Nikhil Wagle Original is live मुंबईवरचं जीवघेणं संकट टळलं…
Жүктеу.....
Пікірлер: 776
@user-oh5ye2rt6l25 күн бұрын
इतर राज्य सरकारने किती कोटी दिले. शिंदे फडणवीस ने अकरा कोटी द्यायची गरज नव्हती.
@vasantraomohite783
25 күн бұрын
टॅक्स पेयर च्या पैशातून उधळपट्टी करायला यांच्या बापाचं काय जातं.
@anjanimahale2898
25 күн бұрын
राज्य सरकारने का दिले पाहिजे? त्यांना प्रत्येक खेळाचे पैसे मिळतात. हेच पैसे शेतकर्यांना दिले असते तर त्या पैशाचे सार्थक झाले असते.
@prasadbapat6301
25 күн бұрын
हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ---
@ravigajabhiye1843
25 күн бұрын
Deu dya na Kay jhal dile tr
@AshTaw
24 күн бұрын
एकदम बरोबर. शिंदे क्या बापच पैसा आहे का. 😂
@krishnapingale61225 күн бұрын
महाराष्ट्र बीजेपी सरकार हे बिन डोकं आहे.मोदिचा रोड शो सुद्धा संध्याकाळी आॅफीस सुटणयाचया वेळी केला होता.
@ranjanmhatre725625 күн бұрын
बरोबर बर आहे सत्कार करायचा असेल तर मुंबई च्या पोलिस आणि सफाई कामगारानचा करा पोलिस आणि सफाई कामगाराना मनाचा मुजरा
@vishwaswalde9839
25 күн бұрын
Salute !
@madhurinalawade8965
25 күн бұрын
Ho tyanna khari paisyachi garaj aste, pan garibacha wali koni nasto
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡 विधानसभा इलेक्शन मधे मराठी बघून घेतील. गुजराती, भैया, मारवाडी नाही. शेतकरी मराठी आहेत.
@AshTaw
24 күн бұрын
😡😡 माझा वय 46. मी सुद्धा होतो तिथे नरिमन पॉइंट ल. मला गर्दीत चिरडून टाकले. 90% पब्लिक वर्ल्डकप दर्शन सोडून. विनय भांगा च्यां मागे लागले होते. माग बोला मोबाईल आणि चपला सर्व मागे राहणारच..... 80% चपला मुलींचे होते . खोटा वाटेल तर मी गर्दी आणि रानटी पण च व्हिडिओ मोबाईल मधे सेव केला आहे. .
@gurudeonannaware588725 күн бұрын
भारत हा मूर्खा चा देश आहे असे इंग्रज म्हणत असत ते खरे होते की काय__ Nice विश्लेषण... 👍😊😎
@amolbhosale4878
25 күн бұрын
Te tumchya sarkhyansathi hote je kee swatachya deshabaddal as mat vyakt kartat
@pratikambre3026
25 күн бұрын
पळ रे भिकरचोटा😂
@santoshbhalerao4604
25 күн бұрын
😢
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡 विधानसभा इलेक्शन मधे मराठी बघून घेतील. गुजराती, भैया, मारवाडी नाही. शेतकरी मराठी आहेत.
@AshTaw
24 күн бұрын
😡😡 माझा वय 46. मी सुद्धा होतो तिथे नरिमन पॉइंट ल. मला गर्दीत चिरडून टाकले. 90% पब्लिक वर्ल्डकप दर्शन सोडून. विनय भांगा च्यां मागे लागले होते. माग बोला मोबाईल आणि चपला सर्व मागे राहणारच..... 80% चपला मुलींचे होते . खोटा वाटेल तर मी गर्दी आणि रानटी पण च व्हिडिओ मोबाईल मधे सेव केला आहे. .
@dineshkamble426225 күн бұрын
११ कोटी नागरिकांच्या करातून शासनाने देण्याची अजिबात गरज नाही.
@godofliberty3664
25 күн бұрын
जनतेनेच क्रिकेटर्सना एवढं डोक्यावर घेतले आहे की सरकारला पण कमी पणा वाटला असावा म्हणून ईर्षेने तेवढी रक्कम दिली असेल. पण तेवढी रक्कम शेतकऱ्यांना किंवा सीमेवर स्वताचा जीव पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांना सरकार देणार नाही. कारण क्रिकेट शौकिनांना सरकार आकर्षित करण्यासाठी बक्षिसे देत आहे व त्यामुळे सरकारला क्रिकेट शौकिनांची सहानुभूती मिळेल व त्या कारणाने मते सुद्धा मिळतील असे त्यांचे राजकारण असते.
@vishalgawade8758
25 күн бұрын
अगदी बरोबर
@vishwajitdeshmukh4244
24 күн бұрын
Kahi garaj nahi
@RR_option_trader
24 күн бұрын
अरे जे लोक घोटाळे करून कित्येक कोटी घेऊन जातात तर आपल्या सर्व भारतीयांचा ज्यांनी सन्मान वाढवला त्याना दिले 11 कोटी त्यात काय बिघडलं
@ramizabukhari3692
23 күн бұрын
Agdi barobar
@AyushJanaskar-eg4fj25 күн бұрын
एकदम योग्य विश्लेषण साहेब शिंदे यांना म्हणावे एवढे पैसे वाटायचे असतील तर स्वताचे वाटा जनतेची तिजोरी खाली करून मिरवू नका
@dhananjayraje709025 күн бұрын
हा एक भाजप पुरस्कृत राजकीय इव्हेंट होता -----
@pralhadtodkar936425 күн бұрын
वागळे साहेब असेच रोखठोक बोलत रहा खरे आणि सत्या बोलण्यात कोणालाही घाबरायची गरज नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@user-oh5ye2rt6l25 күн бұрын
अगदी बरोबर. राज्य सरकारने अकरा कोटी द्यायची गरज नव्हती. कर्नाटक, केरळ, तमिळ नडू, बेंगाल सरकारने किती दिले.
@sanjeevdharma2492
25 күн бұрын
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे.खरं तर ह्या खेळाडूंना पैशाची गरजच नाही. हा निधी होतकरू खेळाडूंच्या सोयी साठी उपयोगी पडणाऱ्या बाबींसाठी ठेवू शकत होते.
@shridharsatam3246
25 күн бұрын
बरोबर
@conceptavaapya8169
25 күн бұрын
😂 अरे गाढवा देणारे सगळेच चुकीचे आहेत 😅त्यांनी दिले म्हणून ह्यांनी दिलेले बरोबर होत नाही
@Shubhankarnarvekar132
25 күн бұрын
मोदींनी सांगितले असेल म्हणून दिले असतील
@ST-wn5uv
25 күн бұрын
Shinde la lime light madhe yayla kahi have naaa
@rajendragawad409125 күн бұрын
अगदी बरोबर आहे, कामगारांची देणी देण्यासाठी पैसे नाहीत आणि अशी उधळपट्टी कामगारांच्या करातून केली जाते हे चुकीचे आहे.
@ramizabukhari3692
23 күн бұрын
Retirement nantar denya sathi funds nahi 😂
@user-dd3zu1qf7h25 күн бұрын
क़िकेट चे वडेपण नाही.विकृतिच आहे.व त्याला महाराष्ट्र चे महायुती सरकार जबाबदार आहे.
@priyaayare3624
25 күн бұрын
क्रिकेटचे वेडेपण नाही. निवडणुका जवळ येत आहेत.
@Srikantsandip96
20 күн бұрын
एकूणच पैसे वाले माजलेत ते असे खोके घेऊन राजकारणी पाहूनच , यांना पैसे चारले की आपण काहीही करू शकतो हा माज त्यांच्यामुळेच
@subodhvishwasrao129525 күн бұрын
प्रवाहाच्या विरोधी जाऊन बोलणे केवढे मोठी ताकद लागते तुम्ही ते करता तुम्हाला सलाम आहे योग्य ते बोलता यात पैसा प्रसिद्ध चा माज होता
@ravindravilankar564725 күн бұрын
धन्यवाद निखिलजी,महाराष्ट्र सरकार ११कोटीची जनतेच्या पैसातुन करीत आहे हेचुकीचे आहे,व आजच बातमी आहे,अनिल अंबानीचे १७हजार कोटीचे कर्ज शिंदे फेडणार आहे.हे योग्य आहे काय?
@mangeshraut2209
25 күн бұрын
त्यापैकी काही हजार कोटी अंबानी , सरकारला पक्ष निधी म्हणून देणगी देईल. झाले .जनतेला मूर्ख बनवून जनतेच्या पैश्याची कायदेशीर लूट.अजब तुझे सरकार!😡😡😡😡
@krishnapingale61225 күн бұрын
शिंदे सरकारच नाकारते पणा लपवायला हा उद्योग केला.
@user-rj7lv7tj4v25 күн бұрын
सफाई कर्मचारी आणि पोलिस great आहेत
@Shubhankarnarvekar132
25 күн бұрын
एक डंपर आणि ३ छोटी वाहने भरून चपला मिळाल्या.
@anjanavernekar269425 күн бұрын
फक्त क्रिकेटचंच कौतुक न करता इतर खेळांच्या खेळाडूंचा पण असा सत्कार करायला पाहीजे
@anupmhapralkar499525 күн бұрын
खरच खूप मोठ संकट टळल. नाहीतर कल्पनाही करू शकत नाही इतकी गंभीर परिसथिती झाली असती. BCCI ने तर हात वरती केले असते. BCCI ही अतिशय मुजोर संघटना आहे.
@Shubhankarnarvekar132
25 күн бұрын
आणि सरकारने सुध्दा
@ilbabambasilbabambas255625 күн бұрын
कोटि कोटी धन्यवाद आता पर्यंत केलेल्या विश्लेषण मधला सर्वात ज्वलंत विषय , किकेट वेडयांचे झुनडांचे डोळे उघडणारे घगघगीत विश्लेषण 🙏🙏🙏
@roopashrisinha837825 күн бұрын
Cricket पटूना भरपूर पैसे मिळतात. त्यात ११ कोटी देण्याची गरज न्हवती. जागा दिली, कार्यक्रम आयोजित केते, पोलिस तैनात केले हे सर्व सेवा उपलब्ध करून दिले. त्यावरून पैसेवडेण्याची काही गरज नहवती
@santoshbhalerao4604
25 күн бұрын
❤
@sharadgokhale349525 күн бұрын
आधीच एकशे पंचवीस कोटी मिळणाऱ्यांवर अकरा कोटींची खैरात करणाऱ्या मिंधे सरकारची अक्कल गहाण पडली आहे का?अकराशे गरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देता आले असते.
@vasantsalunke169125 күн бұрын
हा road show रविवारी करता आला असता , पण तेवढी किंमत मुंबईकरांना देतो कोण? मुंबईकरांना होणारा त्रास, त्यांची कुचंबना याला कोणीच महत्व देत नाही.हे खरे दुर्दैव आहे.😢
@conceptavaapya8169
25 күн бұрын
गर्दी जास्त झाली असती
@Sameer-Shirsekar
25 күн бұрын
chan mat dilas tu .....khup chan explain kela Nilkhil sir yani
@ilbabambasilbabambas2556
25 күн бұрын
रोड शो वर मुबंई करांनी बंदी आणावी हे राजकारणी स्वार्था साठी कुठल्या ही थराला जातात हे सिद्ध झाले आहे यांच्या खिशातले आणि खोकयातले पैसे घेऊन राज्याच्या तिजोरीत परत ठेवा
@ilbabambasilbabambas2556
25 күн бұрын
भविष्यात मुंबई करांनी या जीवघेण्या रोडशोवर बंदी आणावी यांच्या खिशातले खोकयातले पैसे घेऊन राज्याच्या तिजोरीत परत ठेवावे आपलया आपल्या स्वार्था साठी लोकांचे जीव टांगणीला टाकणारे राजकारणी
@sunitashelke1727
25 күн бұрын
रविवारी अंबानी चा लग्नाचा तमाशा असणार आहे. त्या अगोदर हे सगळे आटोपून घेतलं.
@suniljadhav151125 күн бұрын
क्रिकेट वरचे वेडे प्रेम होते. या करिता स्वतः जनता जबाबदार आहेत.
@shridhartoraskar199025 күн бұрын
मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी स्वताकडील जमा असलेली पैसे द्यावेत
@puranmalme129925 күн бұрын
अशा प्रसंगी गर्दी पुर्वी पासुन होत आली आहे पण आज उन्मादी पणा वाढला आहे याचीच भिती वाटत आहे हल्ली
@shivramjankar134925 күн бұрын
मुंबई पोलीसानी जिवावर उदार होऊन गर्दीवर नियंत्रण आणत होते. गर्दित श्वास कोंडलेल्या लोकांना पोलीस खांद्यावर नेतानाचें व्हिडिओ ही दिसले. मुंबईची कायदा व सुव्यवस्था जागतिक दर्जाची आहे हे पुन्हा एकदा प्रात्यक्षिक पहायला मिळाले. यासाठी मुंबई पोलीसांना सलाम.
@Nikhil_S6725 күн бұрын
निखिल सर तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.
@sarfrajkhan120025 күн бұрын
बेरोजगार लोकांचा उन्माद आहे हा
@sapanathokale833225 күн бұрын
अगदी आमच्या मनातलं बोललात. TV वर गर्दी बघून अक्षरशः धडकी भरली होती. कधी चेंगराचेंगरी होईल.. अशी भयंकर भीती वाटत होती. 😔😔
@seemakavatkar878
25 күн бұрын
अगदी खरं आहे
@mmdmm6
24 күн бұрын
Nivva thillar pana
@user-wn5xr8cs9o
24 күн бұрын
Bjp event
@pratapp70725 күн бұрын
हेच पैसे जर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी दिले असते तर महाराष्ट्रातील खेळ आणि खेळाडूंना अजून छान प्रोत्साहन मिळाले असते.
@shaileshsawant345425 күн бұрын
साहेब चूक या गेलेल्या लोकांची आहे स्वताचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी गेले. हा मूर्खपणा आहे.
@vanitathakur8380
25 күн бұрын
Khara aahe.lok murkhach
@JRGHUGE125 күн бұрын
हे सगळं कायदेशीर आहे का?? अशी मिरवणूक करणं गरजेचं होतं का?? हे करणारे कोण?? याच्या आयोजकांना परवानगी कोणी दिली?? याची जबाबदारी कोणी घ्यायची??
@vanitathakur8380
25 күн бұрын
Amit shah chya mulacha karma
@jenishshah3882
23 күн бұрын
पाकिस्तानात लोकांना खायला मिळत नाही ... काही झालं कि सरकारला शिव्या द्यायच्या ...
@conceptavaapya816925 күн бұрын
सोशल मीडिया वर 1 ट्रेण्ड आहे "कूच बोलुंगा तो विवाद हो जायेगा" वागळेंचा हा व्हिडीओ त्यात परफेक्ट बसतोय 😅 मला सेलिब्रेशन बगून आपल्या भारतीयांच्या मूर्खपणाची जाणीव झाली कारण 1 वर्ष पण नाही झाल आपण पट कमिन्स ल एकटाच कॅब बुक करुन 2023 वर्ल्ड कप ची ट्रॉफी नेताना पाहिलंय ऑस्ट्रेलिया मद्ये आणि आपले लोक एवढे गाढव कसे काय असू शकतात? असो सूर्य कुमार ने विधानसभेत गर्दी कंट्रोल केल्या बद्दल पोलिसांचे आभार मानले.. त्यामुळे खेळाडूंना काळजी वाटली होती त्यांना कोणीच दोष देवू नका
@vishalpevekar15725 күн бұрын
निखील सर टॉप क्लास विश्लेषण आपली कालजी तशीच अनेक जणांची कालजी होती योग्य ते मांडले.
@user-et1un9rd8s25 күн бұрын
सर तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे काही वाईट घडल . नाही ईश्वराचे आभार मानावे❤
@sangeetashirvalkar233125 күн бұрын
मुंबई पोलिसांचे अभिनंदन
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
@sureshmore400925 күн бұрын
निखील वागळेसाहेब यांच्या शिकवणीस आम्ही व मी सहमत आहे,!"
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
@akbarnadaf894725 күн бұрын
भारत हा एक भक्तांचा देश आहे, मग ती भक्ती कुणाचीही असो. बिनडोक भक्ती असते.😅 हा एक बहुतेक स्टंट असावा.
@govindmatondkar750225 күн бұрын
भोंगळ कारभार... बेजबदर सरकार.. दुर्घटना टळली 😔🙏
@DhananjaySadare25 күн бұрын
अगदी बरोबर 100% बरोबर
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
@keshavpawar99625 күн бұрын
साहेब आपण100%,खरे बोललात. एवढी प्रचंड गर्दी पाहून आम्ही पण घाबरलो.हे क्रिकेट प्रेमी कमी आणि बेजबाबदार जास्त वाटत होते.झुंडीच्या झुंडी आदळत होत्या. काहि अप्रिय घटना घडली नाही.हि परमेश्वराची कृपा. हे सरकार आल्यापासून सरकारी तिजोरी खाली करण्याचे काम जोरात चालुआहे.जनतेच्या पैशातून राजकीय लाभ उठवण्याचे धंदे सूरू आहेत.
@user-ur7lw4pz5o25 күн бұрын
निखिल साहब अभी तक का सबसे अच्छा विषय के बदले आपने बोला शेतकरी के बारे में कोई नहीं सोचता आपका धन्यवाद
@priyaayare362425 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी द्यायला ह्यांच्याकडे काही नाही, तशी इच्छाही नाही सरकारची. खेळाडूंना अकरा कोटी देणे म्हणजे जो रोजच पंचपकवणाच जेवण जेवतो त्याचे घर मिठाईने भरायचे आणि गरीबाला साधी पोटापूर्ती भाकरीही न देणे.
@user-rj7lv7tj4v25 күн бұрын
एवढे बेरोजगार आहेत देशात
@suryakantshinde5787
25 күн бұрын
1:04 1:06 1:09
@madhurinalawade8965
25 күн бұрын
Actually
@prabhakarsalvimusic1176
25 күн бұрын
राजकारणी बावळट मराठी मतदारांना असेच ताफाडवत आहेत हे राजकारणी गुजरात्यांचे गुलाम राहवत तुम्हाला काय नोकरीं देणार त्यांना माहित आहे मराठी नागरिक हे आनंदी आहेत
@prabhakarsalvimusic1176
25 күн бұрын
आनंदी हे चुकले आहे अनाडी आहेत म्हणून राजकारणी नोकऱ्या देत नाहीत मराठयाना
@santoshbhalerao4604
25 күн бұрын
😂
@milindambarte954325 күн бұрын
Brave Nikhilji, perfect jernalisum 🎉🎉🎉
@shyamkantpatil521525 күн бұрын
साहेब तुम्ही खुप चांगला विषय मांडला,शासनाने पुन्हा असे होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे.खूप मोठा अनर्थ टळला
@sampatkurane373124 күн бұрын
100 %आपले विचार व्यक्त करणारे खरा माणूस .निर्बुद्ध सरकार .नोकरदाराचे फार हाल झाले .पुवॅ नियोजित कटच होता मुंबई साठी बरका .
@pramodchoudhari657425 күн бұрын
खरोखरच शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाला आहे.
@pranavff149525 күн бұрын
मिरवणूक काढण्या ऐवजी फक्त सत्कार करणं योग्य झालं असतं.
@dayanandnaik840924 күн бұрын
ह्यापुढे असे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत. आता मुंबईचा तो जमाव आता राहिला नाही. राजकारणी लोकांचा प्रत्येक गोष्टीत सहभाग आहे. मुंबई पोलिसानी चांगले काम केल्यामुळे मोठे संकट तळले. मुंबई पोलिसाना सलाम. ह्यापुढे अशा कार्यक्रमासाठी अजिबात परवानगी देऊ नये
@sanjayjadhav913825 күн бұрын
२०-२० तलं यश हे फसवं असतं.युवकांचा हा उन्माद काळजी करण्याजोगा आहे
@charudattmundhe126225 күн бұрын
खरंच आहे... लोकांचा मूर्खपणाचा कळस आणि सरकारचा अतिशहांपणाचा कळस
@shubhadaparadkar338025 күн бұрын
खरंच, HATS OFF TO THE मुंबई पोलिस आणि सफाई कर्मचारी
@pradeepmarkam228425 күн бұрын
निखिल साहेब ! अगदी सुरेख विश्लेषण !! वास्तविकता याचे भान ठेवून केलेले सुंदर समालोचन आहे..🎉❤🎉
@sunandabhor69725 күн бұрын
समाजाच्या सर्व स्तरातून 11कोटी देण्याचा निषध व्हायला पाहिजे,आणि हा निर्णय मागे घेतला गेला पाहिजे
@pranavff149525 күн бұрын
हे सरकार वाजवी पेक्षा जास्त सरकारी खजिना रिकामा करतंय.श्रीमंतांनाच श्रीमंत करण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांना भरघोस मदत देणं योग्य होतं.
@farooqshaikh795
20 күн бұрын
रिक्षा डराईवहर शेवटी😢😢😢😢😢😢😢😢😢
@santoshsalvi198925 күн бұрын
ह्याला जनता जबाबदार. ही जनता कधी महागाई बेरोजगारीवर बाहेर पडणार नाही
@vidyatendulkar332025 күн бұрын
आयजीच्या जीवावर बायजी उदार . अकरा कोटी थोडेच यांच्या खिशातून गेले?
@shankarsalaskar837725 күн бұрын
निखिल साहेब धन्यवाद मी आपल्या माध्यमातून लिहिले होते आणि तो विषय मांडला
@dhananjayraje709025 күн бұрын
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब, आणि अजित पवार यांना लोकांच्या अस्तित्वाचा काही देणेघेणे नाही त्यांना फक्त राजकीय फायदा दिसत होता ---- मतांचे गणित करण्यापलीकडे या तिघांना काही सुचत नाही -----
@vijaybrid336525 күн бұрын
निखिल सर तुम्ही सामान्य मानसान्च्या मनातलं बोललात हा उन्माद होता ही रानटी माणस होती
@varun_.94_7725 күн бұрын
वागळे साहेब सत्य बोलत आहेत
@ketkikhambe712625 күн бұрын
इतकी गर्दी बघून चेंगरा चेंगरी होईल की काय अस क्षणभर माझ्या मनात आल होत . कारण अस होत 😮
@Sumangal852325 күн бұрын
बीसीसीआयने पोतेभर पैसे दिले आहेत की महाराष्ट्राने वेगळे पैसे द्यायची गरज नव्हती.माझे नव्हे माझ्या बापाचे म्हणून पैसे दिले आहेत.ते पैसे सरकारने शेतकऱ्यांना द्यायला हवे होते.
@chandrakantgawande588025 күн бұрын
माननीय वागळे साहेब आपण अतिशय सुंदर व्विश्लेषण केलेले आहे . सरकार कसे निर्बुद्ध आहे जनतेच्या पैशाचा कसा दुर उपयोग करतात हे देखील आपण दाखवून दिलेले आहे लोकांची गर्दी बघून आपल्या जीवाची घालमेल होत होती. नशिबाने यात काही झाले नाही अन्यथा शेकडो लोकांचे प्राण गेले असते बीसीसीआय एक अतिशय श्रीमंत संस्था आहे .125 कोटी रुपये दिल्यावर सरकारने 11 कोटी रुपयांचा चुराडा करण्याचे काही कारण नव्हते निवडणुका तीन महिन्यांवर आलेत्याआहेत. शिंदे फडणवीस व अजित दादांना दाखवायचे आहे की ते किती लोक उपयोगी सरकार आहे
@popatdamame737825 күн бұрын
हे श्री वागळे यांचे बरोबर आहे आपण प्रत्येक चाहत्यांनी विचार करावा विजय कुणाला नको आहे क्रिकेटचा विजय हा सर्वांचाच विजय आहे आपल्या मात्र आशा गर्दीवर आपणच नियंत्रण ठेवले पाहिजे अनेक वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम सेलिब्रेट करता आला असता उदाहरणार्थ प्रत्येकाने आपल्या घरावरती गुढी उभा केली असती तरी चाललं असतं मात्र अशी गर्दी देशात राज्यात गावात टाळता येईल तेवढी आपण टाळू या अन्यथा त्याचे परिणाम अनेक लोकांना भोगावे लागतात
@sagargiri840225 күн бұрын
हाथरस चि दुर्घटना गर्दी मुळे झाली होती. केंद्रीय यंत्रणा कशी विसरू शकते.
@sarfrajkhan120025 күн бұрын
बिचारे पोलीस बांधव, यांचे किती हे हाल, अनावश्यक रोडशो कशाला करायचा, सत्कार करायचंच होता तो कोणत्याही स्टेडियम घेता आला असता, पन प्रसिद्धी साठी झपाटलेले नेते काहीही करतात.
@dattatraythakur217325 күн бұрын
अगदी बरोबर... जय, राजीव जर्सी घालून फ्रंटला उभे होते... कदाचित शेलारना जर्सी मिळाली नसावी म्हणून ते मागे बसून होते... पण जय अन् राजिवने मूर्खपणाचा कळस गाठला... आणि ११ कोटी घोषणा करून उधळपट्टी कशी करावी हे लाडक्या बहिणींच्या भावांनी दाखऊन दिले..
@amitgopale1125 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर .
@sanjaychavan911425 күн бұрын
वागळे साहेब, एक विचारतो जसं पुरुष किर्केटर च येवढ मोठं स्वागत होत तस आम्हाच्या देशाच्या लेकीनंच किर्केटर मुलींच का होत नाही त्याही देशासाठी परदेशीं जाऊन त्या संगाणा हरवून कप आणतात मग हा दुजाभाव का, याचा अर्थ आज हि आम्हचा देश पुरुष प्रधान आहे का
@borgejaywant25 күн бұрын
खूपच मुद्देसुद्व विश्लेषण आहे
@v.s.790825 күн бұрын
*ढिसाळ नियोजन, ढिसाळ प्रशासन*
@sureshmore400925 күн бұрын
सुंदर शिकवणच आहे, विचार केलाच पाहिजे,
@anupmhapralkar499525 күн бұрын
ह्या निमित्ताने मुंबईकर किती अक्कलशून्य आहेत हे पण दिसल.
@damodarpatil113925 күн бұрын
खारघरची पुनरावृत्ती करु नका ही विनंती
@sangitaahire714525 күн бұрын
शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न,,मुंबईतील पावसाळ्यातील प्रश्न असे भरपूर प्रश्न सरकारसमोर आहेत,हे शिंदे सरकार ,फडणवीस सारे विसरलेत काय? वास्तवात जगा.
@yogitapanhale145825 күн бұрын
Sir tumch मत हे sarvsamnya mansanch मत आहे
@sudhirchavan309025 күн бұрын
अहो विधानसभेवर डोळा ठेवूनच नाटक केले आहे. यात शंकाच नाही.
@shilpadesai802525 күн бұрын
अगदी बरोबर तुमचे म्हणणे,सरकारची उधळपट्टी
@satyawangovalkar702325 күн бұрын
निखिल जी एकदम छान व बरोबर बोलत आहात.मणिपूर व खेलदू मुलींचे अवमान झाला त्यांची दाखल घेतली असती तर सरकार ल पण कळले असते लोकं खरच सुंसृत लोक आहेत. व त्यांच्या वर दबाव आला असता.लोक नुसते शिकलेले आहेत.
@sanjaymargale120625 күн бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे
@shantarammurhe605425 күн бұрын
सर तुम्ही चांगले विश्लेषण केले आहे समाजाचे कान टोचते आहे. मुंबईमध्ये दहा लाख तरुण रस्त्यावर येत आहेत, याचा अर्थ देशामध्ये किती बेकारी आहे? याचा विचार करावा लागेल, सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे असो
@user-ep8wz8cb2d25 күн бұрын
निखिल सर आपले विश्लेषण जबरदस्त आहे,आता तरी डोळे उघडतील महायुती , bcci
@Assabaiisonamy25 күн бұрын
😮 सर अशा निर्लज्ज मंत्र्यांना काही गरज नाहीये पण आपले खूप खूप अभिनंदन सर अभिनंदन आपण सत्य अंतर सगळ्यांसमोर हीच आम्हाला अपेक्षा असते
@sureshdesai41725 күн бұрын
बिशीशीआय हात झटकून मोकळे झाले असते.अशिस शेलारला अक्कल नाही का? सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम करायला हवा होता.
@mukundgaikwad54
25 күн бұрын
Ashish shelar ha bjp cha chutiya popat aahe tyachyakadun kahich apekshit nahi
@user-jt6or8jp8q25 күн бұрын
एकदम बरोबर निखिल जी
@swapnilmd125 күн бұрын
अघटित घटना घडली असती तर सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार राहिले असते
@nandkishorchandel198125 күн бұрын
फारच वैचारिक विश्लेषण....! बोध घेणे गरजेचे.....!!!! येवढी मोठी रक्कम देन्याची काय गरज होती....?
@babasahebmanal718225 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कराना क्रिकेट वाले श्रीमंत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही
@vinitmohit334625 күн бұрын
अगदी सहमत आहे...खूप गंभीर घटना टळली
@bhairavgangne419025 күн бұрын
BCCI la kay Kami aahe ! Aapn 11 cr ka dile !! 👏 BMC safai Kamgar Aani Mumbai police Yana 5000/- ₹ dhya CM saheb
@nilesht150325 күн бұрын
11 कोटी यांच्या मानधनातून वसूल करावा
@jaywantkembari25 күн бұрын
Sir barobar bolata
@sandeep1d25 күн бұрын
खरोखर मोठा अनर्थ टळला!
@nageshsangle326525 күн бұрын
आशिष शेलाराचा राजीनामा घ्या आमित शहाला घरी बसवा
@JitendraKokate25 күн бұрын
मुख्य मंत्री निधी 2000 रुपये अजून आला नाही
@shivajichole827925 күн бұрын
Thanks NIKHILJI you awared Indians! 💐💐🙏
@jayshreeparkar635125 күн бұрын
एक गोळी जर देशद्रोहीन् गर्दीमध्ये झाडली असती तर काय झाले असते याचा विचार केला पाहिजे होते…. विधान परिषदेसाठी हे सरकार जीवघेणा खेळ करेल पुन्हा पुन्हा
@shirishjadhav92625 күн бұрын
आपल्या सडेतोड विश्लेषणाशी सहमत आहे. महत्वाचे मुद्दे मांडले. धन्यवाद सर 🙏
Пікірлер: 776
इतर राज्य सरकारने किती कोटी दिले. शिंदे फडणवीस ने अकरा कोटी द्यायची गरज नव्हती.
@vasantraomohite783
25 күн бұрын
टॅक्स पेयर च्या पैशातून उधळपट्टी करायला यांच्या बापाचं काय जातं.
@anjanimahale2898
25 күн бұрын
राज्य सरकारने का दिले पाहिजे? त्यांना प्रत्येक खेळाचे पैसे मिळतात. हेच पैसे शेतकर्यांना दिले असते तर त्या पैशाचे सार्थक झाले असते.
@prasadbapat6301
25 күн бұрын
हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ---
@ravigajabhiye1843
25 күн бұрын
Deu dya na Kay jhal dile tr
@AshTaw
24 күн бұрын
एकदम बरोबर. शिंदे क्या बापच पैसा आहे का. 😂
महाराष्ट्र बीजेपी सरकार हे बिन डोकं आहे.मोदिचा रोड शो सुद्धा संध्याकाळी आॅफीस सुटणयाचया वेळी केला होता.
बरोबर बर आहे सत्कार करायचा असेल तर मुंबई च्या पोलिस आणि सफाई कामगारानचा करा पोलिस आणि सफाई कामगाराना मनाचा मुजरा
@vishwaswalde9839
25 күн бұрын
Salute !
@madhurinalawade8965
25 күн бұрын
Ho tyanna khari paisyachi garaj aste, pan garibacha wali koni nasto
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡 विधानसभा इलेक्शन मधे मराठी बघून घेतील. गुजराती, भैया, मारवाडी नाही. शेतकरी मराठी आहेत.
@AshTaw
24 күн бұрын
😡😡 माझा वय 46. मी सुद्धा होतो तिथे नरिमन पॉइंट ल. मला गर्दीत चिरडून टाकले. 90% पब्लिक वर्ल्डकप दर्शन सोडून. विनय भांगा च्यां मागे लागले होते. माग बोला मोबाईल आणि चपला सर्व मागे राहणारच..... 80% चपला मुलींचे होते . खोटा वाटेल तर मी गर्दी आणि रानटी पण च व्हिडिओ मोबाईल मधे सेव केला आहे. .
भारत हा मूर्खा चा देश आहे असे इंग्रज म्हणत असत ते खरे होते की काय__ Nice विश्लेषण... 👍😊😎
@amolbhosale4878
25 күн бұрын
Te tumchya sarkhyansathi hote je kee swatachya deshabaddal as mat vyakt kartat
@pratikambre3026
25 күн бұрын
पळ रे भिकरचोटा😂
@santoshbhalerao4604
25 күн бұрын
😢
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोरे , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡 विधानसभा इलेक्शन मधे मराठी बघून घेतील. गुजराती, भैया, मारवाडी नाही. शेतकरी मराठी आहेत.
@AshTaw
24 күн бұрын
😡😡 माझा वय 46. मी सुद्धा होतो तिथे नरिमन पॉइंट ल. मला गर्दीत चिरडून टाकले. 90% पब्लिक वर्ल्डकप दर्शन सोडून. विनय भांगा च्यां मागे लागले होते. माग बोला मोबाईल आणि चपला सर्व मागे राहणारच..... 80% चपला मुलींचे होते . खोटा वाटेल तर मी गर्दी आणि रानटी पण च व्हिडिओ मोबाईल मधे सेव केला आहे. .
११ कोटी नागरिकांच्या करातून शासनाने देण्याची अजिबात गरज नाही.
@godofliberty3664
25 күн бұрын
जनतेनेच क्रिकेटर्सना एवढं डोक्यावर घेतले आहे की सरकारला पण कमी पणा वाटला असावा म्हणून ईर्षेने तेवढी रक्कम दिली असेल. पण तेवढी रक्कम शेतकऱ्यांना किंवा सीमेवर स्वताचा जीव पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांना सरकार देणार नाही. कारण क्रिकेट शौकिनांना सरकार आकर्षित करण्यासाठी बक्षिसे देत आहे व त्यामुळे सरकारला क्रिकेट शौकिनांची सहानुभूती मिळेल व त्या कारणाने मते सुद्धा मिळतील असे त्यांचे राजकारण असते.
@vishalgawade8758
25 күн бұрын
अगदी बरोबर
@vishwajitdeshmukh4244
24 күн бұрын
Kahi garaj nahi
@RR_option_trader
24 күн бұрын
अरे जे लोक घोटाळे करून कित्येक कोटी घेऊन जातात तर आपल्या सर्व भारतीयांचा ज्यांनी सन्मान वाढवला त्याना दिले 11 कोटी त्यात काय बिघडलं
@ramizabukhari3692
23 күн бұрын
Agdi barobar
एकदम योग्य विश्लेषण साहेब शिंदे यांना म्हणावे एवढे पैसे वाटायचे असतील तर स्वताचे वाटा जनतेची तिजोरी खाली करून मिरवू नका
हा एक भाजप पुरस्कृत राजकीय इव्हेंट होता -----
वागळे साहेब असेच रोखठोक बोलत रहा खरे आणि सत्या बोलण्यात कोणालाही घाबरायची गरज नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे
अगदी बरोबर. राज्य सरकारने अकरा कोटी द्यायची गरज नव्हती. कर्नाटक, केरळ, तमिळ नडू, बेंगाल सरकारने किती दिले.
@sanjeevdharma2492
25 күн бұрын
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे.खरं तर ह्या खेळाडूंना पैशाची गरजच नाही. हा निधी होतकरू खेळाडूंच्या सोयी साठी उपयोगी पडणाऱ्या बाबींसाठी ठेवू शकत होते.
@shridharsatam3246
25 күн бұрын
बरोबर
@conceptavaapya8169
25 күн бұрын
😂 अरे गाढवा देणारे सगळेच चुकीचे आहेत 😅त्यांनी दिले म्हणून ह्यांनी दिलेले बरोबर होत नाही
@Shubhankarnarvekar132
25 күн бұрын
मोदींनी सांगितले असेल म्हणून दिले असतील
@ST-wn5uv
25 күн бұрын
Shinde la lime light madhe yayla kahi have naaa
अगदी बरोबर आहे, कामगारांची देणी देण्यासाठी पैसे नाहीत आणि अशी उधळपट्टी कामगारांच्या करातून केली जाते हे चुकीचे आहे.
@ramizabukhari3692
23 күн бұрын
Retirement nantar denya sathi funds nahi 😂
क़िकेट चे वडेपण नाही.विकृतिच आहे.व त्याला महाराष्ट्र चे महायुती सरकार जबाबदार आहे.
@priyaayare3624
25 күн бұрын
क्रिकेटचे वेडेपण नाही. निवडणुका जवळ येत आहेत.
@Srikantsandip96
20 күн бұрын
एकूणच पैसे वाले माजलेत ते असे खोके घेऊन राजकारणी पाहूनच , यांना पैसे चारले की आपण काहीही करू शकतो हा माज त्यांच्यामुळेच
प्रवाहाच्या विरोधी जाऊन बोलणे केवढे मोठी ताकद लागते तुम्ही ते करता तुम्हाला सलाम आहे योग्य ते बोलता यात पैसा प्रसिद्ध चा माज होता
धन्यवाद निखिलजी,महाराष्ट्र सरकार ११कोटीची जनतेच्या पैसातुन करीत आहे हेचुकीचे आहे,व आजच बातमी आहे,अनिल अंबानीचे १७हजार कोटीचे कर्ज शिंदे फेडणार आहे.हे योग्य आहे काय?
@mangeshraut2209
25 күн бұрын
त्यापैकी काही हजार कोटी अंबानी , सरकारला पक्ष निधी म्हणून देणगी देईल. झाले .जनतेला मूर्ख बनवून जनतेच्या पैश्याची कायदेशीर लूट.अजब तुझे सरकार!😡😡😡😡
शिंदे सरकारच नाकारते पणा लपवायला हा उद्योग केला.
सफाई कर्मचारी आणि पोलिस great आहेत
@Shubhankarnarvekar132
25 күн бұрын
एक डंपर आणि ३ छोटी वाहने भरून चपला मिळाल्या.
फक्त क्रिकेटचंच कौतुक न करता इतर खेळांच्या खेळाडूंचा पण असा सत्कार करायला पाहीजे
खरच खूप मोठ संकट टळल. नाहीतर कल्पनाही करू शकत नाही इतकी गंभीर परिसथिती झाली असती. BCCI ने तर हात वरती केले असते. BCCI ही अतिशय मुजोर संघटना आहे.
@Shubhankarnarvekar132
25 күн бұрын
आणि सरकारने सुध्दा
कोटि कोटी धन्यवाद आता पर्यंत केलेल्या विश्लेषण मधला सर्वात ज्वलंत विषय , किकेट वेडयांचे झुनडांचे डोळे उघडणारे घगघगीत विश्लेषण 🙏🙏🙏
Cricket पटूना भरपूर पैसे मिळतात. त्यात ११ कोटी देण्याची गरज न्हवती. जागा दिली, कार्यक्रम आयोजित केते, पोलिस तैनात केले हे सर्व सेवा उपलब्ध करून दिले. त्यावरून पैसेवडेण्याची काही गरज नहवती
@santoshbhalerao4604
25 күн бұрын
❤
आधीच एकशे पंचवीस कोटी मिळणाऱ्यांवर अकरा कोटींची खैरात करणाऱ्या मिंधे सरकारची अक्कल गहाण पडली आहे का?अकराशे गरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देता आले असते.
हा road show रविवारी करता आला असता , पण तेवढी किंमत मुंबईकरांना देतो कोण? मुंबईकरांना होणारा त्रास, त्यांची कुचंबना याला कोणीच महत्व देत नाही.हे खरे दुर्दैव आहे.😢
@conceptavaapya8169
25 күн бұрын
गर्दी जास्त झाली असती
@Sameer-Shirsekar
25 күн бұрын
chan mat dilas tu .....khup chan explain kela Nilkhil sir yani
@ilbabambasilbabambas2556
25 күн бұрын
रोड शो वर मुबंई करांनी बंदी आणावी हे राजकारणी स्वार्था साठी कुठल्या ही थराला जातात हे सिद्ध झाले आहे यांच्या खिशातले आणि खोकयातले पैसे घेऊन राज्याच्या तिजोरीत परत ठेवा
@ilbabambasilbabambas2556
25 күн бұрын
भविष्यात मुंबई करांनी या जीवघेण्या रोडशोवर बंदी आणावी यांच्या खिशातले खोकयातले पैसे घेऊन राज्याच्या तिजोरीत परत ठेवावे आपलया आपल्या स्वार्था साठी लोकांचे जीव टांगणीला टाकणारे राजकारणी
@sunitashelke1727
25 күн бұрын
रविवारी अंबानी चा लग्नाचा तमाशा असणार आहे. त्या अगोदर हे सगळे आटोपून घेतलं.
क्रिकेट वरचे वेडे प्रेम होते. या करिता स्वतः जनता जबाबदार आहेत.
मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी स्वताकडील जमा असलेली पैसे द्यावेत
अशा प्रसंगी गर्दी पुर्वी पासुन होत आली आहे पण आज उन्मादी पणा वाढला आहे याचीच भिती वाटत आहे हल्ली
मुंबई पोलीसानी जिवावर उदार होऊन गर्दीवर नियंत्रण आणत होते. गर्दित श्वास कोंडलेल्या लोकांना पोलीस खांद्यावर नेतानाचें व्हिडिओ ही दिसले. मुंबईची कायदा व सुव्यवस्था जागतिक दर्जाची आहे हे पुन्हा एकदा प्रात्यक्षिक पहायला मिळाले. यासाठी मुंबई पोलीसांना सलाम.
निखिल सर तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.
बेरोजगार लोकांचा उन्माद आहे हा
अगदी आमच्या मनातलं बोललात. TV वर गर्दी बघून अक्षरशः धडकी भरली होती. कधी चेंगराचेंगरी होईल.. अशी भयंकर भीती वाटत होती. 😔😔
@seemakavatkar878
25 күн бұрын
अगदी खरं आहे
@mmdmm6
24 күн бұрын
Nivva thillar pana
@user-wn5xr8cs9o
24 күн бұрын
Bjp event
हेच पैसे जर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी दिले असते तर महाराष्ट्रातील खेळ आणि खेळाडूंना अजून छान प्रोत्साहन मिळाले असते.
साहेब चूक या गेलेल्या लोकांची आहे स्वताचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी गेले. हा मूर्खपणा आहे.
@vanitathakur8380
25 күн бұрын
Khara aahe.lok murkhach
हे सगळं कायदेशीर आहे का?? अशी मिरवणूक करणं गरजेचं होतं का?? हे करणारे कोण?? याच्या आयोजकांना परवानगी कोणी दिली?? याची जबाबदारी कोणी घ्यायची??
@vanitathakur8380
25 күн бұрын
Amit shah chya mulacha karma
@jenishshah3882
23 күн бұрын
पाकिस्तानात लोकांना खायला मिळत नाही ... काही झालं कि सरकारला शिव्या द्यायच्या ...
सोशल मीडिया वर 1 ट्रेण्ड आहे "कूच बोलुंगा तो विवाद हो जायेगा" वागळेंचा हा व्हिडीओ त्यात परफेक्ट बसतोय 😅 मला सेलिब्रेशन बगून आपल्या भारतीयांच्या मूर्खपणाची जाणीव झाली कारण 1 वर्ष पण नाही झाल आपण पट कमिन्स ल एकटाच कॅब बुक करुन 2023 वर्ल्ड कप ची ट्रॉफी नेताना पाहिलंय ऑस्ट्रेलिया मद्ये आणि आपले लोक एवढे गाढव कसे काय असू शकतात? असो सूर्य कुमार ने विधानसभेत गर्दी कंट्रोल केल्या बद्दल पोलिसांचे आभार मानले.. त्यामुळे खेळाडूंना काळजी वाटली होती त्यांना कोणीच दोष देवू नका
निखील सर टॉप क्लास विश्लेषण आपली कालजी तशीच अनेक जणांची कालजी होती योग्य ते मांडले.
सर तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे काही वाईट घडल . नाही ईश्वराचे आभार मानावे❤
मुंबई पोलिसांचे अभिनंदन
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
निखील वागळेसाहेब यांच्या शिकवणीस आम्ही व मी सहमत आहे,!"
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
भारत हा एक भक्तांचा देश आहे, मग ती भक्ती कुणाचीही असो. बिनडोक भक्ती असते.😅 हा एक बहुतेक स्टंट असावा.
भोंगळ कारभार... बेजबदर सरकार.. दुर्घटना टळली 😔🙏
अगदी बरोबर 100% बरोबर
@AshTaw
24 күн бұрын
महाराष्ट्र चे 11 कोरोड , महारष्ट्र च्य शेतकऱ्याची नुकसान हमी भरून द्या. शिंदे फडणवीस तुमच्या बाप च पैसा नाही. 😡😡
साहेब आपण100%,खरे बोललात. एवढी प्रचंड गर्दी पाहून आम्ही पण घाबरलो.हे क्रिकेट प्रेमी कमी आणि बेजबाबदार जास्त वाटत होते.झुंडीच्या झुंडी आदळत होत्या. काहि अप्रिय घटना घडली नाही.हि परमेश्वराची कृपा. हे सरकार आल्यापासून सरकारी तिजोरी खाली करण्याचे काम जोरात चालुआहे.जनतेच्या पैशातून राजकीय लाभ उठवण्याचे धंदे सूरू आहेत.
निखिल साहब अभी तक का सबसे अच्छा विषय के बदले आपने बोला शेतकरी के बारे में कोई नहीं सोचता आपका धन्यवाद
शेतकऱ्यांसाठी द्यायला ह्यांच्याकडे काही नाही, तशी इच्छाही नाही सरकारची. खेळाडूंना अकरा कोटी देणे म्हणजे जो रोजच पंचपकवणाच जेवण जेवतो त्याचे घर मिठाईने भरायचे आणि गरीबाला साधी पोटापूर्ती भाकरीही न देणे.
एवढे बेरोजगार आहेत देशात
@suryakantshinde5787
25 күн бұрын
1:04 1:06 1:09
@madhurinalawade8965
25 күн бұрын
Actually
@prabhakarsalvimusic1176
25 күн бұрын
राजकारणी बावळट मराठी मतदारांना असेच ताफाडवत आहेत हे राजकारणी गुजरात्यांचे गुलाम राहवत तुम्हाला काय नोकरीं देणार त्यांना माहित आहे मराठी नागरिक हे आनंदी आहेत
@prabhakarsalvimusic1176
25 күн бұрын
आनंदी हे चुकले आहे अनाडी आहेत म्हणून राजकारणी नोकऱ्या देत नाहीत मराठयाना
@santoshbhalerao4604
25 күн бұрын
😂
Brave Nikhilji, perfect jernalisum 🎉🎉🎉
साहेब तुम्ही खुप चांगला विषय मांडला,शासनाने पुन्हा असे होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे.खूप मोठा अनर्थ टळला
100 %आपले विचार व्यक्त करणारे खरा माणूस .निर्बुद्ध सरकार .नोकरदाराचे फार हाल झाले .पुवॅ नियोजित कटच होता मुंबई साठी बरका .
खरोखरच शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाला आहे.
मिरवणूक काढण्या ऐवजी फक्त सत्कार करणं योग्य झालं असतं.
ह्यापुढे असे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत. आता मुंबईचा तो जमाव आता राहिला नाही. राजकारणी लोकांचा प्रत्येक गोष्टीत सहभाग आहे. मुंबई पोलिसानी चांगले काम केल्यामुळे मोठे संकट तळले. मुंबई पोलिसाना सलाम. ह्यापुढे अशा कार्यक्रमासाठी अजिबात परवानगी देऊ नये
२०-२० तलं यश हे फसवं असतं.युवकांचा हा उन्माद काळजी करण्याजोगा आहे
खरंच आहे... लोकांचा मूर्खपणाचा कळस आणि सरकारचा अतिशहांपणाचा कळस
खरंच, HATS OFF TO THE मुंबई पोलिस आणि सफाई कर्मचारी
निखिल साहेब ! अगदी सुरेख विश्लेषण !! वास्तविकता याचे भान ठेवून केलेले सुंदर समालोचन आहे..🎉❤🎉
समाजाच्या सर्व स्तरातून 11कोटी देण्याचा निषध व्हायला पाहिजे,आणि हा निर्णय मागे घेतला गेला पाहिजे
हे सरकार वाजवी पेक्षा जास्त सरकारी खजिना रिकामा करतंय.श्रीमंतांनाच श्रीमंत करण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांना भरघोस मदत देणं योग्य होतं.
@farooqshaikh795
20 күн бұрын
रिक्षा डराईवहर शेवटी😢😢😢😢😢😢😢😢😢
ह्याला जनता जबाबदार. ही जनता कधी महागाई बेरोजगारीवर बाहेर पडणार नाही
आयजीच्या जीवावर बायजी उदार . अकरा कोटी थोडेच यांच्या खिशातून गेले?
निखिल साहेब धन्यवाद मी आपल्या माध्यमातून लिहिले होते आणि तो विषय मांडला
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब, आणि अजित पवार यांना लोकांच्या अस्तित्वाचा काही देणेघेणे नाही त्यांना फक्त राजकीय फायदा दिसत होता ---- मतांचे गणित करण्यापलीकडे या तिघांना काही सुचत नाही -----
निखिल सर तुम्ही सामान्य मानसान्च्या मनातलं बोललात हा उन्माद होता ही रानटी माणस होती
वागळे साहेब सत्य बोलत आहेत
इतकी गर्दी बघून चेंगरा चेंगरी होईल की काय अस क्षणभर माझ्या मनात आल होत . कारण अस होत 😮
बीसीसीआयने पोतेभर पैसे दिले आहेत की महाराष्ट्राने वेगळे पैसे द्यायची गरज नव्हती.माझे नव्हे माझ्या बापाचे म्हणून पैसे दिले आहेत.ते पैसे सरकारने शेतकऱ्यांना द्यायला हवे होते.
माननीय वागळे साहेब आपण अतिशय सुंदर व्विश्लेषण केलेले आहे . सरकार कसे निर्बुद्ध आहे जनतेच्या पैशाचा कसा दुर उपयोग करतात हे देखील आपण दाखवून दिलेले आहे लोकांची गर्दी बघून आपल्या जीवाची घालमेल होत होती. नशिबाने यात काही झाले नाही अन्यथा शेकडो लोकांचे प्राण गेले असते बीसीसीआय एक अतिशय श्रीमंत संस्था आहे .125 कोटी रुपये दिल्यावर सरकारने 11 कोटी रुपयांचा चुराडा करण्याचे काही कारण नव्हते निवडणुका तीन महिन्यांवर आलेत्याआहेत. शिंदे फडणवीस व अजित दादांना दाखवायचे आहे की ते किती लोक उपयोगी सरकार आहे
हे श्री वागळे यांचे बरोबर आहे आपण प्रत्येक चाहत्यांनी विचार करावा विजय कुणाला नको आहे क्रिकेटचा विजय हा सर्वांचाच विजय आहे आपल्या मात्र आशा गर्दीवर आपणच नियंत्रण ठेवले पाहिजे अनेक वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम सेलिब्रेट करता आला असता उदाहरणार्थ प्रत्येकाने आपल्या घरावरती गुढी उभा केली असती तरी चाललं असतं मात्र अशी गर्दी देशात राज्यात गावात टाळता येईल तेवढी आपण टाळू या अन्यथा त्याचे परिणाम अनेक लोकांना भोगावे लागतात
हाथरस चि दुर्घटना गर्दी मुळे झाली होती. केंद्रीय यंत्रणा कशी विसरू शकते.
बिचारे पोलीस बांधव, यांचे किती हे हाल, अनावश्यक रोडशो कशाला करायचा, सत्कार करायचंच होता तो कोणत्याही स्टेडियम घेता आला असता, पन प्रसिद्धी साठी झपाटलेले नेते काहीही करतात.
अगदी बरोबर... जय, राजीव जर्सी घालून फ्रंटला उभे होते... कदाचित शेलारना जर्सी मिळाली नसावी म्हणून ते मागे बसून होते... पण जय अन् राजिवने मूर्खपणाचा कळस गाठला... आणि ११ कोटी घोषणा करून उधळपट्टी कशी करावी हे लाडक्या बहिणींच्या भावांनी दाखऊन दिले..
अगदी बरोबर आहे सर .
वागळे साहेब, एक विचारतो जसं पुरुष किर्केटर च येवढ मोठं स्वागत होत तस आम्हाच्या देशाच्या लेकीनंच किर्केटर मुलींच का होत नाही त्याही देशासाठी परदेशीं जाऊन त्या संगाणा हरवून कप आणतात मग हा दुजाभाव का, याचा अर्थ आज हि आम्हचा देश पुरुष प्रधान आहे का
खूपच मुद्देसुद्व विश्लेषण आहे
*ढिसाळ नियोजन, ढिसाळ प्रशासन*
सुंदर शिकवणच आहे, विचार केलाच पाहिजे,
ह्या निमित्ताने मुंबईकर किती अक्कलशून्य आहेत हे पण दिसल.
खारघरची पुनरावृत्ती करु नका ही विनंती
शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न,,मुंबईतील पावसाळ्यातील प्रश्न असे भरपूर प्रश्न सरकारसमोर आहेत,हे शिंदे सरकार ,फडणवीस सारे विसरलेत काय? वास्तवात जगा.
Sir tumch मत हे sarvsamnya mansanch मत आहे
अहो विधानसभेवर डोळा ठेवूनच नाटक केले आहे. यात शंकाच नाही.
अगदी बरोबर तुमचे म्हणणे,सरकारची उधळपट्टी
निखिल जी एकदम छान व बरोबर बोलत आहात.मणिपूर व खेलदू मुलींचे अवमान झाला त्यांची दाखल घेतली असती तर सरकार ल पण कळले असते लोकं खरच सुंसृत लोक आहेत. व त्यांच्या वर दबाव आला असता.लोक नुसते शिकलेले आहेत.
मी आपल्या मताशी सहमत आहे
सर तुम्ही चांगले विश्लेषण केले आहे समाजाचे कान टोचते आहे. मुंबईमध्ये दहा लाख तरुण रस्त्यावर येत आहेत, याचा अर्थ देशामध्ये किती बेकारी आहे? याचा विचार करावा लागेल, सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे असो
निखिल सर आपले विश्लेषण जबरदस्त आहे,आता तरी डोळे उघडतील महायुती , bcci
😮 सर अशा निर्लज्ज मंत्र्यांना काही गरज नाहीये पण आपले खूप खूप अभिनंदन सर अभिनंदन आपण सत्य अंतर सगळ्यांसमोर हीच आम्हाला अपेक्षा असते
बिशीशीआय हात झटकून मोकळे झाले असते.अशिस शेलारला अक्कल नाही का? सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम करायला हवा होता.
@mukundgaikwad54
25 күн бұрын
Ashish shelar ha bjp cha chutiya popat aahe tyachyakadun kahich apekshit nahi
एकदम बरोबर निखिल जी
अघटित घटना घडली असती तर सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार राहिले असते
फारच वैचारिक विश्लेषण....! बोध घेणे गरजेचे.....!!!! येवढी मोठी रक्कम देन्याची काय गरज होती....?
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कराना क्रिकेट वाले श्रीमंत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही
अगदी सहमत आहे...खूप गंभीर घटना टळली
BCCI la kay Kami aahe ! Aapn 11 cr ka dile !! 👏 BMC safai Kamgar Aani Mumbai police Yana 5000/- ₹ dhya CM saheb
11 कोटी यांच्या मानधनातून वसूल करावा
Sir barobar bolata
खरोखर मोठा अनर्थ टळला!
आशिष शेलाराचा राजीनामा घ्या आमित शहाला घरी बसवा
मुख्य मंत्री निधी 2000 रुपये अजून आला नाही
Thanks NIKHILJI you awared Indians! 💐💐🙏
एक गोळी जर देशद्रोहीन् गर्दीमध्ये झाडली असती तर काय झाले असते याचा विचार केला पाहिजे होते…. विधान परिषदेसाठी हे सरकार जीवघेणा खेळ करेल पुन्हा पुन्हा
आपल्या सडेतोड विश्लेषणाशी सहमत आहे. महत्वाचे मुद्दे मांडले. धन्यवाद सर 🙏
Yoghya vichar Maandle sir.Thankyou.🙏