महाराष्ट्रामध्ये कोणत्या २२ जिल्हांची मागणी होत आहे,इतिहास काय, सरकारची भूमिका काय आहे?
#BolBhidu #DistrictsInMaharashtra #Ekanthshinde
आज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 1 500
जेवढे जिल्हे किंवा तालुके करायचेत तेवढे करा पण प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याला MIDC असायला पाहिजे , industrial hub झालं पाहिजे महाराष्ट्र 🚩
@hrx5685
Жыл бұрын
MIDC la kontya kontya ati astat mahit aahe ka Kuth pan hot nahi MIDC
@maheshkillekar5266
Жыл бұрын
@@hrx5685 mhanun ky job sathi 100-200 km lamb jatch rahaych ka.... M aplyat ani tya UP MP chya bhaiyanmadhe ky fark rahila.... Jya kahi kamtarta astil tya purn karun MIDC prattek jilhyat vayla pahijech na
@KailashGapat
Жыл бұрын
@@hrx5685 bhau tumhi Maharashtra sodun baher gele nahit vattat , development karaychi mhntl ka govt. n tar kru shaktat sgle.
@hrx5685
Жыл бұрын
@@KailashGapat Pani lagt raste lagtat kahi jilhyachya thikani te pan nahiye
@vinusalunke7430
Жыл бұрын
Mg या साठी राज साहेबांना cm kel pahije karn kitihi MIDC zalya tri tithe biharich kam kartil
जिल्हा निर्मिती राहू द्या ..आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा अगोदर .मोक्कार पत्थरबाज पिलावळ वाढलीय देशात
@ranjitkharat5326
Жыл бұрын
Aplech gaddar ahet tyana milalele vote sathi
@shivamgore997
Жыл бұрын
9वर्षात घ्यायला हवा होता हा निर्णय😢
@apatil47
Жыл бұрын
Loksankhya niyantran saglyat mahatvacha aahe.. Nahitari 20 varshanni sagle burkhe distil road var
@Renaissance861
Жыл бұрын
मग काय अंडे देउन रायला का तो फेकू ९ वर्षांपासून
@bhaiyya3089
Жыл бұрын
@@Renaissance861 तुझ्या सारखे सेक्युलर लिब्रांडू दोन्ही बाजूने डांग आपटतात ना आधी त्यांची सिलाई होणार अनं मग कायदा येणार😂
अंबाजोगाई जिल्हा ही मागणी सर्वात जुनी असल्यामुळे सर्वात आधी अंबाजोगाई जिल्हा होणे गरजेचे आहे, इथे सर्व ऑफिस आहेत जिल्हा करणे सोपे आहे 🙏
@nmk1161
Жыл бұрын
Malegaon ambejogai peksha 10 times mothe aahe
@jaymaharashtra..3105
Жыл бұрын
@@nmk1161 जिल्हा करा मग पण अंबाजोगाई पण जिल्हा झाला पाहिजे
@thedarkknight9959
Жыл бұрын
@@nmk1161kadhi baghitle tu
@amarbhagat2672
Жыл бұрын
अंबाजोगाई च योगेश्वरी ग्राउंड मालेगाव पेक्षा १० times मोठं आहे.
@nmk1161
Жыл бұрын
@@amarbhagat2672 lol college ground malegaon uttar Maharashtra mdhl saglyat moth ground aahe😄
चंद्रपूर जिल्हा मधून चिमूर हे जिल्हा होऊ शकत नाही कारण तिथे तेवढ्या सुविधा नाहित. पण ब्रम्हपुरी हा एक जिल्हा बनु शकतो तिथे सगळ्या सुविधा आहेत चंद्रपूर मधल शिक्षणाचा माहेर घर म्हटल जात तसेच दवाखाने almost सगड्याच सुविधा उपलब्ध आहेत. ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे❤
जिल्हे 100 करताल हो, पण ते करून सगळच पुण्यात येणार असेल लोकांसकट तर मग कशाला नाही तो शहाणपणा . करायचं असेल तर सगळीकडे नीट विकास करा, लोकांना त्यांच्या जिल्ह्यात, पंचक्रोशीत काम धंदे द्या.. वाट लावून ठेवली आहे पार ठराविक शहरांची.
@sumitsingyadav8558
11 ай бұрын
Tu tabadatob te tharavik shahar sodun de mg tras kami hoil 😂😂
आम्ही कळवण कर . कळवण जिल्हा झालच पाहिजे गेली ४० वर्ष आम्ही पण मागणी करतो आहे. आम्हाला पहिल्या पासून मालेगाव नको आहे कारण आम्हाला मालेगाव मध्ये जाऊन काम करायला नाही आवडत आणि त्यात बहुसंख्य लोक हे मुस्लिम आहेत तिथे काय काम होणार . एक वेळेस आम्ही नाशिक ला जाऊन काम करू पण मालेगाव ला नाही जाणार. असं पण पूर्वी पासून कळवण,सटाणा(बागलाण), देवळा,सुरगाणा,दिंडोरी,चांदवड. ह्या तालुका चा विरोध आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩
@KalwanTrekkers
Жыл бұрын
बरोबर✌️👍
चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरी हा नवीन जिल्हा व्हायला पाहिजेत....आर्थिक,प्रशासकीय ,आरोग्य, शिक्षणाच्या ,वाहतूक व दळणवळण इत्यादींचा विचार करता ब्रम्हपुरी जिल्हा सर्व नागरिकांच्या दृष्टीने योग्य आहे ....
@NSS31079
Жыл бұрын
baghu udyach करू
Being called as a Kolhapuri is is a next level pride. We were united, we are united, we will be always united as Kolhapuri 💪🚩 जगात भारी, कोल्हापुरी..
@rishikeshthorat2009
11 ай бұрын
Ho ani lokana pn Kolhapuratch rahaych ahe dusra konta jilha kadhich magnar nahit Kolhapurkar 🤩
@sanketwankhede1313
11 ай бұрын
@@rishikeshthorat2009 ❤️❤️
@rajshribhange1902
11 ай бұрын
Pppp⁰
@tikakar5986
11 ай бұрын
@tusharmagdum7725 pan Ichalkaranji cha lokana hoychach nahie vegla
@sarbhgholap8230
11 ай бұрын
@tusharmagdum7725 बोललास आंबट 🤢🤢
खटावकर कधीच माणदेश जिल्ह्यात जानार नाहीत सातारा म्हणजे शान आहे राज्याची गादी आहे सातारा ❤️
@PiratesPoint_
Жыл бұрын
Rajdhani satara
@Pingpong143
Жыл бұрын
मग काय कायम दुष्काळी राहायचं का? मान आणि खटाव ने. भौगोलिक विचार घेतेले आहेत या मध्ये
@harshal3737
Жыл бұрын
Ayat
@hiddenindia2022
Жыл бұрын
खटाव मधील मायणी ,पुसेगाव किंवा पुसेसावळी तालुका होतील . . तसेच माण मध्ये दहिवडी व म्हसवड वेगळे तालुके होतील .. मायणी माणदेश मध्ये जाईल , खटाव - पुसेगाव सातार मध्येच राहतील , पुसेसावळी कराड मध्ये जाईल. .
@DesiShooter96.h.m.p
Жыл бұрын
सातारा कराड फलटण मान असे जिल्हे होऊ शतात मान हा भीमा khoryamadhe येतो तर खटाव कृष्णा खोऱ्यात येतो
आमचा पालघर जिल्हा निर्माण होऊन 10 वर्ष झाली पण अजून परिस्थिती जैसे थे आहे मुबंई च्या वेशीवर असलेला पालघर अजून खूप मागे आहे
@Swapnilchavan-kt9yw
11 ай бұрын
Jababdar tithle potical instability aahe
@BingeMarathi
11 ай бұрын
आदिवासी भाग आहे पालघर भरपूर फरक पडला आहे तिथे
कोल्हापुतील कोणालाही विभाजनाची गरज नाही. हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. इथे प्रत्येक विषय हार्ड असतो.
@proudmaharashtrian273
Жыл бұрын
विषय हार्ड चा काय संबंध इथे काही ही बडबड करायची उगीचच!
पाहिजे तर 12 तालुक्याचे 20-25 तालुके करा पन कोल्हापुर जिल्ह्याचे विभाजन नाही करायचे... ❤❤❤ एक कोल्हापुरकर❤❤❤
@rushikeshgursalerg1957
Жыл бұрын
❤
@Rahulpawar096
Жыл бұрын
@@humaniistt प्रश्न फक्त क्षेत्रफळ चा नाही . सातारा, लातुर, ठाणे हे ही मोठी जिल्हे नाहीत, प्रश्न लोकसंख्या चा आणि भोगोलिक विविधता(सातारा जिल्ह्यात महाबलेश्वर आणि माण) चा आहे
@thetiger247
Жыл бұрын
Honar
@krishna_raj9331
Жыл бұрын
@@thetiger247 नाही होत.
@sunilkamble9114
Жыл бұрын
कोल्हापूर मधून गडहिंग्लज नवीन जिल्हा तयार करावा
माझ्या पुढच्या पिढीची माफी मागतो महाराष्ट्र चा पुत्र म्हणून की एका गुजरात्याला पंतप्रधान म्हणून मतदान केले आणि त्याने महाराष्ट्रातून रोजगार आणि मोठे उद्योग पळवले....
@crazyspot369
Жыл бұрын
उद्योग तर येत आहे ऑइल रिफायनरी चा कोकणात पण तुम्हीच स्थानिक नागरिक त्याला विरोध करता ते कां बरं 🤔
कळवण... आई सप्तशृंगी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.. लवकरच जिल्हा होईल ही आईच्या चरणी प्रार्थना
@DesiShooter96.h.m.p
11 ай бұрын
शक्यता खूप कमी आहे मालेगाव होईल आणि जर नाशिक मधील कोकण पत्यातील वेगळा जिल्हा होईल
@SONUPARDESHI-er6lh
10 ай бұрын
नक्कीच कळवण जिल्हा होईल
अनेक तालुकेही खूप मोठे आहेत, म्हणून तालुकेही नवीन व्हायला पाहिजेत.
@nandkumarmankar2813
Жыл бұрын
यावर video बनवा किंवा यादी दाखवा
@entertainmentstop100
Жыл бұрын
आता काय प्रत्येक गावाचा जिल्हा करतोस का?
@mi.ramgirwarart1627
Жыл бұрын
विदर्भ वेगळा झाला आता.जिल्हे वेगळे होणार आहेत😂😂😂
@nandkumarbadve7397
Жыл бұрын
@@nandkumarmankar2813qk
@priteshraghorte8276
Жыл бұрын
खरच वेगडा विधर्भ झालच पहिजे
नवीन २२ जिल्ह्यांची मागणीच स्वागत आहे पण सध्या राज्याचा विकास आणि महागाई व बेरोजगारी कमी होणे ही राज्यातील जनतेची पहिली मागणी आहे 💯💯🚩🚩🚩🙏🙏🇮🇳🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
कोल्हापूर ❤ इचलकरंजी❤ गडहिंग्लज ❤ .....कोल्हापूरचे कधीही विभाजन होणार नाही....दिलसे कोल्हापूरकर..❤❤❤...
@sushant518
Жыл бұрын
❤
@kumarmandekar4040
Жыл бұрын
आम्ही गडहिंग्लज कर
@vyankateshsuryawanshi6931
Жыл бұрын
Manatla bolla❤
@Dhn55535
Жыл бұрын
Zop😂😂
@sushantdesai5468
Жыл бұрын
@@Dhn55535 what's ur problem
कोल्हापूर जिल्हा कायम एकच राहील. MH 09 ❤
@matholic123
Жыл бұрын
Ho dada , pn ajara chandgad Ani gadhinglaj ya lokanna jilha mukhyalay khup lamb hotat... Javalpas 90-100 km
@falconop9730
11 ай бұрын
@@matholic123 pn highway aslyamul jast tras nahi.... 1 te 1.30 tasacha rasta aahe.. koknat jast problem yeto
@DesiShooter96.h.m.p
11 ай бұрын
जर बेळगाव महाराष्ट्रात आले तर चंदगड अजारा गड हिग्लाज तालुके बेळगाव मदे टाकता येतील नाहीतर गाड हिंगलाज वेगळा जिल्हा होऊ शकतो
@user-oy8ld2ht9s
11 ай бұрын
भावड्या इथ काय लढाई करून वेगळं होणार नाहीत जिल्हे..क्षेत्र मोठे आहे, प्रशासनावर ताण येतो म्हणून विभाजन करतात.
@sumitsingyadav8558
11 ай бұрын
Are murkha deshachi falni hot nhi ahe 😂😂jilha vegla hotey sarkari kamansathi,
कोल्हापूर चा कुठेच उल्लेख नाही. ❤ Unity ❤
@proindian123
Жыл бұрын
शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर जिल्हा केवढा होता आणि आत्ता केवढा आहे 🙄
@SidduIsaragond
Жыл бұрын
@@proindian123भावा तेव्हा कोल्हापूर जिल्हा नव्हता प्रांत होता,आणि भारतात मिळाल्यावर आणि maharastra chi भाषावर राज्य निर्मिती झाल्यावर कोल्हापूर हा जिल्हा झालं🙏
@proindian123
Жыл бұрын
@@SidduIsaragond हो प्रांत होता पण आत्ता पेक्षा खूप मोठा होता
@SidduIsaragond
Жыл бұрын
@@proindian123 जनतेला सोयीचं होण्यासाठी जिल्हयाची विभागणी करावी लागते आणि तेव्हा केलं म्हणून तर आत्ता त्याची गरज वाटत नाही🤷
@proindian123
Жыл бұрын
@@SidduIsaragond हो बरोबर आहे
तुम्ही काय पण करा पण कोल्हापूर जिल्ह्याच विभजन करू नका❤ आम्ही इचलकरंजीकर जिल्हा कोल्हापूर❤
@MH09pharma
Жыл бұрын
🙌🏻
@afnanshoukatalibahange5023
Жыл бұрын
Yes bro
@shubhamsarolkar9077
11 ай бұрын
@ rushikesh,kut rahtos ichalkaranjit ?
बीड जिल्ह्याचे विभाजन करून सर्वांना उपयुक्त असा अंबाजोगाई जिल्हा निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनमताचा आदर होईल. म्हणून सरकारने लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा करून जनमताचा आदर करावा ही विनंती केली.
@rahulkendre7752
Жыл бұрын
Ambejogai Latur la joda latur 50 km aahe fakt beed 95 km mahnun ambejogai Latur zilha madhe jodave
@puneinfra
Жыл бұрын
@@rahulkendre7752 already Ambajogai mothi city ahe beed district mdhe and all Government office already aale ahet swatantra RTO government hospital upper police station all ahe Ambajogai la
Baramati Jilha: Baramati, Indapur, Daund, Purndar, Karjat(nagar),Malshiras (solapur), Phaltan (Satara)
@hrx5685
Жыл бұрын
@@humaniistt jamkhed Ashti In Ahmednagar
@hrx5685
Жыл бұрын
@@humaniistt jamkhed tasa pan marathawada sarakha aahe. Dusri gosht ashti Marathwada peksha Khup different aahe
@hrx5685
Жыл бұрын
@@humaniistt ashti jamkhed same aahe
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे कारण या ठिकाणी सर्व ऑफिस आहे नवीन काही खर्च येणार नाही
@DesiShooter96.h.m.p
11 ай бұрын
नक्कीच अंबेजोगाई परळी kej धारुर आणि माजलगाव वडवणी छा काही भाग मिळून अंबेजोगाई जिल्हा होऊ शकतो
@Adv_sythorat
11 ай бұрын
100%
@anmolzade7373
11 ай бұрын
Jevdi fadni honr tevdi taklif Maharashtra mdhe MIDC zal tr chalel pn fadni nhi zali phije
@ambadaswaghmare5872
Ай бұрын
अंबाजोगाई माजलगाव दळण वळणाची सोय नाही . माजलगाव बीडमध्येच ठेवावे
पुणे, सोलापूर है खूप मोठे जिले आहेत. यांना हाफ करा.
@moryaediting951
Жыл бұрын
काय गरज नाही सध्या
जिल्हा निर्मिती व्हायला पाहिजे परंतु त्यासोबत उद्योग निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे.फक्त मुबई पुणे नागपूर नाशिक यांचा विकास करू नका. प्रत्येक जिल्ह्यात उद्याग उभारले गेले पाहिजेत.तरच फायदा होईल.
@yogeshdesai5999
Жыл бұрын
तुमच्या पासुन करा सुरुवात मग
@nikitaagre2259
11 ай бұрын
❤
आमच्या चंद्रपुर जिल्ह्यात सध्या एक अनार सौ बीमार वाली स्थिती सुरू आहे...चिमूर नागभिड आणि ब्रम्हपुरी तीन तीन तालुके जिल्हा निर्मितीसाठी लढत आहे...😂😂😂
250 ते 300 किमी वर जिल्हे आहेत एवढीच जर काळजी असती तर अशी दुसर्या राज्यांच उदा. नसतं द्यायला लागली आणि म्हणे महाराष्ट्र राज्य लय विकसीत ना लाईट फ्री उलट दर महिन्या ला बील येतय, ना पेट्रोल डिझेल स्वस्त,ना कुठले रस्ते ठिक ऊलट कौतुकाने म्हणायचं आम्ही सगळ्यात जास्त केंद्रीय कर भरतो 😂,त्याला राजकीय इच्छा शक्ती लागते आणि ती सध्या कुठल्याच नेत्याच्यात नाही 😢 जय महाराष्ट्र
नांदेड जिल्हा मुख्यालयापासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालयापासून 200 किमी अंतरावर आहेत . जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या राज्यांत गेल्याचा भास होतो. पाच मिनिटाच्या कामास जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते. 1995 पासून भिजतं घोंगडं ठेवलं आहे, नुसतच वायफळ चर्चा." मुठभर घुगऱ्या अन् रातभर मचमचं."
@rahulkendre7752
Жыл бұрын
आमचे गाव लातुर पासुन 110 कि.मी.आहे आम्हाला तर नांदेड 70 कि.मी.आहे काय करणार सरकार नवीन जिल्हा तयार करत नाही
@nagnathshingane9064
Жыл бұрын
@@rahulkendre7752अहमदपूर चे का?
राजस्थान मध्ये ज्या तालुक्यात मी राहतो तिथे आम्ही आंदोलन करुन जिल्हा बनवुन घेतला कालच इथे सर्व यंत्रणा आली कलेक्टर टिम 🎉🎉 आणी महाराष्ट्रात सातारा मधुन मान देश करनार कारण आम्हाला आमच गाव दुष्काळातुन बाहेर जाऊन काम कराव लागत
चंद्रपूर मधून ब्रम्हपुरी जिल्हा निर्मिती व्हावी ही जनतेची मागणी आहे. चिमूर भौगोलिक दृष्टिने एका टोकावर आहे, सोबतच कोणत्याही सोय सुविधा दळणवळण उपलब्ध नाही. ब्रम्हपुरी हे मधावर्ती ठिकाण आहे. हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवावे
अंबाजोगाई जिल्हा पण होणे आवश्यक आहे
@balajiwanjare93
Жыл бұрын
Good
@cricketkshort2468
Жыл бұрын
Beed la nka todu 😞
@jaymaharashtra..3105
Жыл бұрын
Ambajogai जिल्हा झालं पाहिजे
@Indrajit8262
Жыл бұрын
Ho होणार 👍
@priyankasapkal8798
Жыл бұрын
फक्त जाहीर करू नका उद्योग पन आणा.
कराड जिल्हा झाला पाहिजे दोन विधानसभा मतदारसंघ, 12 ZP मतदारसंघ,24 पंचायत समिती गण , एवढा मोठ्या शहराचा विचार करावा..स्वतंत्र RTO,
@Dr._AK
Жыл бұрын
वेगळा खासदार पण आहे आता अजून काय पाहिजे 😂😂 तुम्हीच जाहीर करुन टाका आता....वेगळा मुख्यमंत्री साठी प्रयत्न करू आता
@rajanikantmohite720
Жыл бұрын
भुकंप केंद्र ( MH-50 ) I❤KARAD
@indian62353
Жыл бұрын
@@Dr._AK कोण म्हणलं वेगळा खासदार आहे?? 🤔🤦♂️ कराड हे सातारा लोकसभा मतदारसंघात आहे.
@Dr._AK
Жыл бұрын
@@indian62353 तेच म्हणतोय भावा मी लोकसभेचा खासदार कराडचा आहे आणि राज्यसभेचा खासदार सातारचा आणि तरीपण जिल्हा फोडून वेगळा करायची मागणी करावी का??
@swarajchavan6492
11 ай бұрын
नाही होणार भावा😂 तुम्हाला आयुष्य भर असाच पत्ता लिहावा लागणार तालुका कराड जिल्हा सातारा🚩⚡
सगळं करा पण महाराष्ट्र तोडू नका
मी एक नगरकर तुम्हाला आमच्या नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात आणखी वाढ करा पणं नगर जिल्हा तसाच हवाय आम्हाला. i❤ nagar
@rameshshelke8311
Жыл бұрын
Saglyancha Nagar jilyala janya yenyacha kharch tumhi dyava
बीड जिल्हातील अंबाजोगाई जिल्हा झालं पाहिजे.अंबाजोगाई शहराची लोकसंख्या १.५ लाख आहे आणि बीड शहरापासून १०० Km आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे MH - 44 ❤
@AjitChakreDairyFarm
Жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा कार बीड तालूका राहूद्या MH23 😂
@rameshwartemburwar8174
Жыл бұрын
@@AjitChakreDairyFarm chaltay tas bhi ky ahe beed madhe 😏
पुणे जीलहयातील बारामती जिल्ह्याची मागणी होत आहे.या ठीकाणी पोलीस आधीक्षक कायाॅलय,कलेक्टर ऑफीस चे कायाॅलय पोलीस प्रशिक्षण आहे.तालुके फलटण, माळशीरस,करमा ळा ,कजॅत हे तालुके घेण्यात ऐणार आहेत
@PrimeDKCreation
Жыл бұрын
फलटण सातारा ❤
पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे
@siddheshwarlangote1743
Жыл бұрын
Honar
@ajinkyapawar4930
Жыл бұрын
होतोय रे 100%
@Shishupal_tatya_karande
Жыл бұрын
💯💯
@rahulbabar-yl6yq
11 ай бұрын
१००१% होणार
चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर जिल्हा मागणी तर आहेच, पण चिमूर एका टोकावर असल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्याला दळणवळणासाठी खूप कठीण असल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या नागभीड जिल्ह्याची मागणी सुरु आहे.
@smurmurwar1972
Жыл бұрын
पण सावली तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यातच ठेवायला पाहिजे ना... सावली-चिमूर हे अंतर खूप लांब पडेल...
ते सगळं सोडा आधी नाशिक मधून कळवण मालेगाव नगर मधून शिर्डी व जळगाव मधून चाळीसगाव भुसावळ वेगळा काढा. हीच मोठी मागणी बाकी सर्व नंतर
@SONUPARDESHI-er6lh
10 ай бұрын
अगदी बरोबर बोलला भावा
Karad separate district zala phije.vichar kela tr sangli mdhil kadegaon n ratnagiri mdhil chiplun karadla jodun milale tri tya donhi talukyancha suddha tevdach fayda hoil..
लोकसभा मध्ये पास झालेलं Delhi Bill यावर एक vidieo घ्या.....
तालुक्यांची पण व्हिडिओ बनवा
अंबाजोगाई जिल्हा व्हावा या मागणीसाठी उद्या अंबाजोगाई शहरात रस्तारोको आंदोलन होणार आहे
नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणे योग्य आहे.
माणदेश जिल्हा होण्याची मागणी आम्ही लहान असले पासून ऐकतो आहे माणदेश जिल्हा होण्यासाठी सर्व (घटक) गोष्टी पूर्ण होतात. इथे लेखन ईतिहास, भौगोलिक परिस्थिती, भाषा हे सर्व सातारा सांगली आणि सोलपूर पेक्षा वेगळे आहे
@Oamoacg2250
11 ай бұрын
@@YTManoranjan33माणदेश होऊनच राहणार खटाव सह माण,जत, सांगोला, आटपाडि 🔥
@Oamoacg2250
11 ай бұрын
जय राजा माणांकन , जय माणगंगा,जय माणदेश,आपली संस्कृती 🚩
@royalgaikwad09
4 ай бұрын
माण, सांगोला, खटाव, आटपाडि,जत, कवठेमहांकाळ, मंगळवेढा -माणदेश जिल्हा ❤
Brilliant video Keep making video on contemporary Maharashtra society and history of the state 🎉
संगमनेर जिल्हा होणे गरजेचे आहे संगमनेर हे ऐतिहासिक असून संगमनेर हुन मुंबई पुणे नाशिक हे महामार्ग आहेत तसेच प्रशासकीय इमारती भव्य दिव्य आहेत
@Ask2mes
Жыл бұрын
साहेब संगमनेर जर भौगोलिकदृष्ट्या असले तरी श्रीरामपूर मधे रल्वे आरटीओ उप जिल्हा रुग्णालय प्रांत अधिकारी कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय भव्य औद्योगिक वसाहत MIDC वन्य आणि वृक्ष संशोधन केंद्र ईतर श्रीरामपूर भरपूर सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे पण शिर्डी नको
ठाण्यामधून कल्याण जिल्हा करण्याची काही गरज नाही. इथल्या स्थानिक लोकांनी कधी मागणी पण केली नाही. कल्याण ते ठाणे 17 Km, अंबरनाथ ते ठाणे 23 km, उल्हासनगर ते ठाणे 20 km, भिवंडी ते ठाणे 15 km, शहापूर ते ठाणे 50 km, मुरबाड ते ठाणे 50 Km अशी तालुका ते जिल्हा मुख्यालय अंतरे आहेत. फक्त कसारा व मीरा भाईंदर ( ट्रॅफिकमुळे ) लांब आहे. नवी मुंबईमधील सर्व स्टेशन्स लोकलने ठाण्याशी connect आहेत.
नवीन तालुके नवीन जिल्हे बनवायला पहिजेत आज अतिआवश्यक आहे.नवीन राज्य पण बनवायला पहिजे मराठवाडा आणी विदर्भ.म्हणजे विकास होईल.
या करिता सेंट्रल व्हिस्ता बनवले, लोकसंख्या च्या मानाने लोकप्रतिनिधी ची संख्या वाढवून विकासाला अधिक चालना मिळाली पाहिजे
Buldana madhan Khamgaon jilha hoyil.. And Khamgaon madhn pimpalgaon Raja taluka hoyil....
अमरावती जिल्ह्यातून दोन नवीन जिल्हे झाले पाहिजे 1) अचलपूर 2) वरूड. वरूड जिल्ह्यातील तालुके (वरूड, मोर्शी, आष्टी, कारंजा घाडगे,नरखेड, काटोल) हे तालुके मिळुन एक नवीन जिल्हा होऊ शकतो.
अहमदनगर पुणे सोलापूर मधून करमाळा जिल्हा करा...सोलापूर सांगली सातारा मधून पंढरपूर जिल्हा करायला पाहिजे..
@TheGaneshkool
Жыл бұрын
करमाळा किंवा पंढरपूर पेक्षा बार्शी करा..सगळ्यात मोठं शहर आहे सोलापूर मधल..सोबत मराठवाडा चे प्रवेश द्वार..अ दर्जा नगरपालिका,मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी एक, टेक्सटाइल मिल,रेल्वे दळणवळण, सोलापूर नंतर सगळ्यात जास्त हॉस्पिटल,जिल्हा दिवाणी न्यायालय, शैक्षणिक केंद्र आहे
@laxmansonwane1609
Жыл бұрын
मी पण बार्शी चा आहे...पण अंबाजोगाई जवळ च असल्याने बार्शी जिल्हा कसा होणार... परंतु बार्शीमधून वैराग तालुका जरुर करावा..💯🙏
@AbhinavBhutekar917
11 ай бұрын
धाराशिव पेक्षा बार्शी जिल्हा म्हणून चांगले आहे
यवतमाळ जिल्यातील वणी जिल्हा झाला पाहिजे मुख्यालयापासून अतिशय दूर असलेला तालुका असल्याने अनेक समस्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
@DesiShooter96.h.m.p
Жыл бұрын
यवतमाळ पुसद वणी जिल्हे होऊ शकतात
@pavannagpurkar1233
Жыл бұрын
विदर्भ वेगडा झाला पाहिजे
@ShivajiWarrior007
11 ай бұрын
@@DesiShooter96.h.m.pअतिशय रास्त मागणी ..... वणी जिल्हा - वणी ,मारेगांव ,झरी,केळापूर,राळेगांव तालुके पुसद - पुसद ,दिग्रस ,महागांव ,उमरखेड (+ढाणकी & काळी दौलत new ) यवतमाळ - यवतमाळ ,आर्णी ,नेर ,दारव्हा ,बाभुळगांव,कळंब ,घाटंजी
दोन जिल्ह्यामध्ये किमान 50 किमी मध्ये अंतर असावे एवढे नवीन जिल्हे करा. प्रशासन अधिक कार्यक्षम होईल तसेच जनतेला चांगला लाभ होईल. मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्याचे अंतर 30 किमी पेक्षा कमी आहे म्हणून जलद विकसित झाले हे जाणून घ्या. विदर्भ राज्य स्वतंत्र करा. मराठवाडा हा प्रादेशिक भाग त्यांचा समाविष्ट करा.
Kolhapur It's a Brand 🚩🧡
महाराष्ट्रयाचे 3 विभाग केले पाहिजे , जे की राजकारणी लोक करणार नाही , पुणे मुंबई नाशिक ठाणे कोल्हापूर सारखे बाकीचे शहर पण विकसीत झाले पाहिजे
महत्वपूर्ण माहिती. 👍👍👍👍
खुपचं महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद 💝🙏
परप्रांतीय हाकलून द्या नाहीतर पाणी निवारा आपत्ती व्यवस्थापन अवघड होईल
@sarcastichuman2814
Жыл бұрын
Tuzya bapachya paishani parprantiy khatet pitet ka ?
@themahesh2168
Жыл бұрын
एकदम बरोबर
@NSS31079
Жыл бұрын
तू suruwat कर
@vedhh7727
Жыл бұрын
परप्रांतीय हाकलले तर महाराष्ट्र बंद पडेल. मुंबई कोस्टल रोड पासून नागपूर मेट्रो पर्यंत, सर्व लेबर क्लास परप्रांतीय आहेत. आता तर शेतमजूर पण मिळत नाहीत. Blue collar jobs करायला परप्रांतीय लागतात.
@sarcastichuman2814
Жыл бұрын
Are indian constitution anusar kontahi bhartiy kontyahi state madhe jaun rahu shakto tar tu kon ahes he shikwnara ki parprantiyana haklun dya.........Ani adhi tu jewdhe Marathi lok deshbharat kamasathi gelele ahet tya saglyana tu ithe Maharashtrat aan Ani mag bakiche faltu illogical statement pass kar bsdichya
जव्हार एक आदिवासी जिल्हा म्हणून झाला पाहिजे ।।। 9 ऑगस्ट आदिवासी दिवस दिवशी पूर्ण महाराष्ट्र politics yenar aahet
@sumitsingyadav8558
11 ай бұрын
Jativarun honar nhi jativad band kara 😂😂, Prashashkiy drushtine hoil ,rahaych ter raha nhi ter nigh ,🎉
बरं झालं यात संभाजीनगर नाही आहे आम्हाला नको कोणतं पण विभाजन. आम्ही सगळे लोकं एक आहोत ❣️
Gadchiroli च्या आदि akashvani वरुण ब्रह्मपुरी जिल्हा घोषित झाला होता.brahmapuri जिल्ह्या ची मागणी पण जुनी आहे
चंद्रपुर जिल्हा तुन ब्रम्हपुरी ज़िल्हा ची मागनी सुधा खुप जुनी आहे. ब्रम्हपुरी मधे शिक्षण ,आरोग्य सुविधा चांगली आहे.
कराड जिल्हा
माणदेश जिल्हा निर्माण झाला तर तुमच्या माहीतीनुसार जिल्ह्याचे केंद्र कोणते असेल...
@mayurmandale4139
11 ай бұрын
Atpadi nahitr mhaswad
सरकारची भूमिका काय असणार ? नेहमीप्रमाणे ' Divide and Rule '. आधी माणसापासून माणूस तोडायचा नंतर एक आमदार /खासदार फोडायचा, मग जास्त आमदार/खासदार फोडायचे, मग एखादा पक्ष फोडायचा, आता जिल्हेही फोडा.
राज्यातील सगळ्या जिल्ह्याच विभाजन करा. पण कोल्हापूर हा कोल्हापूर च राहील. Bcoz kolhapur is Brand Only MH 09
@khrishsonawane3966
11 ай бұрын
😂
@user-oy8ld2ht9s
11 ай бұрын
भावड्या इथ काय लढाई करून वेगळं होणार नाहीत जिल्हे..क्षेत्र मोठे आहे, प्रशासनावर ताण येतो म्हणून विभाजन करतात
चिपळूण जिल्हा व्हायला पाहिजे... खूप दूर आहे रत्नागिरी.....
@saipatekar1939
Жыл бұрын
#Amhi chiplunkar
@nikhilrajahir7445
Жыл бұрын
कूछ भी 🤣
@yogeshdesai5999
Жыл бұрын
रिफाइनरी आल्यावर मालामाल होणार रत्नागिरीकर. तेव्हा असं काहीही नको बोलु.
@indukumarnirbadkar2899
Жыл бұрын
बरोबर रत्नागिरी खूपच लांब वाटते. तसही चिपळूण जास्त डेव्हलप आहे.
मानदेश जिल्हा, तालुके- माळशिरस सांगोला पंढरपुर मंगळवेढा आटपाडी जत मान
@Patil18847
Жыл бұрын
Malshiras mandesh made nko
सदाशिव पेठ हा एक वेगळा जिल्हा करावा। कलेक्टर ऑफिस खुप लांब आहे (4 किलोमीटर)। येथील हवामान , संकृति खुप वेगळी आहे। जरूर विचार व्हावा
@vishvnathu.4086
Жыл бұрын
Rasta peth pan karava ka??
@dattatraymuledpmuleco7009
Жыл бұрын
@@vishvnathu.4086 रास्ता पेठ रविवार पेठ सोमवार पेठ ह्या पेक्षा सदाशिव पेठ ची संस्कृती वेगळी आहे। येथील जनता स्वतः ला परग्रह वरचे मानतात। त्यामुळे त्यांची वेगळी सोय करण्याची गरज आहे।
@arvindbagde3161
Жыл бұрын
Para grahawar che aslymule hyana mothi shendi aahe.
@vishvnathu.4086
Жыл бұрын
@@dattatraymuledpmuleco7009 😅
अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे❤❤ MH 44
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
अम्बाजोगाई जिल्हा झाला पाहिजे
@ganeshkulkarni4482
Жыл бұрын
Parli district zala pahije
@ashrafbagwan8379
Жыл бұрын
*क्रांतीदिनी अंबाजोगाई जिल्ह्याच्या क्रांतीची मशाल अंबाजोगाई कर पेटवणार* ९ आॅगस्ट २०२३
@OttMarathi
Жыл бұрын
@@ganeshkulkarni4482 जाऊन झोप
@pratiksawase8594
Жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
@jaymaharashtra..3105
Жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
Shrirampur जिल्हा झालाच पाहिजे....❤
@nickghule4051
Жыл бұрын
Sangamner ch district hoil😂
@proudmaharashtrian273
Жыл бұрын
तुम्हाला नगर लांब पडत का?
@Invention18
Жыл бұрын
@@nickghule4051 संगमनेर, श्रीरामपूर च्या स्पर्धेत शिर्डी केव्हा जिल्हा होऊन जाईल कळणार पण नाही 🥲😂#Realcondition
@Invention18
Жыл бұрын
@@proudmaharashtrian273 हो
@chandrakantpardeshi7067
Жыл бұрын
श्रीरामपूर
श्रीरामपूर जिल्हा झाला च पाहिजेल ❤
@nickghule4051
Жыл бұрын
Sangamner 🤝👍🏼
@user-lu2yz3mw6y
Жыл бұрын
Shirdi ❤
@chandrakantpardeshi7067
Жыл бұрын
मु. पो. ता. जि. श्रीरामपूर
आम्हाला पुणे जिल्ह्यातच रहायचे आहे. पण बारामती जिल्हा तयार होत आहे त्यात राहत घर जाईल असे दिसते. 😢
@adimalhar1421
Жыл бұрын
कारण आहे याला, विकास फक्त बारामतीचाच होईल, जसा आज पर्यंत होत आला आहे
Chandrapur मधून चिमूर नाहीं त ब्रम्हपुरी जिल्हा ची मागणी जास्त आहे
Bol bhidu cha abhyas khup chhan ahe... Tumi sironcha to gadchiroli ithwar thamble aste pn asaralli, zinganoor, regunta ji gave lokana mahitich nahi tyancha suddha ullekh manje kharach great abhyas ahe tumcha... 🙏🙏... Aani ho te chhatrapati sambhajinagar ani dharashiv ahe❤
Comments वाचून अस वाटतंय की .विभाजन म्हणजे लोकांकडून त्यांची संस्कृती पण विभागली जाणार, खरं तर असे नसून फक्त प्रशासकीय सोई साठी हे विभाजन असणार आहे.ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे.
काय करायचं करा फक्त महागाई करू नका आणि " टॅक्स " त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांकडून आणि नेत्यांकडून घ्या.
आरती तू खूप अभ्यासपूर्ण मांडणी करतेस.. खूप छान
फार छान माहिती
Karad❤ MH 50 जिल्हा व्हायलाच पाहिजे..
@mufasa4528
Жыл бұрын
थांब उद्याच करूया 😂 आणि कलेक्टर तू हो
@sagarjadhav1457
11 ай бұрын
अरे भावा तुम्हाला जिल्हाची नाही तर तालुक्याची गरज आहे पंचायत समिती ला खूप लोड आहे
पंढरपूर जिल्हा झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आभीनंदन देगावकरांच
जिल्हे निर्माण करण्याचा तान नाही पण भारतात एक पाकिस्तान निर्माण झाल आहे त्याची काळजी करा..
@samarthdhumal775
Жыл бұрын
@@superindia8969 कोंढव्यात जाऊन विचार
@jagandarade2156
Жыл бұрын
मालेगाव
@NatureLifeEarth
Жыл бұрын
Malegaon 😮
@surajbokade66
Жыл бұрын
@@jagandarade2156Kay jhala malegaon madhye? 🙄😮🤔🤔🤔
@alphaparticle6959
Жыл бұрын
Gab bas re lavdya
नवीन जिल्हा मान्यता तालुका अंतराच्या निकष्यावर करावी. कोणताही तालुका अंतर हे जिल्ह्यापासून २५/३० कि.मिटर असावे👍
कितीही जिल्हे करा कितीही तालुके करा पण महाराष्ट्राचे विभाजन केलात तर खबरदार.....अखंड महाराष्ट्र जय महाराष्ट्र.....जय हिंदूस्तान.
यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन होऊन पुसद जिल्हा होण्याची मागणी तब्ब्ल 30 वर्षा पासून ची आहे... हा तिढा लवकर सुटावा... 💯
@chetankadam1176
11 ай бұрын
Yawatmal aadhich tar lahan jilha aahe
@dhammdipumare944
11 ай бұрын
@@chetankadam1176ho ka tuz gk mast aahe 16 taluke aahe 😂😂
कोल्हापूर जिल्हा म्हणजे आमची ओळख
Yes it's 100 correct आमच्या गावापासून बुलढाणा 110 Km dur ahe Ani khamgaon 55 Km खामगाव जवळ असून बुलढाणा एवढंच मोठं आणि लोकसंख्याही जास्त आहे तसेच एक Developed शहर आहे खामगाव ला नवीन जिल्हा केला पाहिजेत तेच सर्वांसाठी सोयीचे होणार🙏🙏🙏🙏
कोल्हापूर च विभाजन नको व्हायला 😢😢
Nagpur मधुन काटोल जिल्हा आणि नरखेड आणि सावनेर मधुन Kelvad तालुका vyhayla pahije
Kolhapur ❤❤❤ Amhi kolhapurkar....🚩🚩🚩
अहिल्यादेवी नगर 🚩
नवीन जिल्हा निर्मिती होणे काळाची गरज आहे.
मी त्यांचे सगळे व्हिडिओ पाहत असतो पण आज पासून व्हिडिओ पाहणं बंद याच कारण ते त्यांना छत्रपती संभाजी नगर बोलायला लाज वाटते बोल भिडू ल aimim कडून पैसे भेटत आहेत असे मला वाटत ....... जय श्री राम 🚩🚩फक्त छत्रपती संभाजी नगरच बोलायचं समजलं का बोल भिडू
@amolgaikwad9830
Жыл бұрын
😂😂😂 jhata farak padtoy tu bago ya na bagu
@jyotiwakhare2546
11 ай бұрын
J
बाकीचं राहू द्या हो.. गडचिरोली मुख्यालयापासून बाकी तालुके किती दूर दूर आहे ते सरकारच्या लोकांनी एकदा येऊनच बघावं किती त्रास होतो स्थानिक लोकांना.. गडचिरोली - अहेरी यवतमाळ - पुसद अमरावती - अचलपूर अहमदनगर - श्रीरामपूर/शिर्डी हे जिल्हे होण काळाची गरज आहे खरच सरकार ने या कडे जातीने लक्ष द्यावे....🙏
म्हणजे बहुसंख्य जिल्हे जे मुंबई ठाणे पूणे चा बाहेर आहेत ते हिंदी भाषिक असतील. म्हणजे हिंदी भाषिक आमदार हिंदी भाषिक खासदार आणि काही वर्षांनी हिंदी भाषिकांचा महाराष्ट्र
जिल्ह्याच राहुद्या आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे
@krishnapatil5593
Жыл бұрын
मिळणार नाही 😡😎 माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुला तुकडे हवेत रे 😡! माझ्या आऊसाहेबांच्या स्वराज्याचे तुम्हांला तुकडे हवेत होय!😭 मिळणार नाही 🙏🏻. 🔥जय जिजाऊ 🔥जय शिवराय 🔥 जय शंभुराजे 🔥
@ajitkumaryadav11
Жыл бұрын
लाडू आहे का?