Maratha Reservation वरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक भिडले, विरोधकांच्या दांडीमुळे नेमकं काय घडलं?
#AajchamuddaonMumbaiTak #MarathaReservation #EknathShinde
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी मराठा आरक्षणावरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक न आल्याने भाजप आमदार सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. नेमकं सभागृहात काय घडलं यावर आजचा मुद्दामध्ये सरकारकडून संजय शिरसाट तर विरोधकांकडून कैलास गोरंट्याल यांनी आमनेसामने येत आपली बाजू मांडली
#RPT0284
Пікірлер: 158
206 आमदार सत्तेत असताना विरोधी पक्षाची काय गरज मराठा कुणबी एकच आहे जिआर काढा
पक्ष फोडताना लाज वाटली नाय.हे धंदे बंद करा.
सरकारकडून फडणवीस काड्या करतात...यावरून यांची भूमिका लक्षात येते.
शिवससेना पक्ष फोडताना राष्ट्रवादी व काँग्रेसला विचारलं का व राष्ट्रवादी फोडताना काँग्रेस ला विचार ले का भाजप ने
94000 कोटी रुपयांच्या मागण्या मान्य करण्यासाठी महायुती सरकारला विरोधी पक्षांची गरज लागत नाही. तर मग आरक्षणचा प्रश्न सोडविण्याची महायुती सरकारला विरोधकांंची गरज काय?
माननीय आमदार तथा प्रवक्ते शिवसेना (शिंदे गट) हे बहुतेक महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणूक नंतर महाराष्ट्रतील पहिले अग्नीवीर असतील.
विरोधकाची गरज काय तुमच्याकडे बहुमत आहेना विधेयक सभागृहात मांडा.? सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा.? कधी पर्यंत वेळ मारून नेणार.? साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे.🙏🙏
काय गरज आहे त्यांची ??!! तुमच्याच धमक नाही का निर्णय घ्यायची ??!! तुमत्याकडे आहेना प्रचंड बहुमत !! ईतर निर्णय घेताना काय विरोधकांना विश्वासात घेतले होते काय तुम्ही???!! आणि तुम्हाला जर निर्णय नसेल घ्यायचा तर जनता तुम्हाला सतितेतुन बाहेर घालवुन मग विरोधकांना सत्तेत आणील
शिरसाट साहेब आसेच गुहाटीला गेला गोडबोलून
बहुमत असतांना विरोधकांसी चर्चा करण्याची काय गरज.....
याच्याकडे 206 हून जास्त आमदार आहेत तरी हे विरोधी पक्षाच्या आमदार याच्यावर अवलंबून आहेत याचा अर्थ काय
राज्यात मराठा-OBC वाद एकनाथ शिंदे, देवेंद्रपंत फडणवीस आणि अजित पवार यांनी निर्माण केला.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडे बहुमत आहे. ते जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?
सरकार कोणालाच काही देनार नाही, फक्त सरकारमधले प्रत्येक पक्ष फक्त विकासाच्या नावाखाली निधी काढून विधानसभेला खर्च करायचा,स्वताहाचा फायदा करायचा
हे राजकीय लोकं कोणीही असो महायुती आणी माविकास आघाडी असो सगळे सारखे आहे
एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात गद्दारी ही विरोधी पक्षांना विचारुन केली होती का?
सगळ्यात लबाड आमदार म्हणजे संजय शिरसाट ज्यास्त मिंधेची जासुसी करतो
आमदार सिरसाठ साहेब कुणबी जात प्रमाणपत्र हे फक्त मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या व मराठा आंदोलनामुळे मीळालया आहेत त्यांचे क्रेडिट महायुती सरकारचे नाही ते क्रेडिट मराठा समाज फक्त मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे आहे एक मराठा कोटी मराठा
Ek number kailas jee
विरोधी पक्षनेते का सांग नाही त की मराठा ओबीसी मध्ये पाहिजे की नको नालायक आहे सर्व पक्षांची नेते मराठा मतदान करणार नाही कोणत्याही परिस्थितीत सर्व 288 आमदार उभे करणार आहे जय शिवराय जय शंभुराजे
देशात 100% आरक्षण लागू करण्यास NDA सरकार आणि महायुती सरकारचा विरोध का?, हे महायुती सरकारने स्पष्ट करावे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण करत नाही. केंद्र सरकार, महायुती सरकार आणि महाविकास आघाडीला जात आणि वर्ग निहाय जनगणना करायची नाही. त्यांना कोणालाही आरक्षण द्यायचे नाही. त्यांना फक्त मते हवीत.
मराठवाड्यात केवळ सोळा हजार नोंदी सापडल्या मग 57 लाख सांगता कशाला
हे 70 वर्षा पासून असेच गोलगोल फिरवतात.
206 आमदार कुठे गेली ताकत सरकार ची
शिरसाट साहेब तुम्ही फक्त दोन महिन्याकरता पदावर आहे नंतर उद्धव साहेब तुमचा किस्सा खतम करतील ही काळा दगडावरची रेघ आहे
अगोदर सरकारने स्वताची भुमिका स्पष्ट करावी..
गोर्यांटल मतासाठीदुहेरी भुमिका घेऊन बोलत आहे
सरकारची भूमिका स्पष्ट करा ओबीसीमधुन आरक्षण द्यायचं की नाही विरोधी पक्षाचा विषय सोडून द्या ना त्यांचा विरोध आहे
सरकार असताना व बहुमताचे याना अडचन काय विरोधकाचा सबंध काय
धिक्कार असो सरकार चा
आता. जनता. हुशार. झाली तुम्ही. दुसरा वर. कापर. फोडणारे आहेतच. त्याला. जनता. पाडणारच
आरक्षणाचा मुद्दा सभागृहात का घेत नाही. अन्य ठिकाणी काय विषय काय म्हणून घेता.
काय फेकतो काल 250 जागा आणि उमेदवार 2500 एअर इंडिया भरती
शिरसाठ तुम्ही बोला पटलावर बोला मग बघू हिंमत
सिरसट साहेब तुमचे विचार ऐकण्याची आता ईच्छाच राहीली नाहि
मराठा व ओबीसी समाजाला शब्द देतांना तुम्ही विरोधी पक्षाला विचारले होते काय? मुख्यमंत्री यांनी शिवाजी महाराजांनची शपथ विरोधी पक्षाला विचारून घेतली का?
206 आमदार व केंद सरकार पण आपलेच मग विरोधी पक्षनेते ची गरज का धनगर ओबीसी मराठा समाज ला उलु बनवत आहे आणि फडवनिस पडळकर मराठा समाज पण लोकसभा निवडणुका हिन्दु होता आता ओ बी सी धनगर मराठा समाजा ने पाकिस्तानी सरकार कडे मदत मागणी करावी
सर्व प्रथम महाविकास आघाडी सरकारने 16 टक्के आरक्षण 2014 दिले होते ते पण टिकले नाही व देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेले 16 टक्के आरक्षण पण टिकले नाही आता शिंदे सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल का यांची गॅरंटी नाही मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला
206 आमदार आहेत ना बहुमत आहे मग का करत नाहीत
सरकारला बहुमत असताना विरोधी पक्षाची काय गरज आहे कोण विरोध करेल तेना जनता पाहुन घेईल
येतील ना येतील सरकार तुमच आहे आरक्षण जिआर काढायचे आधीकार तुम्हाला आहेत
ठराव तुम्ही नाही तर कोण घेणार
MVA ला विचारायची गरज नाही कारण जशी लाडकी बहिण योजना कशी पास झाली
मनोज दादा मुळे मिळाले
शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्यावेळेस काँग्रेसला विचारून गेलते का
एक वाक्यात बोला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शिरसाट साहेब तुमच्याकडे 106 भाजप आमदार शिवसेनेचे चार 56 अजित दादा ची 41 एवढे आमदार असताना तुमचं बहुमत असताना विरोधकांना कशाला कशाला विचारतात त्यांना जाऊ द्या तिकडे खड्ड्यात त्यांना विधानसभेला त्यांना दाखवलीस का ओबीसी आरक्षण देऊन टाका द्या
संजय भाऊ आता आपण आपली सिट सांभाळून ठेवता येईल का
एसी/एटी आरक्षण वगळून बाकीचे सारे आरक्षण रद्द करून सर्वांना आर्थीक निकषावर आरक्षण देणे हाच योग्य उपाय असू शकतो.
206 आमदार काय फक्त बाक वाजवायला आहेत काय ध्या ना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण
विरोधी पक्षाने आपलं मत स्पष्ट करायला पाहिजे त्यांचा ते बघून घेते द्यायचे की नाही द्यायचं तुमचं मत स्पष्ट करा नाही दिल्यावर मग बोला मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्यायचे की नाही हे विरोधी पक्षाने स्पष्ट करायला पाहिजे एका बोलत नाही स्पष्ट
का शिरसाट साहेब काँग्रेसवाले काय बोलतील 200 च्या वरती आमदार तुमचे सत्तेत आहे सर्व सत्ता तुमच्या हातात आहे काँग्रेस वाल्याची गरज काय तुम्हाला याच्यातच नाव कोलू नका
याच वाटोळं करा
शिरसाठ. तर. पडणारच. आहे
मराठा समाजाचे कोण प्रतिनिधी बैठक बोलावले सर्व ओबीसी नेते हजर वारे वा
सरकार बोलत पण रेटून बोलत खोटं
ग्रेट पनासखोके
OBC मधून आरक्षण द्या व OBC च आरक्षण कोठा वाढवा
शिंदे सरकार पर बहुमताचा आकडा आहे तुम्ही कायद्यात बदल करून तुम्ही आरक्षण देऊ शकता
महायुती 1नंबर सरकार
सरकार म्हणताय एका वाक्यात उत्तर द्या तरच प्रश्न सुटेल.
गोरंट्याल सोहब तुमची भूमिका स्पष्ट सांगा दोन्ही समाजाचे मतं पाहिजे मग भूमिका का स्पष्ट नाही
तुम्ही आता याबाबतच्या मत मागू नका
Ekach no. Gorantyal saheb
Kailas gorantyal chi bhumika yogya ahe
आरे स़ज्या महायुती इसकटली आहे आणी पुर्ण भरकवट आहे .
शिरसाठ साहेब तूम्ही कुणबी नोदी दिली आहे ते किती दिलं आहे ते सांगा आणी तुमच्या सरकार मध्ये राहून छगन भूजबळ विरोध का करत आहे obc नेते सांगत आहे की कुणबी प्रमाण पत्र रद्द करा हे काय आहे
पाडा पाडले जंरांगेआता बोला असली मारेकरी कोण आहे तुतारी हातात घेऊन पळत सुटला होता ना 🎉🎉🎉
नोदी दिल्यात तर द्या आरक्षण
शिरसाट साहेब तुमची भूमिका काय आहे ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल
का संजय शिरसाट हा बहुरूपी माणूस आहे
Ha hi khote bolayala shikala khote bola pan retun bola
जरानगे उभा करुन महाराष्ट्रात खेळ सुरु केलाय महाविकस आघाडी ने .त्याना आरक्षण महत्वाचं नाही सरकार विरोधात वातावरण करायचं एवढाच अजेंडा वापरायचा आहे.
@datta7676
16 күн бұрын
कालचा लढा नाही
Gorantayal barober bole
हा कोण आहे दोनदा का सामाजिक सलोखा पाहिजे आसेल तर दहा वेळा मीटिंग मध्ये जाऊन सलोखा साधला पाहिजे पण हे बहीसकार टाकतात आणि नाटक करता
४० वर्ष काय केले
दोन्ही पक्ष सारखेच नेते एकमेकांकडे बोटे दाखवून अंग काढून घेणार हे असेच चालणार
तुमचे प्रश्न सिरसाठ विचारतात सरकार म्हणुन सत्ताधारी भुमिका काय सरकारची मराठा विषयी भुमिका काय
शिरसाट साहेब मंत्री पद मिळत नाही गप्प राहा
आहो सगे सोईरे चं द्या बाकी काही करु नका शिरसाठ साहेब छगन भुजबळ साहेब बा चं का ऐकत आहे तुम्हाला obc ला मतदान पाहिजे मराठा मतदान लागणार नाहीं हे सिद्ध झालं की bjp आणी शिंदे सरकार ला मराठा लागत नाहीं हे सिद्द झालं
प्रयत्न करू नाही... स्पष्ट सागा ...देणारच
शिरसाट साहेब पूर्ण खोटं बोलत आहेत
शिरसाळार तुझ सरकार आहे तुझ शिंदे साहेब मग विरोधी पक्षात विचारत का आहे देना मग
भुजबळ ची भुमिका कळु द्या
Ky bolto शिरसाट 58 मोर्चे काढले अखंड महाराष्ट्र
सिरसाठ 😮😢😮😅😊😅
Congress no vote 😡
छगन भुजबळ यांचं उत्तर दिलेले नाही
निवडणुकीचा फंडा
मोदींनी विरोदाकचे कोणते म्हणणे एकूण घेतलं
220 आमदार सरकारकडे आहेत होऊन जावद्या मग..
NDA सरकार आणि महायुती सरकार हे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?, याचे उत्तर महायुती सरकारने द्यावे.
शिरसाट साहेब चुकीचे बोलतात
Sirsath saheb aarakshanacha marathasamajacha vishay astana tumhi yamudhyamadhya hetu purskar tumhi o.b.c.la yamadhya odhala aani o.b.c.virudh maratha aasa vad tumhi lavla satadhari he jatoy vadi aahe khote kunbi sartifiket. Deun o.b.c. samajavar ha sanga karat aahat tumhala o.b.c.aarakshan sampavayache aahe.
खर तर मराठा कुणबी एकच आहे पण
Good bhujbal आणि C.M. la ek करा, agoder
Gorantyal saheb 🎉🎉🎉🎉🎉
सिरसाट साहेब खोट बोलत आहे
अरे सरकारची बुमिका स्पष्ट नाही