प्रत्येक जातीत दोन चार वाईट लोक असतात टिका करण्यापेक्षा एकमेकाचे चांगले गुण घ्यावे🙏
@V369.
6 ай бұрын
एकदम बरोबर
@ifubadiamyourdadanna7558
6 ай бұрын
टीका करणार कोण हे चांगल माहिती आहे हो .😂😂😂😂😂
@anamikbhartiy
6 ай бұрын
Ithe ulat prakar aahe ithe manavtawadi brhmn kami aahet ani manuwadi maansikta asnare brhmn jast aahet jyani aaj purn deshala dev ani dharmachya navakhali murkh banqvnyache kaam chalu aahe sarv dev fakt brhmn ani ya devanchi gulami sarv jaatini karaychi he shadyantra perfect rachnyat manuwadyancha hath kunihi dharu shaknar nahi
@shirukk1234
5 ай бұрын
@anamikbhartiy Do u have stats? I don't see that around very often. If we see, we tell them they r wrong out and loud. Have u seen that in rea life or preaching based on what such channels tell u?
@anamikbhartiy
5 ай бұрын
@@shirukk1234 marathit bola amhi sadhi maans aahot ani stats dyaychi garajach ky aahe dev bagha jyathikani jast lokanchi gardi hote balaji, raamu kaka, ganpat bhau, datta bhau, swami anarth he kon aahet check kara mg sanga
होऊन गेलेला इतिहास किती उगाळणार. धार्मिक शिक्षण आज irrelevant आहे. तात्कालिन शिक्षणाच्या संधी वाढविणे आवश्यक आहे. विशिष्ट जाती धर्माचा द्वेष वाढवून इतिहासाची पुनरावृत्तीच होणार.भारतीय म्हणून केव्हा जगणार.
@shirukk1234
5 ай бұрын
कधीच नाही. ते नाचावणार्यांच्या हिताचे नाही. नाचाणार्याना कळत नाही. धर्म, जात - बजाते रहो. आपण नाचत राहायचं 😊
@sureshbhosle8405
5 ай бұрын
ब्राम्हण नेहमी त्यांनी केलेल्या चुका चुकीचा इतिहास मांडून justify करतात ,ते त्या चूका स्विकारत नाहीत, दुरुस्त करने खुप पुढची गोष्ट आहे म्हणून इतरांना खरा इतिहास पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. आता हेच पहा ना, महाराष्ट्रात या दुष्काळ पडला होता बामनांचा शिव राज्याभिषेक करायला? काशीहून मजबूत दक्षिणा घ्यायला गागाभट्ट का आला? दा दो जी कोंडदेव व रामदास शेकडो वर्ष आमच्या माथी मारला शिवाजीचा गुरू म्हणून , जे कधी नव्हतेच
@manojkamble4506
4 ай бұрын
June dharmgranth jalun taka ya kay
@shirukk1234
4 ай бұрын
@@manojkamble4506 - whatever doesn't serve you, you should definitely leave it behind. If burning it makes u feel better - so be it. But if we can just not pay attention to what's really no longer serving us in today's context, just ignoring it and moving on works well as well. Don't think u r d only victim of this system. It's about d system rather than religion. Keep the system that's relevant. Leave the parts of system that r obsolete/that r doing injustice to section of society.
@suryavanshi1436
2 ай бұрын
पण ह्यांच्या सडक्या मेंदूतून आपण श्रेष्ठ असल्याचा गैरसमज अजूनही जात नाही. ही जात इतकी दुटप्पी आहे, जेव्हा ह्यांच्या घरातील कुणाला रक्ताची गरज पडते, तेव्हा हा स्वतःचा श्रेष्ठपणा,इतर समाजापेक्षा कुणीतरी खास असल्याचा गैरसमज कुठे जातो? तेव्हाही खातरजमा करायची ना की हे ब्राम्हण व्यक्तीचंच रक्त आहे कां त्याची ! कारण इतर समाजापेक्षा तुमचा समाज श्रेष्ठ आहे ना!🤔
एकदम बरोबर . स्वच्छ दृष्टीने विचार केला तर खरा उत्कर्ष होईल समाजाचा ' द्वेष मत्सर किती उपयोगाचा
पूर्वी सगळे लोक मुस्लिम व इंग्रजांचे गुलाम होते पण देश स्वतंत्र झाल्या वर काही लोकांच्या वाट्याला कश्या हजारों हज़ारों एकर जमीनी व मंदिराच्या दान पेट्या आल्या
@dhanushembekar3751
8 ай бұрын
अभ्यास कमी आहे. सर्व मंदिर यांचे पुजारी चेक कर. मंदिराच्या उत्पन्नावर सरकारचा ताबा आहे कुठल्या मशीद चर्च वर असल्यास कळवा. मंदिराचे उत्पन्ननावर, मौलाना चा पगार होतो.
@DevdattaPendke-in8sj
8 ай бұрын
अर्धसत्य!
@gadkillyanchibhatkanti3596
8 ай бұрын
एक तो तुझे दुसरे धरमपर बोलणे का अधिकार संविधान देता नहीं दुसरा हमे सौदी अरेबिया से पैसा आता है
@generalsciencestudy6835
8 ай бұрын
स्वतंत्र्या नंतर सिलींग कायदा आला. 50 एकर वरच्या सगळ्या जमिनी सरकारने घेतल्या. मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले.
@rashidmujawar4725
8 ай бұрын
@@dhanushembekar3751अंधभक्तम् सदा मुर्खम्।
Dr B R Ambedkar always said that i am not against brahmin but i am always agaunst brahminism.... After all we should all come together to build a beautiful INDIA.
@siddhantbarwe5134
5 ай бұрын
पण विदेशी ब्राह्मणांनी हे नीच, खालच्या जातीचे उच्च वर्णिय ब्राह्मणाला काय शिकवणार म्हणून हे षडयंत्रकारी ब्राह्मणांनीच नाकारले. तसेच आजपर्यंत मृत्यूनंतरही अपमान करायची एकही संधी सोडली नाही?आता बुडाखाली आग लागली म्हणून सफाई देतात?नको आम्हाला तुमचे असे राज्य आणि राजकारण?
@vrundak424
4 ай бұрын
भीमाला ब्राह्मणांनी वरती आणले
@dr.sanjaydr.sanjay2705
4 ай бұрын
Chan apsi dwash sampava bharatasathi he khup changle ahe
दलीत लोकांच्या वर अन्याय करणारे कोण होते. बहुसंखे ने असणारे राज्यकर्ते आणि जमीनदार ज्यानी प्रत्यक्ष जुलूम केला ते कुठल्या जातीचे होते. स्पष्ट आहे की इथे मांडलेले विचार हे विशिष्ट हेतू ने प्रेरित आहेत.
सौ चुहे खाके बिल्ली गयि हज. चोरांच्या उलट्या बोंबा. Pratikranti 2.0 चालू झाली यानिमित्ताने लबाड्या पन काही मर्यादा पाहिजे. सर आपले काम छान आहे.आम्ही आपल्या ला नेहमी बघत असतो.ikat असतो.
@dhananjaykulkarni1875
8 ай бұрын
पन ?
दुसरी ब्राह्मण लॅन्ड निर्माण करण्याचा त्रास कशासाठी ..? त्यांनी ब्राह्मणांनी आता सरळ त्यांचे मायदेशी परत फिराव ..हेच सर्वात उत्तम होय ...!🙏👍
@crante8357
8 ай бұрын
😂😂😂😂👍👍👍👍👍
@ganeshbansode5922
8 ай бұрын
😂😂
@generalsciencestudy6835
8 ай бұрын
त्यांचं काय करायचं ते बघतील. तुम्ही कोणत्या देशात जाणार पाकिस्तान की अफगाणिस्तान 0?
@ganeshbansode5922
8 ай бұрын
@@generalsciencestudy6835 त्यांना बोलल्यावर आपणास का बर राग यावा
@amii1764
8 ай бұрын
बाळ गंगाधर टिळकांच्या arctict home in vedas पुस्तका मध्ये ब्राह्मण हे urasia मधून आलेले आहेत असे लिहिले आहे त्यामुळे ब्राह्मणांनी urasia मधे जावे
सत्य हें स्वीकारा, जे आहे ते खरे आहेच❤
मानवता ,हाच खरा मानवाचा , धर्म आहे.स्त्री, पुरुष ही जात आहे. आणि निसर्गाचं, निसर्गत्व ,जतन करून, ही ठेव पुढील पिढीला, समर्पण करणे हा त्याचा पंथ आणि वसा आहे.
Dr B.R. Ambedkar said that Bhramins have a brain within a brain.
@ADEEPAK18
8 ай бұрын
Ambedkar's original name was SAKPAAL and AMBEDKAR name was given to him by his Brahmin teacher. Jyotiba Phule's original Name was GORHE and PHULE Name was given to him by Brahmin Peshwa. Btw I am not Brahmin.
@abhilash1017
8 ай бұрын
@@ADEEPAK18😅😅
@vasantkamthe854
8 ай бұрын
बोलण्या सारखे खूप आहे .पण बोलणार नाही. कारण हा विषय न संपणारा आहे.फक्त एवढेच म्हणेन की, अभिजन वर्ग नेहमी बहुजनांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आला आहे.
@sangeeta206
8 ай бұрын
@@ADEEPAK18bewakuf ho qya Babasaheb Ambedkar ke Goan Ambavadekar se unke pitagi ne rakha tha surname
@yogeshbaviskar536
8 ай бұрын
S c. St obc 1 hokar satta lao aur brahmano ka khatma kar k unki zamin doulat sc.st.obc.adivashi k garibo me saman roop se bat do vaise bhi haram ki khanevale .nich.desh ka satyanash karnevale videshi brahman bhadvo se india ko kodi ka fayda nahi.
जो ब्राह्मण जन्मतःच जाती संस्थेच्या नावाखाली सर्वत्र advantage मधे असतो त्याने आरक्षण मागितलं नाही यात नवल ते काय ?? आणि प्रत्येक गोष्टीच्या पुस्तकात ‘एक गाव होतं आणि तेथे गरीब ब्राह्मण राहत होता’ ह्या वाक्याच कारण म्हणजे ह्या गोष्टी लिहिणारे देखील ब्राह्मणच होते… इंग्लिश मधे एक म्हण आहे.., hunter is always a brave guy until lion 🦁 writes the story.
@user-yv1ey4uz4f
8 ай бұрын
एकच नंबर,👌
@dg3717
8 ай бұрын
मस्त
@ravisabale2574
8 ай бұрын
जबरदस्त ❤
@ravindravilankar5647
8 ай бұрын
केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार मधे सर्व वरीष्ठ अधिकारी हे ७०%ब्राम्हण आहेत.कारण यानी सर्वसामान्य लोकांना क्षूद्र समजतात,२०१४नंतरच ब्राम्हण समाजा बध्दल समाजात तेढ निर्माण झाली.याला कारणीभूत फडणवीस त्यानी जाती मधे तेढ निर्माण करण्याचे राजकरण केले.
@shekharagarkar8583
8 ай бұрын
एकदम अचुक
गरीब ब्राह्मण कधीच नव्हता पण लिहिणार्रा ब्राह्मणानं आपल्या सोईने तसं प्रत्येक गोष्टीत लिहून ठेवले आहे... समतावादी मराठेशाहीचं रुपांतर विषमतावादी पेशवाईत कसं झालं हे पण पंतांनी सांगायला हवं.... धर्म ग्रंथात पाशवी वृत्तीला कुणी चालना दिली ते पण सांगा पंत....
#सत्यशोधक_समाज परत सक्रिय होणे गरजेचे आहे. #जय_सत्यशोधक
चांगला ब्राह्मण म्हणजे शेणातला शेंगदाणा ज्याला चांगला वाटला त्याने खुशाल खावा!!! प्रबोधनकार _केशव सीताराम ठाकरे
@vinstom2343
6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@uttamgodase781
6 ай бұрын
😂😂😂
@vitthalsalve4695
6 ай бұрын
😅😅😅
@cinemapavilion7574
6 ай бұрын
😂😂😂😂😂😂 रिअल fact
@anaghabarve2709
6 ай бұрын
शेतातला शेंगदाणा ह्यांच्या वारसदारांनी खाल्लं,बाकीच्यांनी ही खायला हरकत नसावी.
किती केविल वाणी प्रयत्न चालला आहे की आम्हीच श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा . 😢😢😢😢😢😢
@user-wf9ny4jv3y
8 ай бұрын
नाही . तुम्हाला ठसठसतय .
@RedVelvet4567
8 ай бұрын
Brahman lokani je karya kela ahe te sangnyat laj ksli ..tyacha abhiman asnyat laj ksli...tumhala te awdt nahia ha tumcha dosh...awdt nsnyapeksha bghvt nahia mhanayla harkat nahi
@ronaldoKing23145
7 ай бұрын
Maharachi ka jalte kalat nahi maratha lok thokta tumala nav yet amcha
@ravigawande3274
7 ай бұрын
@@ronaldoKing23145 Bhima koregav Aapan visarla
@ronaldoKing23145
7 ай бұрын
@@ravigawande3274 are anpada history watch ambedkar la rejiment madhi ghya manun bhik magavi lagli betyya
चातुरवर्ण्य व्यवस्था केली आणि त्यामुळे इतर समाजाच्या रोषास वरील समाज बळी पडला हे हा वरील समाज कधीच कबूल करणार नाही .
ठराविक वर्गाने लिहलेला इतिहास.... आताच्या सर्वसामान्यांनी खरा मानायचा का....? भिडे वाडा किती सुंदर आणि मस्त आहे....तिथे जाऊन शांत मन होईल अशी स्थिती सध्या आहे.मग संस्कृत भाषा किती शाळेत शिकविली जाते...
गाधी मारणारे संभाजीराजेला मारणारे दाभोळकर पाणंसरेला मारणारे कोण होते
@Abhijeet1526
8 ай бұрын
खोपड़े, घोरपड़े, शिर्के कौन होते?
@_Badboy_x_sanatani
8 ай бұрын
Shendiwale 😂
@SandipArgade-zw4wz
8 ай бұрын
सनातनीब्राम्हणांनी
@_Badboy_x_sanatani
8 ай бұрын
@@SandipArgade-zw4wz आणि तुकाराम महाराजांना मारणारे पन
@UserUS0923
8 ай бұрын
काहीही ! मुसलमानांनी शेकडो वर्ष उत्कृष्ट राज्य केलं ! आणि इंग्रजांनी सुद्धा ! महाराष्ट्रात ब्राह्मण फारच थोडे आहेत पण बाकी राज्यात 18-22% आहेत ! आपल्याला जातीयवाद नको आहे उगाच कुठल्याही जातीला दोष देणं म्हणजे जबाबदारी झटकण्या सारखं आहे !
ह्या समाजाचा त्याग खरोखरच फार महान, बहुसंख्य समाजाला गुलाम ठेवता ठेवता स्वतः गुलामगीरी पत्करली, आपली गिर्वाणभारती बहुजनांपासुन लपविता लपविता लुप्तप्राय केली, ज्ञान बहुजनांपासुन दुर ठेवता ठेवता विश्वगुरू देश मागास केला. धर्म बहुजनांना नाकारत अर्धा समाज परधर्मिय केला, धन्य तो त्यागमूर्ती समाज.
@romrom2071
8 ай бұрын
Khup khas bhava,I like it 😂
@ashokgaikwad1957
8 ай бұрын
😂😂😂😂😂
@indukumarnirbadkar2899
8 ай бұрын
100%सहमत
@sanjaykamble2471
8 ай бұрын
सगळ्यात उत्तम आणि खरी कमेंट आहे तुमची.
@deepakambhore5729
8 ай бұрын
Agdi barobar ahe
कार्यक्रम छान झाला.आपण काही अंश दाखवले त्याबद्दल धन्यवाद.🎉
Jai Parshuram
@swarajbansode1713
4 ай бұрын
JAYBHIM
आपली स्तुती सर्वांनी केली की ते कौतुक असते. अभिमान असतो आणि ब्राम्हणांनी केलेल्या कार्याचे सत्य स्वरूप ऐकणे आणि सहन करणे जड जाते. चांगली माणसे सर्व जाती धर्मात असतात. त्यांच्या चांगल्या कार्याचा आदर आणि अभिमान सर्वांना असला पाहिजे. महापुरुष जात पाहून जन्माला येत नाही. कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे कोणाच्या हातात नसते. सर्वांच्या कर्तृत्वाने समाज घडत असतो. कोणाचे कर्तृत्व नाकारणे हे चूकच.
@user-wf2wq5ts2y
4 ай бұрын
अरे.आपटे.तुजेकाही जे.काही.बोलत.आहेस ते.तुला.तरी.पटते.आहेका.ह्या.मनुवादी.सनातनी.ब्राम्हणानी.वर्षोवषी या.भारत.देशावर.राज्य केले.आहे.व.अजुनही.करताहेत.ऐवडीझ. तुमच्या.ब्राम्हणानच्या गाडीला.खाज.आली आहे.तर.तिकडे.पाकिस्तान किवा.बांगलादेश या.ठिकाणी.जाऊन. तुमच.ब्राम्हणानच.राज्य स्थापन.करा.म्हणजे. इतर.समाज.वाले.तरी तुमच्या.गुलामगिरीतुन सुटतील. जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र
@jaishreemataji43
4 ай бұрын
Very true
@meenavairale5304
4 ай бұрын
He Lok samjala fkt yugan yuga pasun fast ale aahe
@rajeshlatkar2250
4 ай бұрын
Very much true
@jakirpathan2960
3 ай бұрын
Hetar,uulta,choar,Koatval,ko,daate,1800,1900,te,2023_24,paryant,desatil,muslim,samjabaddal,dves,pasravnarech,mhantat,ki,desat,brammhan,dves,vadhato,he,kiti,durdaivi,gost,aahe,
ज्या ब्राम्हणनी बहुजन समाज सुधारकांना साहाय्य केले हे त्यांचे कार्य गौरवस्पद आहे. त्यांना ही मनुवाज्ञानी त्रास दिला हे सांगायचे विसरले का
@anaghabarve2709
8 ай бұрын
Sarfraj khan ब्राह्मण समाजातील अतिरेकी किंवा अती शहाणे.हयांनी ब्राह्मणांना सुध्दा छळलं.उतम उदाहरण ज्ञानेश्वर महाराज.पण असे अती शहाणे सर्व जाती धर्मात असतात.त्यांना मानणारे आणि न मानणारे सर्व जातीतच,धर्मात(धर्मांध) असतात,नाहीतर जातपंचायती नसत्या.
@sakshikulkarni2750
8 ай бұрын
Tuza dharm aaj jagat kai karto te paha quran chya navane. Prakash s k
भय मुक्त व्होयाचे असेल तर भट मुक्त होणे गरजेचे आहे
हे ऐकताना राजु परुळेकर यांची वाक्ये किती खरी आहेत याची साक्ष पटली
स्वस्तुती पेक्षा दुसऱ्याने केलेली स्तुती महत्त्वाची.. हे या उच्च लोकांना कळाले नाही अजून... ज्ञानदेव पासून ते आंबेडकर यांना त्रास कोणी दिला याचा पण पाढा वाचा म्हणावं
@hemantpingale5048
7 ай бұрын
ह्या नालायकांना आपल्या पेक्षा कधिही उच्य म्हणु नये
@Bhushandharmadhikari
6 ай бұрын
दुसर्यानी करायल त्यानी अभ्यास केला असावा किवा कीमन काही माहीत तरी असावं ना 😂सर ते सांगितले पाहिजे आपल्याला
जो समाज दूसऱ्यावर अन्याय करतो ज्यांना काही देण्याची गरजच नव्हती तो समाज रिझर्व्हेशन कशाला मागेल त्याला सर्व काही मीळत होते व अज ही मीळतय.
श्री भगवान परशुराम की जय🌹 जय ब्राह्मण समाज🎉
सर्वात जास्त समाज सुधारक व क्रांतीकारक ब्राम्हणच होते त्यावैळैस त्यांनी केलेले बलीदान खुप महत्वाचे आहे
*"ब्राहमण सभी प्रकार के आंदोलन चलायेगा, मगर जातियां नष्ट करने का आंदोलन नहीं चलायेगा । जाति नष्ट तो ब्राहमण नष्ट, इसलिये कभी भी जाति नष्ट नही होने देता ।"* #जय मूलनिवासी #
@bhimraosaragade7372
8 ай бұрын
ब्राह्मणांचा जन्म मुळातच मानवजात फूट पाडण्या साठी झालेला अहे.
@Nikhil-jh3yl
8 ай бұрын
जाती तो सरकार लिखवाती है कागज पे..
@amitabhbachchan2727
8 ай бұрын
@@Nikhil-jh3yl सरकार जाती इसलिए लिखती हैं की, सरकार को समझ आनी चाहिए की, ओपन, ओबीसी,एस. सी. ,एस. टी. कौन है। और सबको जनसंख्या और सामाजिक, शैक्षणिक स्तर पर सरकार में हिस्सा देना।
@vivekdadhakar8746
8 ай бұрын
जातियता नष्ट करने के लिये कौन तैयार है ,आरक्षण के कारण आज प्रत्येक जाती अपने को हम कैसे सबसे अधिक पिछड़े यह सिद्ध करने की होड़ लगी है, l
@vinaydhopeshwarkar7102
8 ай бұрын
Buddha was born in Royal Kshatriya family, So was he MULNIWASI 😂
ब्राह्मणांना आजुन ही वाटत की आपण श्रेष्ठ आहोत आणि आपण च श्रेष्ठ राहणार.
@kokanakswargh
8 ай бұрын
He sarvath mothi andhashraddha ahe tanchi jo paryant andh bhkt aht toparyant
@mandar8557
8 ай бұрын
Ramakrishna Paramahansa, the spiritual guru of Swami Vivekananda, was the priest of in Calcutta... 😂बिरादार? लिंगायत गुरु - बसवअण्णा .. (जन्मजात कोण ?) 😂
@The_Bharati
8 ай бұрын
😂😂 जळली रे जळली.
@SagarJadhav-nb4fv
8 ай бұрын
😂😂😂
@crante8357
8 ай бұрын
Je 🔔baman 🔔Gomas khat nahi , te Hindu howuch shakat nahi ... Swami Vivekanand 😂😂😂😂😂😂😂😂
सर आपण खुपच महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद सर
दिनांक ०१ जानेवारी १९४८ ला प्रथम मुलींची शाळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले ह्यांनी सुरू केली जगन्नाथ शंकर शेठ ह्यांनी स्टुडंट्स लिटररी अँण्ड सायंटिफिक सोसायटी ऑफ गर्ल्स हायस्कूल' या शाळेला कमळाबाई शाळा १८४९ ला त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या होत्या
कोणीही व्यक्ती जन्मजात श्रेष्ठ असू शकत नाही. सर्व मानव जन्मजात समानच असतात. जात व धर्म हे कृत्रिम आहेत. प्रत्येक माणूस आपले कष्ट, बुद्धीमत्ता आणी प्रामाणिकपणा यांचे बळावर यशस्वी होऊ शकतो. इतरांच्या मेहनतीचे श्रेय दुसर्यांनी घेणे अयोग्य आहे.
समुद्र लांहगू नये हे पण यांनीच सांगितले होते पण बदलण्यात एकदम पटाईत. 🙏
स्वयंघोषित देव ही समजू शकता. त्या शिवाय येते कुठे. कोणत्याही थरेला जाणारा कोण आहे? रिजर्वेशन आहे म्हणून सर्व ठिकाणी सत्ता यांच्या कडेच आहेत.
धर्माधिकारी साहेब आपणही जातीवर आलात ..... ब्राह्मण आणि ब्राम्हणवाद यांतील फरक महाराष्ट्र जाणतो हो......
@abhijeetkirtane5450
4 ай бұрын
तु काय करतोस?
"भटाला दिली ओसरी , आणि भट हळूहळू पाय पसरी" ही म्हण उगीच नाही.
@crante8357
8 ай бұрын
😂😂😂
@Nikhil-jh3yl
8 ай бұрын
महाराष्ट्र कोण्या एका समाजाचा नाही. संविधानाने सर्वांना रहाण्याचा अधिकार दिला आहे. तुझ्या घरातील बायका ओसरी मागत फिरत असतील.
@surendraj8752
8 ай бұрын
@waman, अरे मग तू वामन हे नाव काढ ना?? मोहम्मद ठेव😝😝😝😝
साहेब मी नेहमीच आपणास ऐकतोय... खूप छान विषय आणि तितकच छान विश्लेषण असत... या लोकांना काही प्रश्न विचारले पाहिजेत... यांचा देश कोणता, मोघलांना भारतात कोणी आणलं, ज्ञानेश्वर माऊलीं च्या कुटुंबाला कोणी त्रास दिला,तुकारामांच्या गाथा कोणी बुडवला,अफजल खानाच्या वकिलाच आडनाव लिहायला कसे विसरले,इतिहासात लेखणीचा दुरुपयोग कोणी केला, जाती व्यवस्था कोणी निर्माण केल्या,गळ्यात गाडगी आणि ढुंगणावर झाडू कोणी बांधले, मोघलांची आणि इंग्रजांची छापलूसी करून जहागिऱ्या कोणी मिळवल्या, छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा सोबत गद्दारी कोणी केली,वंचित शोषितांचा जगण्याचा हक्क कोणी हिरावून घेतला, युरेशियातून येऊन कुणब्यांचा छळ कोणी केला,स्वतःच्या हातात लेखणी ठेऊन आपलीच लोकं कोणी मोठी केली...सत्तेच्या मलाईचे कायमच वाटेकरी कसे काय राहिले .... असे अनेक लाखो प्रश्न आहेत, त्याची उत्तरे आधी दिली पाहिजेत, हिंदू समाजाला जन्मा पासून मृत्यू पर्यंत कर्म कांडात अडकवून मलाई खात बसणे मग याना बाकीच्या गोष्टीची काय गरज आहे...
Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏👍💯💙💐🎊🎉💙
@sujitkulkarni5088
6 ай бұрын
बायको ब्राह्मण का केली ्म....??? 🤔🤔
@hrk3212
5 ай бұрын
Yes thatswhy he appointed all Brahmin teacher in his sB college Aurangabad
@ashishhal4243
4 ай бұрын
Yes indeed ...but after him no one is had the same education, learning, all are behind job under reservation n corruption
@rjpatel-pw1du
4 ай бұрын
Nice joke😅😂
@dr.rohitkulkarni9640
4 ай бұрын
😂 ha ha ha
विचार, आचार आणि प्रचार या संवैधानिक स्वातंत्र्याचा सर्वात जास्त फायदा घेवून कोणी बहुजन संत, नायक, नायिका, महानायिका, राजमाता व महापुरुषांच्या चारित्र्याचा अपमान, अवहेलना व शिंतोडे उडवण्याचसाठी या स्वातंत्र्याचा उपयोग करणारे कोण तर तुम्हीच आहेत
" एका गावात एक गरीब ब्राम्हण होता.... " - राहुल सोलापूरकर राहुलजी ही गोष्ट लिहिणारा लेखक पण ब्राम्हण होता का? गरिबीला जात असते का? एक प्रांजल प्रश्न बाकी आपले भाषण नेहमीच उत्तम 👌😐
@akj3388
2 ай бұрын
भिक्षा मागणारा कोण होता?
म्हणूनच ब्राह्मण. समाजातील. तरूणवर्ग परदेशी जाऊन स्थायिक. होताना दिसत. आहे
@pritambhopale6818
8 ай бұрын
अश्या लोकांना तोंड देत बसण्या पेक्षा बाहेर गेलेलेच चांगल आहे. जेव्हा सगळे राजकारणी भारताला लुटून खातील तेव्हा जाग येईल.
@11111sadhana
7 ай бұрын
बरोबर 👍👍
आमचे पं पु पांडुरंग शास्त्री आठवले हे सांगतात ब्राम्हण ही जात नसून पुर्वी हुशार लोकांचा वर्ग आहे..पण आता ह्य लोकांचा काही ही फायदा नाही..
@MrBond916
8 ай бұрын
हुशार लोकांचा वर्ग नाही.तर धूर्त लोकांचा वर्ग होता.
@mukundraochandanshive9646
8 ай бұрын
Paandu athavle mhanaa.
मनु स्मृती बद्दल कोणी काहीच कसे बोलले नाही बरे!!!!!!!!! इतक्या स्वच्छ आणि सुंदर भाषेत
@shivanandnandeshwar6754
5 ай бұрын
😂 बरोबर पकडलं भाऊ 😂
विषयाचं शिर्षक.खूप छान आहे. धन्यवाद , आपण व्यक्त केलेल्या शिर्षकाबद्दल. महोदय , आपण सर्व हिंदु आहोत , हे आपण कोणीच नाकारणार नाहीत. मान्य ? हिंदू त जन्म कुंडली आसते , त्यात आनेक ग्रह विराजमान आसतात , त्यात राहू आणि केतू , हे दोन पाप ग्रह संबोधले जातात. हे ब्राम्हणांनो , आणि ब्राम्हणेतरांनो , मानवाचा शिरच्छेद केल्यावर , शरीर आणि धड वेगळं होतं , कुडीतून प्राण गेल्यावर त्या शरीलाला , प्रेत म्हटलं तं , भले शीर आणि धड एकत्र असलं तरीही. मग जीवंत मानवाचं शीर आणि धड , वेगळं केलं तर , दोन ही तुकड्यांना प्रेतच म्हटलं जाईल. मब धडा पासून वेगळ्या झालेल्या मुंडक्याची किंमत , एक क्षमतावान पापग्रह झाला , तसं , धडं ही , केतू नावाने पापग्रहच झाला ना ? ज्ञानी मनुष्य जीवंत असे पर्यंत , मुक्ती सिठी , मनुष्यरूपात , प्रयत्न करतो आणि मुक्तही होतो , हे मूर्ख , हिंदूंनो , आपण ब्राम्हण असा वा ब्राम्हणेतर , आपण आपापसात विभक्त झाला तर , आपला सर्वनाश ठरलेलाच आहे. तेंव्हा काय मागणी करायची , हा सरस्वी , त्यांचा प्रश्न आहे , पण , हे हिंदूंनो , वर्ण हज जगण्यखचं साधन आहे , राजनीतीचं नाही. कुठलाही पाद्री , राजकारणात नाही , तरी त्याचा शब्द ब्रम्ह वाक्य ठरतं , कचठलाही मंलवी राजकारणात नाही , तरी त्याचा शब्द ,शिरसावंद्य असतो , मग , पाद्री आणि मौलवी , आपलं आचरण ,धर्मासाठी एव्हढं शुद्ध ठेऊ शकतात , तर , हिदूंचे , धर्मरक्षक , का शुद्ध ठेऊ शकत नाही. हा दोष सर्व हिंदूंचा आहे , मग ते ब्राम्हण असो वा ब्याम्हणेतर. हिंदुंची पीछेहाट , होण्याचं हे एक कारण असावं , कसं , एक सामान्यातील अती सामान्याला वाटतं. कदाचीत ते चुकीचं ही असू शकतं , हे वाचकहो , आपलं ही मत मांडावं , म्हणजे चुकीची दूरूस्ती करता येईल , पण , हिंदू धर्म , संस्क्रचती , चार ही वर्णाच्या सन्मानासह , , राष्ट्र प्रथम असावं . शुभं भवतु. जय हिंद ।
@manasijadhav2725
Ай бұрын
पाद्री, मौलवी यांची जीवनव्यवस्था कोण चालवतो? सांस्कृतिक कार्य करणा-या तेजस्वी ब्राम्हणाची जीवनव्यवस्था संपूर्ण हिंदू समाज चालवतो का?
शास्त्रीय फास्त्रीय म्हणूनच सर्व भारतीयांना मानसिक गुलाम बनवले.वैज्ञानिक दृष्टीकोन यावरपण बोला.
@shreeswarajpanchal4362
4 ай бұрын
Vidnyanacha v tar mahit nahi tumhala. Ekhi aarakshan nasun bramhan samache lok sarwat jast scientists ahet.
@55639472
4 ай бұрын
Kaa magiti navhte, Ayurved, khagolshastra, Armar, sainiki gyan, ganitiy shatra, sarkhe bharpur khsetr aahe jithe apan pudhe hoto ani aply shodhkarye mothi aahetch..... Brahmancha dwesh karnyachya nadat aplya purvajanna kami lekhnyachi spardha kahi thambat naahi...
@manishpurbuj5723
4 ай бұрын
Okay Tmcha shikshan kay kaka
@Rohit-iw8cg
3 ай бұрын
ब्रिटिशांनी भारतात येऊन गुलामच निर्माण केले आहे, त्यातुन तुम्ही काही वेगळे नाहीत
@vijaykhillare9349
25 күн бұрын
@@shreeswarajpanchal4362Vedat sgl hay na mhanun hushyar ahet bhim mage sudama kota hi Kay dakhna hay ka bhikardya
यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आदरणीय हरिभाऊ नरके सरांनी दिलेली आहेत
@karlesambhaji9431
8 ай бұрын
😂
@varshajoshi651
3 ай бұрын
हा नर्का कोण
I am not a bramhin by caste but i am totally a bramhin by thinking ,work and discipline ....I will always support the best brains of my country i.e. bramhins
❤🎉 जय हिंद सर
तुका म्हणे ऐशा लेका,, मोजूनी मारावे.... जय बुधभूषन 🔥🔥🚩 जय संविधान 💐🪔🪔
@user-st8kf6eu9k9
8 ай бұрын
भिकार चोट ब्रिगेडी गांडुळ नि एकदा जगतगुरु तुकोबाराय यांचा गाथा संपूर्ण वाचावा... ब्राम्हण सन्मान करणे शिकचाल... अभक्त ब्राम्हण जळो ...हे जसे आहे तसेच.. चोरे नागविला न करी त्यांची खंती /परी द्विजा हाती नेदी रुका//2727 म्हणजे ब्राम्हण ला बोलावून क्रिया कर्म करावेच आणि त्याला दक्षिणा ही द्यावी ... गाथा वाचा माथा सुधारेल...😊
@rajeshtambe2157
8 ай бұрын
Barobar , sahmat aahe.
@The_Bharati
8 ай бұрын
😂😂😂😂 दुसऱ्यावर जळून आणि टीका करून आपली लायकी वाढत नाही रे ! कितीही जळलात तरी ब्राह्मण ग्रेट आहेत. सर्वच समाजात ग्रेट लोक आहेत पण ब्राह्मण समाजात जास्त आहेत.
@Sdeshpande
5 ай бұрын
एकदम बरोबर
@manasijadhav2725
Ай бұрын
तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते। ते म्हणत देव घ्या फुका न लागे रूका ____तुमचे काय?😅
ब्राम्हण समाज आत्ता तुमचे दिवस संपले आहेत आता आमचे दिवस सुरू झाले बहुजन समाज आता हुशार झाला
@saipari6984
8 ай бұрын
no one can finish us.
@Abhijeet1526
8 ай бұрын
करेक्ट…. आता सतरंजी उचल
@anilm2395
8 ай бұрын
होय..आता सगळीकडे आबादी आबाद होणार..सर्व काही सुरळीत होणार.. सरकार दरबारी पैसे न चारता , खेटे न मारता काम होणार.
@sufipore
8 ай бұрын
हुशारी तर नेहमीच दिसते. शाहू , फुले , आंबेडकर यांचे जयजयकार आणि जय भीम जय संविधान एवढेच बोलणे ही वैचारीक सीमा . ( वैचारीक म्हणजे स्वतंत्र पणे विचार करणे )
@anaghabarve2709
8 ай бұрын
आंबेडकरांना तेच अभिप्रेत होते.तुम्हां सर्वांना शुभेच्छा.
द्रविडांचे स्वतंत्र राज्य असावे म्हणून द्रविड मुन्हेत्रम कळझम पक्ष तामिळनाडू मध्ये उदयास आला. पण तसे झाले नाही. कारण भारत हे संघराज्य आहे. म्हणून स्वतंत्र ब्राह्मण राष्ट्राची मागणी करणे अयोग्य आहे.
कुठेतरी पेशवाईचे अनुकरण होते की काय हेआरक्षणाच्या मध्यामातून पुन्हा एकदा उदयास येते की काय असे हा व्हिडिओ मधील विचार ऐकल्यनंतर वाटते🙂🙂🙂
@user-hw6ij5vp5c
4 ай бұрын
Are bhau thodi akkal pahije Peshavayi nasati tar Maratha samrajya kadhich lop pavali asati karan Shivaji maharajanantar Samrajya tikavinara konich nhavata vait vichar karnyabarobar changlapan karava Atakepar Marathyancha zenda koni lavala 26 ladhaya koni jinklya Maratha samrajya tikavinyat Peshavaichach hat ahe tyani adhi swatala raje ghoshi kele nahi Swatala maratha samrajyache sevakch samajale changala vichar kara
कृष्णाजी भास्करला सुद्धा आदर्श रत्न म्हणून घोषित करतील काही सांगता येत नाही
@vishalkoditkar4776
8 ай бұрын
मोरे गद्दाराच्या यादीत गेले त्यांना कुठंही किंमत नाही.
@user-ku4gk7hn2k
6 ай бұрын
छगन मोरे साहेब तुम्ही जावळीच्या चंद्रराव मोरेंचे वंशज का?😂
@akj3388
2 ай бұрын
आधी चंद्रराव मोरे
आपली जात, आपला समाज असे विचार करावा हे सडलेल्या बुद्धीचे लक्षण आहे.
जय श्रीराम जय हनुमान
With utmost respect for Mahatma Jyotiba ani Babadaheb I must say, the anchor does not have counter points to multiple things. So he says - "he mala kahi kalal nahi buva" Excellent work of being Narad here 😊 May u get what u deserve!
@ravishankar501
4 ай бұрын
Yes he likes all the comments that r anti brahmin
अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ! जे ब्रह्मतेज आज हळू हळू लोप पावत आहे असे भासत आहे, त्याला प्रज्वलित करण्याचा जो आवश्यक प्रयत्न होत आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तसेच हा उपक्रम सध्याच्या जाणीवपूर्वक ब्राम्हण द्वेष निर्माण केलेल्या परिस्थितीत अतिशय हिंमतीने होत आहे, आणि म्हणूनच तो वाखांण्याजोगाही आहे. "ब्रह्मतेज बलशाली होवो, जेणेकरून देश, सनातन धर्म सुरक्षित, आणि बलशाली होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना".🙏🏻
@vinodmeshram2673
8 ай бұрын
ब्रिटिश यांनी ब्राह्मण जज बनयास बंदी घातली कारण ब्राह्मण न्यायइक नाही हें जाती बघून न्याय करतात दुसरं मंदिर फुकटाच पैसा लुटायचं हे आरक्षण नाही का नसणं तर मंदिर सोडा
@avinashjoshi5283
8 ай бұрын
मुळात ब्राह्मण ही एक सनातन हिंदू राष्ट्रातील गुणात्मक वर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे परकीय ब्रिटिश सरकारला या देशात मूळ स्वरूपात असलेली शास्त्रीय वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण समाज जो रामशास्त्री प्रभुणे बाण्याचा आहे तो त्यांच्या न्यायालयीन क्षेत्रांत असणे खटकणे हे अपेक्षितच होते. त्यामुळे ब्रिटिश लिखित हिंदू धर्मात फूट पाडणारा खोटा इतिहास शिकलेल्या आमच्याच बांधवांनी ब्राम्हणांवर अवास्तव टीका करण्या आधी आपल्या लवचिक आणि व्यवहारी संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करणे जास्त उपयोगी ठरेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला धर्मात असा एकही धर्म ग्रंथ नाही अर्थात् जो मान्यवर ऋषि लिखित प्रमाणित आहे, की ज्यात आपल्या धर्माची लाज वाटेल असा एकही शब्द नाही किंवा उपदेश नाही. तेव्हा अभ्यास न करता किंवा चुकीचा अभ्यास करुन आणि फक्त ब्राह्मण द्वेषाचे राजकारण करून आपापसांत दुही ठेवणे म्हणजे परकीय शक्तींना या देशात स्थिर होण्यासाठी आमंत्रण देण्यासारखेच आहे. अर्थात् तुम्हाला ब्रम्हतेज नष्टच करायचे असेल तर पाश्चिमात्य पाया असलेली आपली लोकशाही व्यवस्था तुमच्या दिमतीला नेहमीच अस्तित्वात आहे.
@shivdasjadhav2442
6 ай бұрын
मंदिराच्या पैशावर तर सरकारचा डोळा व तो पैसा सरकार अल्पसंख्याक समाजाला देतात व अल्पसंख्याक समाजातील काही हिंदू विरोधी कृती करतात काही मंदिरात इतर समाजातील पण पुजारी आहे ब्राह्मण समाजावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानचे कायदा मंत्री मंडल हे दलीत नेता यांची पाकिस्तानने काय अवस्था केली व त्यांना शेवटी भारतीयानी आसरा दिला हे विसरता कामा नये
चंद्रकांत दादांना कार्यक्रमाला बोलावले म्हणजे ब्राह्मण समाजाच्या बाजूने काहीतरी बोलले पाहिजे. दादांनी काहीही बोलले तरी पुन्हा कोथरूडची उमेदवारी मिळणार नाही.
@anandrao7668
8 ай бұрын
चंपा द ग्रेट वात कुक्कुट आहे स्वताची मते त्याला नाहीत. छत्रपती शाहू महाराजांच्या मुलखात राहून बुद्धीने कोराच राहिला. ब्राह्मण टोळक्यात राहून मराठा असल्याचे विसरून गेलाय भरकटालाय
@anandkutwade3495
8 ай бұрын
He matra khar ahe kolhapur tr yatch nahi
@rameshtayde5091
8 ай бұрын
राम राज्या पासून ते आज परंतु या भारता वर कोणाचे वर्चस्व आहे
@vishalkoditkar4776
8 ай бұрын
चंद्रकांत पाटीलांची काय हिंमत आहे? आहे त्या व्यासपीठावर विरोधात बोलण्याची.?
आम्ही क्षत्रिय मराठे कायम ब्राह्मणांन सोबत आहोत शिवाजी महाराज गाय-देव-ब्राह्मण pratipalak होते
@Sunny_moon227
Ай бұрын
शिवाजी महाराजांनंतर पेशवाई का आली
@Sunny_moon227
Ай бұрын
ब्राह्मणांना शिवाजी राजे नको होतें
@sushmitapawar540
Ай бұрын
Marathe he shudra hote kahi kshatriya bitriya nahi. Are tya Gagabhattala paise dabun Shivaji Maharajanni kshatriyapan milavla, ani tarihi tyanchyach bhachyanna (nephews) shudra mhanun lihile aahe eka case madhe (during the British rule). Jara ithihas vacha, ani bhramatun baher ya. Kshatriya mhanun mirvun kahi fayda nahi. Aplya mula-mulinna pardeshat shikayla, kamvayla pathva - he Brahmanankadun shika, nustech tyanche support karu naka.
जर आज ब्राम्हण द्वेष पसरवले जात असेल तर असे जागरण करण्यात गैर काय? मुळात आपल्या विश्लेषणात दुरुस्ती करण्याची गरज आहे.
तुम्ही छान प्रयत्न करता सर परंतु समाजामध्ये बदल होणे फार अवघड वाटते आपल्या भारतीय समाजातील लोक स्वार्थी मतलबी आहेत
@gold4992
4 ай бұрын
अरे तुमचे बहुजनांवरील अत्याचार शतकानु शतके आणि reservation मिळून किती वर्षे झाली??? पोटशुळ उठला का तुम्हाला???
@kiranbarve1061
3 ай бұрын
स्वतः पासुन सुरुवात करा ---
🙏 सर सुज्ञ व सत्यवादी बहुजन समाज आज देखील ब्राह्मणांचा आदर करतो आम्ही प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांच्या विचारांचे अनुयायी आहोत... आपल दुर्दैव आहे इंग्रजांनी जी भारतीय समाजामध्ये फुट पाडून ठेवली ती संपवने म्हणजे खुप कठीण आहे..
@anilnawalkar-zl8tv
7 ай бұрын
मी दहा बारा वर्षांपूर्वी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे मणिमंजूषा हे छोटंसं पुस्तक वाचलं त्यामध्ये एक वाक्य असं होतं की,महाराजांना एकाने प्रश्न केला सर्व धर्म समान आहेत तर आपल्याच धर्मात का रहावे,यावर महाराज म्हणाले सर्व धर्म समान आहेत तर आपलाच धर्म का सोडावा..
@dr.sanjaydr.sanjay2705
4 ай бұрын
Ho dada karay
जाती कोणी निर्माण केल्या, जाती भेद कोणी निर्माण केला, समाजात अंधश्रद्धा कोणी पसरविली, देव कोणी निर्माण केला, समाजात कोणी विषमता कोणी निर्माण केली, आज सुद्धा जाती भेद कोन मानते, वर्ण कोणी निर्माण केलं.... अशी किती तरी, महान काम तूम्ही केलीत....
@AkshayKh93
6 ай бұрын
Dev koni nirman kela??ase kase
@bhagyesha.
6 ай бұрын
Ekadam correct
@jankiramkanakdande9451
6 ай бұрын
As ka br tumchya matani kelya jati nirman mg bakichyani Kay jati mitwayach Kam Kel ka tr nahi na tyani jati hushar karun bhandnech lawli ki
@user-nm5wf2pu4l
5 ай бұрын
आता फसवेगिरी विसरा नाहीतर 🤣🤣🤣🤣🤣🤣 बसा जय भिम जय शिवराय
सगळ्यांचे विचार अतिशय सुंदर आहे ते समजून घ्यायला ही तेवढीच लायकी लागते आणि त्याचच दुःख आहे.
Great explanation ! जोपर्यंत समाजात भेदभाव नाहीसे होत नाही तोपर्यंत आपण १७ व्या शतकात जगत आहोत. मला वाटते की ब्रिटीश सरकारचे शासन भारत देशात आळे हे इतर समाजासाठी नशीबवान चांगली भेट आहे .
भारताचा सत्या नाश ह्यांनी च केला
@bhaskarwadhe1151
8 ай бұрын
अगदी बरोबर
@hemantkadam3627
8 ай бұрын
कसा ते पण सांगा एकदा.
@vishalkoditkar4776
8 ай бұрын
आम्हीच श्रेष्ठ या विचाराने आम्ही ब्रम्हदेवाच्या तोंडातून जन्मालो पण नऊ महिने कुठे होते.ते सांगत नाहीत.
@anaghabarve2709
8 ай бұрын
@@vishalkoditkar4776 तोंडातून म्हणजे ,शिक्षण घेऊन.त्यावेळी पुस्तक लेखण्या(पेन) नव्हती.त्यामुळे पाठांतर करुन डोक्यात ठेवावे लागे.पैठण किंवा इतर ठिकाणी (पोटात तुमचा शब्द)किती काळ अभ्यासक्रमावर अवलंबून असे.पण काशी(बनारस) शास्त्री ही पदवी मिळवण्यासाठी १२वर्ष लागत.आता २-३महिन्यांत मोठ्यात मोठी पदवी (p....) असं कुठेतरी वाचल्याचे स्मरते. 🙏
@Ratnakar1964
8 ай бұрын
सत्यानाश कसा केला हे जरा सविस्तर सांगाल का?
Jai Brahman..
जय श्रीराम
बहुजनांनी नेमकी कुठून आणि कशी सुरूवात करावी, हे पुन्हा नव्याने ठरवण्याची आणि एकत्र येण्याची वेळ,काळ आता तरी ठरवुन टाकण्याची परिस्थिती आत्ताच आहे. ..... एवढच, अन्यथा आपले सगळे समाजसुधारक क्रमाने संपुन जातील.
@sufipore
8 ай бұрын
तुमचे समाज सुधारक मागच्या शतकात संपले आहेत . आता त्या मधल्या एकाचे वंशज आणि काही संधीसाधू अस्तित्वात आहेत. हे सर्व फक्त राजकारण करणारे लोक आहेत.
चातुरवर्ण्य व्यवस्था केली आणि त्यामुळे इतर समाजाच्या रोषास वरील समाज बळी पडला हे हा वरील समाज कधीच कबूल करणार नाही . परंतु आम्हीच श्रेष्ठ हा गर्व mirvnaar.
@vivekdadhakar8746
5 ай бұрын
चातुर वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशाह - श्रीकृष्ण ,परमेश्वराने स्वतहाच ही व्यवस्था निर्माण केल्याचे सांगत आहे ,
@anantphatak4116
4 ай бұрын
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।हे वाक्य श्रीकृणांनी अर्जुनाला सांगितले ( चातुर्वर्ण मी निर्माण केला आहे ) यात श्रीकृष्ण व अर्जुन क्षत्रिय... बामन नव्हे ज्यांनी मनुस्मृती लिहली व समाजावर चातुर्वर्ण व्यवस्था लादली तो मनू सुद्धा क्षत्रिय ... म्हणजे चातुर वर्णाशी बामणचा काहीही समंध नाही तेव्हा बामणाच्या नावाने बोंबलू नये ... बामनाचा यात काहीही समंध नाही
ब्राम्हण उपरोक्ष सनातन तसेच आधुनिक जग व लोकशाही, तडेच म्हसाहारी लोकांची पुजामार्फत सेवा, म्हणून नवीन राष्ट्र ब्राम्हसाठी काळाची गरज अर्थात पर्याय काश्मीर कश्यप भूमी, सुरक्षा कवच इस्त्रायल सारखे व ब्रह्मनी मुतसुदिगिरी.🙏😔
मागच्या 75 वर्षात काय दिवे लावले.पूर्वी अत्यंत सुसंस्कृत व उच्चशिक्षित असलेला मराठा समाज आज मागास झाल्याचे ओरडून सांगतों. 75 वर्षानंतर सर्व सामाजिक प्रश्नांचा विचार केला तर खुल्या प्रवर्गातील सर्वच समाज आज सामाजिक मागास झालेलें आहेत. फरक फक्त हाच की मोठें समाज मोठयाने आवाज करतात व लहान समाज अन्याय सहन करीत राहतात.