Maharashtra Youth Marriage , Wedding Problem लग्न होत नसल्याने तरुण आणि आईसुद्धा नैराश्यात
#Wedding #Marriage #Maharashtra #Unemployment
महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, तिथं तुम्हाला असे अनेक तरुण दिसतील ज्यांना लग्न तर करायचं आहे, पण काही कारणास्तव ते लांबणीवर पडतंय. काय आहेत यामागची नेमकी कारणं आणि यामुळे या तरुणांचे पालक कोणत्या मनःस्थितीत आहेत?
व्हीडिओ रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 1 500
आधी लग्न होत नाही म्हणून youth नैराश्यात असतात आणि मग लग्न झाल्यानंतर बायको त्रास देते म्हणून पुन्हा नैराश्यात जातात....😅😂🤣
@hrishikadane999
3 жыл бұрын
Correct always perfect a d truth 👍
@RajA-xd7jo
3 жыл бұрын
You are absolutely Right, hach anubhav most of the Youth cha ahe.
@vishalshejwal6451
3 жыл бұрын
😑🤣🤣🤣🤣
@zenithsoul816
3 жыл бұрын
Mhnun nivad kartana vel ghyava. Saglyani he samjan garjech ahe. Khas karun arrange marriage madhe ekmekana olkhnyasathi.
@Unio-Mystica
3 жыл бұрын
😆😆😉
काही वाईट मानू नका नोकरीला असलेल्या मुलांना पण पुण्या- मुंबई मधे फ्लॅट नाही म्ह्णून नकार दिला जातो ही सत्य परिस्थिती आहे, "घरोघरी मातीच्याच चुली "
@tahakikvaibhav19
3 жыл бұрын
अरे पण हे बिन लग्नाचे मारणार ना
@sadhanakadam787
3 жыл бұрын
Khar ahe ashya pan muli ahet ki jya tadajod karat nahi
@atharva1929
3 жыл бұрын
@@tahakikvaibhav19 kahi janala bin lagnach rahave lagel, aplya kade 924 Females /1000 male ahet, 76 per 1000 mulana mulgi nahi milnar kadich. Sad truth
@sonalimohite5877
3 жыл бұрын
माझा भाऊ उच्च शिक्षित आहे आणि स्वतःच्चा व्यवसाय करतो स्वतःच्चा फ्लैट पण आहे तरीही मूली नोकरी करत नाही म्हणुन नकार देतात 🙄
@gauravt5441
3 жыл бұрын
लग्न होण्यासाठी मुंबई पुण्याला येऊन 1 ते 2 वर्ष कुठेही नोकरी करून परत गावी जाऊन half बर्म्युडा वर गावभर मोठेपणा सांगत फिरणे की मी पुण्यात/मुंबईत असे असे काम करतो भलेही तो आमच्या पुण्यात संडास साफ करत असू पण गावभर स्वतःची बढाई मारत फिरणार त्यामुळेच अशांची लग्न होत नाही😂😅
विवाह हा केलाच पाहिजे अशा मानसिकतेचे लोक भारतातच सापडतात. लग्न होण्या किंवा न होण्यावरून लोकांची लायकी मापली जाते हे फक्त आणि फक्त भारतातच होऊ शकतं...
@ranachede5996
3 жыл бұрын
Yes
@trupti2805
3 жыл бұрын
True 💯💯💯💯
@sachinmore5205
3 жыл бұрын
Ekdam barobar bhau
@gauravpatil7977
3 жыл бұрын
And society doubts about our sexuality and whether someone is impotent if not married.
@proudtobeanindian5484
2 жыл бұрын
Muslim countries madhye pan tech aahe 😂😂😂
खरंच खूप मोठा issue आहे.... फक्त BBC सारखा चॅनेल असा काही प्रयत्न करू शकतो.. plz हा प्रयत्न चालू ठेवा
@dayanandlokhande119
3 жыл бұрын
वा वा
@abhijeetaher3536
3 жыл бұрын
@@dayanandlokhande119 वा वा काय तुम्हाला पण कळेल तुमच्या मुलाच्या veles
@myaim9874
3 жыл бұрын
ह्यात ठाकरे सरकार मोदी तरी काय करणार ???
@shrikantnikam2863
3 жыл бұрын
@@abhijeetaher3536 मी स्वतः हा अनुभव घेतला आहे...
@shrikantnikam2863
3 жыл бұрын
@@myaim9874 समाज प्रबोधन गरजेचे आहे
मित्रांनो जात पात मानु नका आणि मिळेल त्या मुलीसोबत तुमचा सुखी संसार चालू करा
@bhushankasbe8773
Жыл бұрын
😂👌☝️
@santoshlad8709
Жыл бұрын
yes
@amitpatil6185
Жыл бұрын
😂🙏
@dipakfarkade793
2 ай бұрын
जात पात तर पहात नाहीच.पण तरि होत नाही.
नौकरी असलेला नवरा आणि हुंडा मागत असलेला मुलगा दोघ पण एकाच माळेचे मणी..!
खुप मोठ्या विषयात हात घातला BBC आपन.. धन्यवाद..
@praviningle9994
3 жыл бұрын
Bhava zinklas...😝😜
@praviningle9994
3 жыл бұрын
आपल्या गावच्या babduchi देखील हीच कहाणी आहे..
@jivanvinkar0074
3 жыл бұрын
@@praviningle9994 भाई, त्याचा इथ पन गेम😢😢
@a8894tina
2 жыл бұрын
तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
Marriage is highly overrated in our India. We should understand that it's not an achievement. Its just one aspect of our social and love life.
@tanmayambre4109
Жыл бұрын
It's very much important, people have physical, phycological, financial, mental, emotional, needs which can be taken care of in a marriage in a efficient way, rather then the hookup culture.
@aboveaverage8920
Жыл бұрын
@@tanmayambre4109 Yes, its important but one should not make it an ultimate goal. There are n number of things we can do or dedicate our life to.
@tanmayambre4109
Жыл бұрын
@@aboveaverage8920 Noone is making it an ultimate goal,this marriage pressure is faced by everyone in specific age, just like pressure of ssc, hsc, major exams, job interview, etc until and unless you are living a spiritual life like a monk there is no need of marriage in this case, but if u are living materialistic life then let's keep it efficient by marrying, in which we can share our happiness and sorrows etc.
@Arin9626
Жыл бұрын
@@tanmayambre4109 Marriages cannot necessarily fulfill the benefits which you mention. Also, not all people who are single by choice have decided to live their entire life as a celibate or have shunned materialistic life or are engaging in hookup culture. Getting depressed for not getting married because of lack of a ideal willing partner shows at least some level of entitlement and greed. But the fact is that no one is entitled to get any type of human relationship from anyone.
@ygp47
Жыл бұрын
be quiet you fool aboveaverage
आपण मुलं सिंगल राहून जगलो ना तर पृथ्वीवरच स्वर्गातली सगळी सुखं भोगू शकतो मरेपर्यंत!😄😄
@timeisgod3867
Жыл бұрын
@Prapti maheshwari 🤣🤣
भरपूर अपेक्षा,घरात खायला अन्न का नसेना.
@dilipkatariya9224
Жыл бұрын
100%✅
@akshaykamble6830
Жыл бұрын
बरोबर
@ajinkya3780
Жыл бұрын
खरं आहे. मुलीचा बाप 2 एकर वाला अन जावई शोधतो आहे 50 एकर वाला
@Istoriess
Жыл бұрын
@@ajinkya3780 तुझ्या भाषे वरून कळत किती respect आहे तुला मुलीच्या वडिलांचा .तुझ्या वडिलांनी तुला शिक्षण दिले ना का शिक्षण देण्याचेही पैसे नव्हते ?
@ajinkya3780
Жыл бұрын
@@Istoriess Mumbai मधे आम्ही बाप/बापू बोलतो.. त्याच्यात गैर काही नाही
भाऊ अजिबात नैराश्यात जायचे नाही लोकांचं बोलणं टोमणे अजिबात लक्ष द्यायचं नाही लग्न योग्य वेळ आल्यावर होणारच आहे फक्त आपण प्रामाणिक काम धंदा जो काही आहे तो चालू ठेवायचा आपल्यामध्ये योग्यता कमी असेल तर ती सुधारून घ्यायची प्रश्न राहिला तो आई वडीलांचा त्यांची समजुत काढणे किंवा धीर देणे एवढेच आपण करू शकतो ..
@Dreammarket197
3 жыл бұрын
1000 males / 800 females. How can 200 males will get marry? What a fake promises are this.
@OK.toptallk
2 жыл бұрын
तो पर्यंत आपला हात जग्गनाथ
@jagdishhkpatil8158
Жыл бұрын
@@OK.toptallk कुणाच्या दुःखावर हसण नक्कीच योग्य नाही आपण त्यांच्या जागेवर स्वतः ला ठेवून बघा
@OK.toptallk
Жыл бұрын
@@jagdishhkpatil8158 mi vastav sangitl hasat nhiye
@Istoriess
Жыл бұрын
@@OK.toptallk म्हणजे तुला फक्त त्यासाठी लग्न करायचे आहे का ? तुझ होत नाही बरोबरच आहे .
महाराष्ट्रात राजकीय वर्तुळापेक्षा तरूणांचे विवाह हा अत्यंत सामाजिक गंभीर प्रश्न आहे तरी आपण या विषयावर हात घातला या बाबत बीबीसी टीमचे 🙏💕
मुलगी झाली कि मारता आणि आता लग्न नाही होत म्हणून रडताय.
@krushnapachore2883
6 ай бұрын
खरच हा प्लस पॉइंट आहे हे पन सत्य वगळता येत नाही
भावा तू खूप कष्टाळू आणि समजूतदार आहेस. ज्या मुली तुला नाही म्हणाल्या त्या नक्कीच भविष्यात पस्तावतील.
@tanmayambre4109
Жыл бұрын
Ka pastavnar? Ugach kahi hi.
मला दुसऱ्या च काही घेणं देणं नाही पण मराठी मुलाचं लग्न न होन नोकरी हेच मुख्य कारण आहे
@curiosity6844
2 жыл бұрын
bhau tu tuzi bahin 2,3 yekar aslyala shetkaryala denare ka?
@a8894tina
2 жыл бұрын
मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
@apekshit2612
Жыл бұрын
खूप मोठा पगार असणारा मुलगा बायको ला सुखी ठेवील याची खात्री नाही
काही मुली अशा असतात की त्यांना तुमच्यासारखा वरपण भेटत नाही, अशा मुलीचा स्वीकार करा..... 🙏
@beautyandthebeast1465
Жыл бұрын
True
मराठी तरुणांनी नेपाली मुलींशी लग्न केले पाहिजे... नेपाळ मध्ये जास्त मुली आहेत...महाराष्ट्रातल्या मुलींना खूप माज आलाय... मराठी मुली लग्नानंतर ही बाहेर लफडी करतात..पण नेपाळी मुली इमानदार असतात शेवट पर्यंत साथ देतात..
पैसा असेल तरच आजच्या जगात किंमत मिळेल हे कटू सत्य आहे. मग प्रेमविवाह असो वा ठरवलेला विवाह. प्रेम पण व्हायला ठराविक गोष्टी लागतात. मोठ्या बापाच्या आणि सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रेम सगळ्यांचेच येते 😄. जग हे अतिशय उथळ विचारांवर चालते.सगळे महान गोष्टी करतात पण शेवटी महत्व फक्त सौंदर्य,फेम,पॉवरआणि पैसा या गोष्टींनाच जास्त मिळते .
@balajibhutekarpatil6208
Жыл бұрын
Right sir 10000/
First thing I am feeling proud that you are not doing job and doing business, fuck the society without marriage you are still a precious brother. concentrate on your goals.
@ameyadivreker9608
3 жыл бұрын
Why is every brahmin so passionate in encouraging maharashtrian remain marriage less, when will brahmin come out of their mythology of Aryan immigration
@ameyadivreker9608
3 жыл бұрын
Late marriages , no marriages lack of kids is the problems faced by entire Maharashtra, no one is even interested in these issues
@Saumitrk04
3 жыл бұрын
@@ameyadivreker9608 You are the exactly society I am talking about and I don't care whatever you think.
@theoneaboveall6633
3 жыл бұрын
@@ameyadivreker9608 जातीयवादी मानसिकता
@JHssssss
3 жыл бұрын
@@Saumitrk04 Ekdam Hard reply 😂😂
लग्न म्हणजे सामाजिक संस्कार, समाजमान्यता राहिला नसून भरमसाट अपेक्षा मुळे तो एक व्यवहार बनत चालला आहे 🤦♂️
@a8894tina
2 жыл бұрын
तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
@bhushansworld780
Жыл бұрын
@@a8894tina tas kai naiye mazi nai apeksha Tashi kaich mi engineer aahe swtahacha construction cha business aahe karnar ka lagn
@Sf-in7lg
Жыл бұрын
@@a8894tina den w reply engineer le
@akshaykamble6830
Жыл бұрын
ही बरोबर आहे
@sagar-vf9kg
Жыл бұрын
Agadi barobar
आपण आपल्या सभोवताली पाहीले असता आपल्यापैक्षा हजारो लाखो पटीने लोक दुःखी दिसतील उदाहरणार्थ आंधळे, पांगळे,. किंवा आणखी..... त्यांच्या कडे पाहायचं..... म्हणजे आपलं दुःख काहीच नाही याची जाणीव होईल
धीर धरा भाऊ,कोरोना सर्वांची जिरवायला आलेला आहे,मुलीवाल्यांचीही जिरेल एके दिवशी,पैसा जरी सर्व सुख नसेल तरीही शेतकरी व्यवसाय करणारे लोकांना जे स्वातंत्र्य मिळते ते नोकरी वाल्याला कधीही मिळत नाही
3.30 हे कारण अगदी बरोबर आहे. मूल मुली भरपूर आहे पण अपेक्षा या मुळे लग्न होत नाही आहे
@a8894tina
2 жыл бұрын
मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
@dipakfarkade793
2 ай бұрын
मुलं मुली खुप आहेत.मिस् मॅचींग मुळे व बेरोजगारीमुळे लग्नं होत नाही. 4:24
सबर का फल मिठा होता हैं होईल भाऊ तुझं पण होईल खुश रहा आणि जिद्दीने पुढे जा
हा खरच मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे ..पण कोणी याच्यावर बोलायला तयार नाही. BBC चे आभार.
मित्रांनो लग्न म्हणजे सर्व काही नाही, अख्ख्या पृथ्वी वरती माणूसप्राणी सोडून कोणताही दुसरा प्राणी लग्न करत नाही, मानवाला पृथ्वी वर येऊन 10 लाख वर्षे झाली आहे, त्यातही मागच्या 90 हजार वर्षे तो अशमयुगातच जगत होता, गेल्या फक्त 10,000 वर्षे पासून लग्न नावाची प्रथा मानवात सुरू झाली, त्यामुळे लग्न म्हणजे फक्त belive system आहे, ते नैसर्गिक परंपरा नाही तर मानवाने सुरू केलेली आहे, त्यामध्येही खूप दोष आहेत, तसेच लग्न झालेली सर्व कुटुंबे सुखी आहेत असेही नाही, मी लग्नाला वाईट मानत नाही, परंतु ते नाही झाले तरी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही, तसेही लोकसंख्या भरमसाठ वाढून राहिली, ती कमी करण्यासाठी आपल्यापासूनच सुरवात करूयात
@priyankapakhale1741
Жыл бұрын
👍
@ramsinghpatil
Жыл бұрын
Bhau tujhe jalele asnar 😂 manun asa changla advice detoy
@beautyandthebeast1465
Жыл бұрын
Dusarya bajune vichar kela tar barobar aahe tumche mhanane
भाऊ लग्न हा काही एकच विषय नाही आयुष्यात इतर भरपूर गोष्टी आहेत, तुमची स्वतची जिद्द कुठली ते बघा अजून बळकट करा financially स्वतःला बघ त्या नंतर ह्या सर्व गोष्टी शुल्लक होतात.
@shridharjoshi6788
3 жыл бұрын
तू नको करू लग्न तसाच रहा 😂😂
@deshmukh7354
3 жыл бұрын
Ho ani ajkal surrogacy wagere pan karun gheu shaktat evdh agdi lagn wagere nahi zala mhanun kahi as watun ghenyachi garaj nahi.
@prashantdeokate259
3 жыл бұрын
@@deshmukh7354 bhai lagn zala nasel tr surrogacy nahi karata yet ata ... band zala te without marriage surrogacy.
@deshmukh7354
3 жыл бұрын
@@prashantdeokate259 karta yete, jithe surrogacy hote tithe lawyers astat n tyanche. Aplyala mul hawa ahe mhanun kartoy na te apan.
खरंच शेतकरी मुलांसाठी फारच अवघड काळ आहे
बरोबर आहे ,BBC should highlight plight of unemployed youth.
लग्न होण्यासाठी मुंबई पुण्याला येऊन 1 ते 2 वर्ष कुठेही नोकरी करून परत गावी जाऊन half बर्म्युडा वर गावभर मोठेपणा सांगत फिरणे की मी पुण्यात/मुंबईत असे असे काम करतो भलेही तो आमच्या पुण्यात संडास साफ करत असू पण गावभर स्वतःची बढाई मारत फिरणार त्यामुळेच अशांची लग्न होत नाही😂😅
@vaibhav4134
Жыл бұрын
Barobar bhau
बेटा,इतका वैफल्य ग्रस्त होऊ नकोस..तुला नक्की मुलगी मिळेल... रमेश,धीर सोडू नकोस. होईल.🙏
मुली वाचवा मुली शिकवा आणि लव्ह जिहाद पासून मुली सुरक्षित ठेवा कारण सगळ्यात जास्त हिंदू मुली पळून जाऊन मुस्लिम पोरांशी लग्न करतात 🙏
@prashantdhotre
Жыл бұрын
Karan tyana doki kami astat… kadhi apli bhagwad Gita aushyat vachli nahi ani ata quran vachum namaz padhayla tayyar Murkh ahet
@yogeshguruji7334
Жыл бұрын
बरोबर ना, आई बापाचि चरबी... येईल त्याला ठोकरून जात्यात पळून
@sachinmadhawale9500
Жыл бұрын
Khara manhle bhau tumhi
@Arin9626
Жыл бұрын
कोणी कोणाशी लग्न करायचं हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. आपण कशाला बोट घालायची नको तिकडे ?
@nileshade5391
Жыл бұрын
konach kay tar konach kay😂😂🤣🤣
लग्न भाऊ शंभर टक्के होणार फक्त व्यवसायामध्ये प्रगती करा मुली तुझ्या मागे लागतील
@9890804245
Жыл бұрын
अरे भावा पण सगळेच व्यवसाय मध्ये प्रगती करू शकत नाही काही त्यासाठी दर्जेदार नसतात किंवा त्यांचा आणि त्यांना ते लाभत नाही त्याच्यामुळे त्यांचा लग्न होत नाही काय प्रयत्न करणार त्यांनी काय करायचं
@Rational1234
Жыл бұрын
As kahi nai , montly 1 lakh pagar asel tar mulina 2 lakh paije asto .
@prashantdhotre
Жыл бұрын
@@Rational1234 ani 4 lac asel tar 8 lac hava asto 😂 Western media mule mulinchi doki firli ahet 😂😂
@Rational1234
Жыл бұрын
@@prashantdhotre ho Ani decision ghenare khup Jan ahet . Mulgi ,vadil ,aai ,bhai .Mulila rich ,good looking pahije asto ,bapala souare barobriche , aaila ajun kaitari ...
@prashantdhotre
Жыл бұрын
@@Rational1234 sagle lok dikhavaychya ani status chya mage vede zale ahet karan tyana lokana sangayche aste ki mazya mulicha navra bagha ghar bagh ani sasre bagha ani Face book var 15-20L che lagn karun photo takayche astat Mazy 3 olkhiche lok ahet ase namune jyaninposh lagn keli bank kadun loan ghen ek jan 10 varshe zali ani loan fedtoy tyacha mulga 6 varshacha zala, dusri muline 5 L loak ghetle ani 2 varshani divorce zala ani ajun hafte chalu ahet Sagla atapita lok nasleli shrimanti dakhvnya sathi Murkh pana ahe
ही तर सुरुवात आहे, काही वर्षांनी आपले तरुणांना मुली भेटणारच नाही , कारण पार्ट्या आणि जॉब भेटल्यावर मुली एकट्या राहायला सुरुवात करतील...
@maheshshinde7896
3 жыл бұрын
Khar ahe
@rahulvarpe2119
3 жыл бұрын
He Khar aahe... Aata Tase culture suru aahe..
@a8894tina
2 жыл бұрын
तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
@apekshit2612
Жыл бұрын
खर आहे ..सेक्स toy वापरणार पोरी😂
@ygp47
Жыл бұрын
ulat ahe ... mulinna mula bhetnar nahit ... hi generation ek ahe jithe mula jasta ahet ... pan ata muli jasta ahet new gen madhe ... pudhe mulincha kathin ahe ... mula jatil thailand la ... warshik utsava sathi
जे खोट बोलून लग्न करतात त्यांचा संसार कधीही सुखी होत नाही,म्हणून जी सत्य परिस्थिति आहे ती सांगून लग्न करावे
अवास्तव अपेक्षा, दोन्ही बाजूंनी. हेच खरे कारण आहे.
@hrishikadane999
3 жыл бұрын
बरोबर हेच एक सत्य आहे लग्न जमने तर सोडा झालेली लग्न सुद्धा बिघडलेली आहेत यात मुलांची तर सोडाच पण चांगल्या मुलींची देखील वाट लागलेली आहे. या आवास्तविक अपेक्षांच्यामुळे कुटुंब व्यवस्थाच उध्वस्त झालेली आहे. बाकी सर्व कारणे आहेत मुलींना देखील मेहनत नको आहे मात्र मुली कुठे कमी नाहीत असे मिरवणारे लोक दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत आहेत तर अशा वेळी कुठे जाते समानता त्या वेळी त्या मागे असतात.
@a8894tina
2 жыл бұрын
@@hrishikadane999 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
शिक्षण नाही जात पात पाळतात,कुंडली बघतात, हुंडा मागतात मग कसे जमणार लग्न???
@SonuVerma-ns5xr
3 жыл бұрын
Agadi barobar bolle tumhi sir
@SonuVerma-ns5xr
3 жыл бұрын
Agadi barobar bolle tumhi sir
@anirudhpawar7750
3 жыл бұрын
तू त्यांच्या घरी जाऊन आढावा घेतलास का
@Incognito-dv4xx
3 жыл бұрын
भावा आता परिस्थिती बदलली आहे. मुलीकडून पैशांची मागणी होते आता.
@AK-iy3em
3 жыл бұрын
@@Incognito-dv4xx Tula magitale vatat😀😀
आणखीन मागा हुंडा, सोना चांदी, घर प्रपंचाच्या वस्तू तुम्हाला चांगलं लग्न करून पाहिजे 😡😡😡 ही तर सुरुवात आहे.. मुलींच्या आई वडिलांना किती त्रास झाला आहे हुंड्यासाठी कधी ना कधी मुलांकडे च्या लोकांना पण होयला पाहिजे 😡😡😡 मुलीचा बाप काबाडकष्ट करून मुलीच्या लग्नासाठी पाई पाई जमा करत असतो 😔😔 हे कधी कळेल मुलाकडच्या लोकांना 🙏
@user-wb8gp7mt4d
3 жыл бұрын
हे पूर्वी होते ताई पनं आता बरयापैकी कमी झाले आहे. मुलींनी शिकायला पाहिजे जरूर शिकायला पाहिजे पनं मि शिकलेली आहे मग मि सासर्च्यांची सेवा का करु असा विचार नको
@jayraj545
3 жыл бұрын
ताई मग नोकरी कशाला पाहिजे चांगलं मोठा पॅकेज का पाहिजे त्यापेक्षा बेरोजगार सोबत करा फ्री मध्ये करेल कशाला हुंडा सोना चाँदी कशाला लागते अपेक्षा मुलांच्या नाही आमचे खूप पोर पडून आहेत कोणी मुलगी द्यायला तयार नाही
@rkakade
3 жыл бұрын
वीस वर्षांपूर्वी नोकरदार मुलगा असेल तर मुलाकडची आई-वडील भरमसाठ हुंडा मागायची आता मुली नोकरदार जोडीदार असावा अशी अपेक्षा ठेवत आहे तर ते पण मुलाकडच्या लोकांना सहन होत नाही.. एक मुलगी तिचं घरदार सोडून तुमच्यासोबत संसार प्रपंच करायला येत असेल काय हरकत आहे ... एक रुपयाही न घेता तिच्यासोबत लग्न करायला.. मुलीचे आई-वडील असं म्हणतात आसाही हुंडा द्यायचा तर थोडा जास्त देऊन नोकरदार मुलगा बघू
@pm-ri2dq
3 жыл бұрын
@@rkakade ☑️☑️☑️
@a8894tina
2 жыл бұрын
@@jayraj545 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांच्याखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते
देव तुला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय तुला कळत नाही......
@MJ-vi1tl
3 жыл бұрын
ani tumi kiti sanktat ahat te mala samjale bhava
मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे salary ७०००० ahe, दिसायला ही चांगला आहे , नवी मुंबई मधे स्वतच घर आहे ..तरी पण मुली नाही मिळत आहेत ..काही मुलींना परदेशात सेटल झालेला मुलगा पाहिजे ..तर काहींना पुण्यात फ्लॅट असणारा पाहिजे .. त्यामुळे फक्त शेतकरीच नाही ..तर सर्व वर्गांच्या लोकांची ही अवस्था आहे ..
@akshaydeshmukh1415
3 жыл бұрын
भाऊ मुंबईत घर असताना मुलींना पुण्यात कशाला फ्लैट हवा?
@ashishk81
3 жыл бұрын
@@akshaydeshmukh1415 काही मुलींना आपल्या घराजवळ सेटले होयचा असतं .
@dpatils8417
2 жыл бұрын
@@akshaydeshmukh1415 ata tar sale asel na mag lagna?
@a8894tina
2 жыл бұрын
@@ashishk81 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांच्याखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते
@commonsense5032
Жыл бұрын
@@ashishk81 abhishek bhau mala pn ekhadi job milun de mi mechanical engineer ahe....no experience in it field
जेव्हा आयुष्यात आपल्याला अनुकूल अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्या रूढी, परंपरा आणि संस्कृती हे सगळं फार उच्चकोटीचं वाटतं पण जेव्हा आपल्या बाबतीत प्रतिकूल गोष्टी घडतात तेव्हा रूढी, परंपरा आणि संस्कृती हे सगळं वाईट होतं! याला प्राक्तन म्हणावं कि कर्म माहीत नाही पण हा मनुष्यस्वभाव आहे हे नक्की! आपण एकटेच आलोय, एकटेच जगतो आणि एकटेच जाणार आहोत हेच एकमेव सत्य! बाकी गरजा, नातीगोती या सगळ्या जन्मापासून मरणापर्यंत(सरणापर्यंत) संगत करणार्या गोष्टी! आयुष्यात बर्याच लोकांना बरंच काही मिळत नाही तेव्हा जे मिळेल त्यात समाधान माना आणि ज्यांना सगळं मिळालंय त्यांनी माजू नका कारण शेवटी जाताना सगळं ईथेच सोडून जायचंय!
@wanderer6915
Жыл бұрын
Right
चित्रपट मालिका मध्ये सुंदर, उंची, गोरी नायिका ला महत्त्व दिले जाते...... त्यामुळे मुले ही तशी अपेक्षा ठेवतात......
@prachikamble6822
Жыл бұрын
That true
@Bani203
5 ай бұрын
एकदम बरोबर 💯
जातीतच मुली बघत असाल तर अवघड आहे जेव्हा होत नाही तेव्हा माणूस पुरोगामी वगैरे होतो आंतरजातीय करू जातीची अट नाही वगैरे आधीपासूनच सुरुवात करावी प्रयत्न करा नक्की जमेल
माझ पन लग्न होत नाही राव, वय 30 आहे माझ काय कराव आता.....? पैसा नाही, जमिन पन नाही, घर पन नाही,बँका कर्ज देत नाही, आनी कोनी जॉब पन देत नाही लई बेक्कार संघर्ष चालू आहे माझा........ तरिही मी काय हार मानत नाही, माझ लगन नाही झाल तरिही 60-70 वर्ष अगदी आखरी श्वास असे पर्यंत मी पैसा कमवनार, चहा & वडापाव, अंडाआम्लेट ची टपरी टाकणार आहे मी आता,
मुलगी मिळत नाही मिळत नाही अस म्हणणारे एखादी पटवण्यासाठी का प्रयत्न करत नाही बर कदाचित निसर्गाने त्यांच्या साठी लव्ह मॅरेज फिक्स केलं असेल🤳👩
@shubhamthakare1338
Жыл бұрын
Tu patvli ka ekhadi ataprynt??😂
@sagarpatil7071
Жыл бұрын
तेवढं सोपं राहील नाही ते पण, मुली हुशार झाल्यात कुणालाही पटत नाहीत
आंतरजातीय विवाह हा यावरील एक छोटासा प्रयत्न होऊ शकतोय का ?विचार करा आणि कंमेंट्स नक्की करा.
@sunilsutar1163
Жыл бұрын
आपल्या परिसरातील अनाथ आश्रमातील मुली असल्यास त्या अनाथालयाचे कॉन्टॅक्ट नंबर पाठवा एखाद्याचे भले होईल
@puru7642
Жыл бұрын
हो अत्ता असच केल पाहिजे
बरोबर आहे, भावा पण तू काळजी करू नकोस आजकाल मुलींना सगळ आयत पाहिजे असते त्या फक्त येऊन राणी सारख राहणार, माझ्या दिराला तर आई-वडील आहे म्हणून नकार दिला
@shailajapatil9625
3 жыл бұрын
Mag to mulgi bina aai vadilanchi paida zali ka, ha question vichara, anianath muladhi lagn lawun dya
@user-wb8gp7mt4d
3 жыл бұрын
बरोबर आहे ताई तुमचे सासु सासरे म्हणजे कचरा झाल आहे आता
@thorfin487
3 жыл бұрын
Tila jevha mul hotil tevha paap fedayla vruddhashrmat janar ti haramkhor..
@proudtobeanindian5484
3 жыл бұрын
Means maam tumhi tumchi mulgi khede gawi denar 🤔🤔🤔🤔
@a8894tina
2 жыл бұрын
मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
मुलांच्या लग्नाला विलंब होण्याची मुख्य कारण समाजामधील लिंग गुणोत्तर, दोन दशकांपूर्वी मुलीचे वडील तिच्या लग्नासाठी कर्जबाजारी होयचे पण आज परिस्थिती उलट आहे मुलाकडचे विवाहाचा सर्व खर्च तयार आहेत पण ,मुली भेटत नाहीत ..
@sandeepkhopade
3 жыл бұрын
You are right. There are other things as well but the major factor is gender ratio.
@a8894tina
2 жыл бұрын
तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
तुमच्याच निच विचारसरणी मुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आंतरजातीय विवाह होऊ दिले असते तर अशी वेळ आलीच नसती
अगदी बरोबर आहे ही बातमी मुलीच्या आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत नोकरी म्हणजे महिन्याला हमखास पैसे घरात येतोच अशी भावना आहेत नोकरी सोबतच तयाना शेती पण हवी आहे पण याची एक दुसरी बाजू आहे मुलाना पण सुंदर देखण्या मुलीच हव्या असतात अजुनही गुणापेक्षा दिसणयालाच महत्व आहे लगनाचया बाजारात हो बाजारातच हेही एक सतयच आहे
@a8894tina
2 жыл бұрын
मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
@surajwakde2859
Жыл бұрын
@@a8894tina Tai tumhi ekch comment ka sarvana patvat ahat
@MAYURPATIL-zx1nz
Жыл бұрын
@@surajwakde2859 pagal ahe ti
@pratik9296
6 ай бұрын
@@surajwakde2859 Frustration re....हीच जमत नसेल...जाडी, ढोली, बुटकी असेल....गरीब शेतकरी, कमी पगाराची पोर हिला आवडत नाहीत आणि चांगल्या पगाराची पोर हिला पसंत करत नाहीत
मी तर संन्यास घेतोय 😎🤙
@dany_techvlogs9992
3 жыл бұрын
😂
30 च काय घेऊन बसलात हित पश्चिम महाराष्ट्रात तरुणांची वय 32 वर गेली तरी पण लग्न होत नाहीयेत.
@dnyaneshvilayatkar706
3 жыл бұрын
भाऊ मी ३२ चा आहे अजूनही सिंगल आहे .बी. टेक . केमिकल इंजिनिअर आहे , करीअर म्हतवाचं ,चमत्कारा शिवाय नमस्कार नाही🙏
@vishalkhawshi9694
3 жыл бұрын
@@dnyaneshvilayatkar706 😂😂dada avghad aahe rao aajkal
@dnyaneshvilayatkar706
3 жыл бұрын
@@vishalkhawshi9694 😂😂Avghad Kahi nahi, carrier madhe stability nasel tar lagin ghaie karnyat kahi artha nahi.
@audumbarshinde8517
3 жыл бұрын
@@dnyaneshvilayatkar706 🤣dada mi Electronics engineer aahe job private aahe 15k cha mi 23 cha aahe mla kahitari saang jyaane maaz lagn hoil lavkar
@dnyaneshvilayatkar706
3 жыл бұрын
@@audumbarshinde8517 je Divas vachle tyat majja kar, mag tuzi ठासायला koni tari bhetelach
सर्वाना मुलगे पाहिजेत मुली नको आहेत.
@SurykantPachpute
29 күн бұрын
Apki comet abhahasu nahi jr muli. Cmi and mle jast tr naucrdar mulal pn mugi nahi milaya pahije he bjp srcar che fle ahet yapurvi ase nhvte
भाऊ लग्न केल्याने जिंदगी झाट होते.... एक लग्न झालेला माणुस.....
हा विषय खूप गंभीर आहे 💯 आई वडिलांची परिस्थिती सुद्धा खराब होत आहे ह्या मुळे आणि मराठी लोकांची संख्या कमी होत चालली आहे 🙏 समाज म्हूणन सगळ्यांनी ह्याला जबाबदार आहात 🙏
जरा दम धर.लग्न न झालेले लोक च सुखी दिसतील.
@priyankapakhale1741
Жыл бұрын
😂😂
@horriedhenry7573
Жыл бұрын
@@priyankapakhale1741 😂😅
@pragatideshmukh6363
Жыл бұрын
😆😆
@yuvrajshelkande5669
Жыл бұрын
Kharay
@tanmayambre4109
Жыл бұрын
Sukh he antarik Asta, lagna hovo kiva na hovo.
खरच फार वाईट परिस्थिती आहे. समाजाने बदलायला हव.
भाऊ सुखी आहे तू . नको करू लग्न , लग्ना नंतर खूप मारली जाती
नैराश्य हे मरेपर्यंत आहेच..... आई वडिलांच्या अपेशा संपणार नाही.... लग्नानंतर अजुन नैराश्य येइल... बिज़नेस करा सिंगल रहा सुखी रहा...
@akshaydeshmukh1415
3 жыл бұрын
लग्न केलं तर काय हरकत आहे..
@yashgangurde49
3 жыл бұрын
@@akshaydeshmukh1415 jyanni kel tyaanna vichara
खरंच ह्या सामाजिक प्रश्न खूप मोठा होत चालला आहे. चांगली पत्रकारिता
😂 अरे भाऊ लग्न झाले तरी बायको टिकली पाहिजे ना आणि घरी टिकली तर चांगली राहिली पाहिजे सिंगल रहा सुखी रहा
@ankushrowdy2461
3 жыл бұрын
खरे बोललात भाऊ 👌👌👌👌👍👍
@harshalparteti4740
3 жыл бұрын
👍👍👌👌😄😄
@nikhil-shelke
3 жыл бұрын
😁😁😁😇
@productsmaster9671
2 жыл бұрын
किती दिवस हलवणार बिचारा🤣🤣
@jeetendhobi5835
Жыл бұрын
Kiti divas haat chalvanar
मुलामुलींचे विवाह हा पालकांसाठी काळजीचे कारन आहे. या सगळ्याला मुलगा व मुलगी यासोबतच पालकांच्याही अवाजवी अपेक्शा तर आहेच पण त्याहून जास्त समाज व नातलग आहेत. निव्वळ ईर्षेपोटी एखाद्याचे लग्नामध्ये विघ्न आनने हे बर्याच नातलगांना आसुरी आनंद देणारे वाटतं. आणि वधूवर सुचक मंडळे ,matrimonial sites यांसाठी हा केवळ पैसे काढणारा धंदा बनला आहे. यासोबतच सोशल मेडीयाचा प्रभाव इतका आहे की मुलांना व मुलींना बॉलीवुडच्या हीरोहीरॉईनप्रमाने दीसणारे जोडीदार हवे असतात.. मन आणि शिक्षण यापेक्षा बाह्यरुप जास्त महत्वाचं वाटतं लोकांना आजकाल...पालक व समाज्याने खरंच विचार करण्यासारखी परीस्थिती आहे ही.
देवाने जर मुलांचा मानतुन फकत सुंदर मुलींच्यासाथी आसनरे आकर्षण काधून टाकले तर सगल्या मुलांची लग्न होतील. फक्त स्वभाव हा एकच मापदंड जर अस्था तर खराच् लग्न फक्त झाली नसती तर टिकली पण अस्ति. दुर्दैवाने देवाने सुंदर शारिराला मूलांच्यासाथी आणि मूलीच्यासाथी शुद्धा प्रेम करण्याचा मोजमाप बनवून ठेवला आहे. ही नक्की अहे की कही आपवाद अहेत याला पण लग्न मधे एकतर पैसा किन्वा सुंदरता याच २ गोष्टी बघितल्या जात.मुलानो सुंदर मुली चि अपेक्षा सोडा. त्यांचें नखरे परवदनार नाहित
भावा tension नको घेऊस... Business जोमात कर..
बिबिसी मराठी ला खरच विवेक विचार आहेत खूप खूप धन्यवाद.
लग्न करून आयुष्य उध्वस्त नका करू मित्रांनो एकटेच रहा मस्त कमवा आई वडिलांना आनंदी ठेवा राहिलास प्रश्न त्या गोष्टीचा ती पण मिळतेच
@niranjan3423
3 жыл бұрын
ती गोष्ट 😂😂😂
@satishk3670
3 жыл бұрын
@@niranjan3423 समजून जा मित्रा ती गोष्ट
@niranjan3423
3 жыл бұрын
@@satishk3670 मी तर समजलो आहेच.🤷♂️
@ashishk81
3 жыл бұрын
😂😂 फक्त त्या गोष्टीने भागात नाही कोणीतरी हवं असतं मिठीत घ्यायला प्रेमाने .. emotion's share करायला ..
@satishk3670
3 жыл бұрын
@@ashishk81तुमचा पण म्हणण बरोबर आहे
लग्न हे काही आयुष्याचे अंतिम ध्येय नाही. आयुष्य हे ईशवराने दिलेलं वरदान आहे. आयुष एकदाच मिळते मस्त जगा..
हा प्रश्न खरच भयानक होतो आहे,फसवणूकीचे प्रकारही कमी नाहीत,
भाऊ तुझे प्रयत्न चालू ठेव आणि नाहीच झालं लग्न तर तुझा काय व्यवसाय व्यापार असेल तो वाढव. तू एकदा यशस्वी झाला ना मग काय वय ५० झालं तरी तुझ लग्न होईल
@RajA-xd7jo
3 жыл бұрын
Asle Salle deto tu tension ne marel to 50 vaya paryanta
@lordshiv1672
3 жыл бұрын
😂 bhau 50 age mde March age aahe ti lagnachi nhi😂
@saurabh6814
3 жыл бұрын
@@lordshiv1672 पैसा आल्यावर काय पण होतंय भाऊ
आपण सगळं काही जे achieve करतो ते का फक्त लग्न व्हावं म्हणून असत का? आपले स्वतःचे काही स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी जगावं, ना की लग्न करण्यासाठी, लग्न झालं नाही म्हणून त्याला कमी लेखन सोडा, आणि मी तर म्हणतो जर सुखी राहायचं असेल तर बाबांनो एकटेच राहा, खुश राहाल....
दर हजारी पुरुषांमागे 850 मुली आहेत 150 मुलांना मुली मिळणं शक्य नाही.
पहिली वेळ वापस येणार आहे.. सर्व जन शेती कडेच वळणार आहेत ❤️
@akashpatil850
Жыл бұрын
Ganta
@timeisgod3867
Жыл бұрын
Kadhi 🤣🤣
@Aw-si1cy
Жыл бұрын
@@timeisgod3867 कधी ते नाही सांगता येणार.. पण, Market Down राहणे, IT कंपन्या मधले Resation " नोकर कपात करणे " बेरोजगारी वाढत जाने Etc Etc
भावांनो, आपल्या कारकीर्द वाढवा. पोरी काय येतील काही दिवस राहतील व नाही बर वाटलं तर जातीलही. घटस्फोट च प्रमाणही अती झाल आहे. म्हणून आपल आयुष्य दुःखी करून घेऊ नका. आनंदी रहा. बिनधास्त रहा.
बरोबर आहे , आपल्या समाज नी विचार करया ला पाहिजे
एक प्रामाणिक मत मांडतो. ज्या तरुणांना वाटत की लग्न केल्यानंतरही बायकोचं टेन्शन आणि ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही त्यांना लग्नाला पोरी न मिळण्याच टेन्शन. यावर एकच उपाय आहे, वेश्यालयात जाणे आणि आपल्या वासना पूर्ण करणे, लग्नाचं पण टेन्शन नसेल आणि बायकोचं पण टेन्शन नसेल. पण मी देवाकडे एक प्रार्थना करेल की ज्या मुलांना खरंच लग्नाची गरज आहे, आईवडिलांना आधार देण्याची गरज आहे, देवा प्लीज अशा संस्कारी मुलांना मुली भेटो. आणि शेतकऱ्याच्या मुलाला पण भेटो कारण शेतकऱ्याची मुले मनाने चांगली असतात. त्यांना आपल्या आईवडिलांचे महत्त्व असते.
@CheerfulEel-xe7jq
2 ай бұрын
भावा तुझे विचाराला सलाम
Thnx bbc !! Subject agdi barobar ghetla tumhi , lagn Ani Rojgar khup javay ch naat aahe , Ani education jast ghetlya mule mula mulinchya wadlelya apeksha !!!
More power to you bhau.marriage is not destiny.and you are doing great work hats off to you.
@nitinchaudhari9135
Жыл бұрын
Tuz jhal aahe ka lagna bhava.
एकटा जीव सदाशिव . लग्न नको करू . मज्या कर . मज्या म्हणजे #३००
दुसर्याचं झालं मग माझं कधी होणार अशी बरोबरी करण्यात आपण पुढे आहोत! दुसर्याची बरोबरी करणं सोडा जीवन खुप सुंदर आहे
@EWorldHub
3 жыл бұрын
😀
@AG-mr5cc
2 жыл бұрын
100% बरोबर
कुठं गेले ते जे म्हणायचे, "केहते हैं खुदा ने इस जहान में सभी के लिये किसी ना किसी को हैं बनाया हर किसी के लिये".. 😁😁😁😁
@sanjaymule2648
Жыл бұрын
गर्भपात करुन मुली मारल्या साल्यांनी आता मुलाच लग्न होत नाही म्हणून रडत बसतात.😁😁😁😁
लग्न झालेले च सुखी असतात या मानसिकतेतून बाहेर या
I am 18 year old , I don't know why I'm watching this . but दादा एकदम बरोबर विषय मांडला आहेस.
@skdlb3980
3 жыл бұрын
@no body 😅😅
@sumitpansare8791
Жыл бұрын
जा रे अभ्यास कर नाहीतर तुझं पण लग्न नाही व्हायचं🤣
@puru7642
Жыл бұрын
मी पण
@shivamwadekar7807
Жыл бұрын
Same
आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजे
@dinkarghodke2265
2 жыл бұрын
काय झालं ९६ कुळीचा पार किडा बसलेला दिसतोय.
लग्न हा विषय सोडून परदेशी आलो...सत्य परिस्थिती आहे आणि तितकीच गंभीर सुद्धा..वाईट शेवटी आई च वाटतं..
@sach7405
Жыл бұрын
♥️
जाती पाती च्या पुढे विचार करा. मुलगी मिळेल.
माझ ऐैक एेकटाच रहा, मजेत राहशील
आज नोकरी असून चालत नाही तर पॅकेज काय आहे कमी पॅकेज नको १०-१२ लाख हवे कमी पॅकेज वाला मुलगा नको सगळणा कसा १०-१२ लाख च पॅकेज मिळणार + शेती किती ( ती काय शेतात जाणार आहे काय) आज मुलीच्या अपेक्षा जास्ती आहे gov job, BE ,ME, class १, class२ अधिकारी हवा, अशाने फिरून फिरून वय वाढत जाते आणि वायाच अतर जास्त नको . अरे मुलगा चागला आहे का , नीर वेसणी आहे का, त्याचा कुटुंब चागलं आहे का, तो किती शिकला आहे, याचा काही विचार करत नही.
@jayraj545
3 жыл бұрын
आणि मग हुंडा मागवला तर बोंबलतात मुलीच्या बापाने कुठून आणायचं आणि मग देऊ शकले नाही तर मग त्या मुलाची बदनामी करतात मुलगा बेवडा आहे घटित प्रकरण सत्य प्रकरण
@proudtobeanindian5484
3 жыл бұрын
Mag ti sukhat kashi Rahil without paise
@mahindraandmahindra
3 жыл бұрын
@@proudtobeanindian5484 सुखासाठी पैसा नाही भाऊ प्रेम लागत तुसगतो तसें असते तर stive jobs, bill gates जगातले सर्वात सुखी मानव असते.
@proudtobeanindian5484
3 жыл бұрын
@@mahindraandmahindra jewa swata chya lekrala government school madhye jawa lagta tewa samajta sarwa competition ka jamana hain boss and jar paisa nasel tar pudhe kasa hoil btw mi mulgi aahe okay
@mahindraandmahindra
3 жыл бұрын
@@proudtobeanindian5484 तुम्ही मुलगा की मुलगी याने तुमच्या माझ्या कंपिटेशन मध्ये फरक पडणार आहे का आज competition ७० %आहे पाच वर्षांत ८०% होणार मी पण gov school मदेच शिकलो आहे आज शेतकरी जितकी आत्महत्या करतात त्याच्या दुपट शिकलेला तरूण करतो आहे
शहरात रेशन चं गहू खातात मुली आणि भिकार दहा हजार रुपड्या महिन्याच्या मुलाबरोबर लग्न करतात. प्रत्येक गावात हिच परिस्थिती आहे भाऊ
अहो. दादा. यावर. एकच. उपाय. आहे. आंतरजातीय. विवाह.. विचार. करा.
@Spsir1508
Жыл бұрын
Khup chan.. Kharach lokani yacha v4 kela pahije
@RS-wp5di
Жыл бұрын
पन जातीच्या खोट्या गर्वात अडकलेल्यांना हा कमीपणा वाटणार
खूप दयनीय अवस्था आहे ही कुणीही याची खिल्ली उडवू नये..कुणीही आजकाल शेतकरी कुटुंबाला मुलगी नाही देत..त्यामुळं मुलं शेती पासून दूर जाऊ राहिलेत खासकरून दुष्काळी भाग
भयंकर परिस्थिती आहे 😔😔😔
आरे मित्रांनो द्या सोडून संसार सन्यास घ्या परमेश्वर प्राप्तीच्या मागे लागा
Hali chya mulina Kaam karayla nako aish aramache jivan jagayche aahe. Mulge mhanje Bank balance ani property aahe
@Unio-Mystica
3 жыл бұрын
Agdi barobar 😆😉
@a8894tina
2 жыл бұрын
तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
जात, धर्म, पंथ यांचा खूप खूप अभिमान, स्वाभिमान आहे ना? आता घ्या . जातीची बंधन खूप घट्ट कराम्हणजे सर्वांची लग्न होतील. थु तुमच्या.
असंच आहे सगळ्यांच आपल्या मुलगी साठी जावाई पाहिजे पन्नास हजार पगारवाला आणि स्वतःचा मुलगा मात्र दहा हजार पगारावरती जातो दुसर्यांकडे हमालीला त्याला पोरगी पाहताना त्याच आई वडीलांना हाच प्रश्न पडत नाही आपलाही मुलगा पन्नास हजार पगारवाला असायला हवा आणि तिच त्याची बहीण पन्नास हजार पगारवाला पाहुन लन्ग करते ती आपल्या भावासाठी सासरी एखाद्यी मुलगी पाहून लग्नासाठी सेंटीग करते हे पाहत नाही भाऊ माझा दहा हजार पगारवाला हमाली दार हे असंच असतं प्रत्येक जण आपल्या भातावर डाळ वाढुन घेण्यासाठी तयारित असतात 😂😂😂😂😂😂
भारतात जाती जात नसल्यामुळे मानसिकता बदलने कठिन आहे। उत्तर महाराष्ट्रात काही जातीच्या मुलांना मुलगी मिळत नाही। ते एजंटच्या मार्फ़त विदर्भातुन लाख लाखोच्या किमतीत मुलगी विकट घेतात। ज्यांच्या कड़े रुपए नाही त्यांची परिस्थिति फार वाइट आहे। याला जबाबदार जाती/वर्ण व्यवस्था जबाबदार आहे।
याला समाजच जबाबदार आहे मुली नको , सुना मात्र पाहीज
@infinitimall417
3 жыл бұрын
Ayo pan je bagaila yetat tya ka asa wagtat thoda v4 karaila pahije na paise kai aaj na uday kamavla jail pan yogya jodidar matra hawa na
@dinkarghodke2265
2 жыл бұрын
ह्याच्यात सुद्धा १६ टक्के आरक्षण मागा
@a8894tina
2 жыл бұрын
@@infinitimall417 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!
bhau...pls tension gheu nkos...hoil tumch marriage....ase khup mahan person ahet tyani...lagn n krta samajachi seva keliy
@akashghogre3302
3 жыл бұрын
वा किती छान सांगितलं आहे 😂😅
@bunny.rider69
Жыл бұрын
मी तर म्हणतो एकट रहा व नागड्या पोरी बघायला बुधवार पेठ मध्ये जायचं
@MAYURPATIL-zx1nz
Жыл бұрын
@@bunny.rider69 lawdya 😂😂😂
Really it's big problem we facing right now, thanks you BBC marathi news to cover this issue
याला जबाबदार फक्त आणि फक्त मोदी व शाहाची पाॅलिसी आहे. तरूण बेरोजगार निर्माण होत आहेत.