Live: Ravindra Waikar यांच्या मेव्हण्यावर आक्षेप, FIR आणि Election Comission च्या बोलण्यात तफावत का?
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiLiveTV #shivsena #uddhavthackeray
शिंदेंचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी वादात सापडली आहे. आता या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केलाय. FIR आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या बोलण्यात तफावत का आहे?
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 303
अगोदर अमोल कीर्तिकर यांना दोनवेळा विजयी का घोषित केले.
सगळे विकले गेले आहेत पहिला दोन वेळेस निकाल जाहीर केला नंतर असं काय झालं वायकर 48 मताने विजय झाले याचा अर्थ असा निघतो की सगळे विकले गेले आहेत
@virenchavan778
9 күн бұрын
फडणवीस राज्यात वाटोळं केलं
पंजाब मध्ये cctv फुटेज निवडणूक आयोग देऊ शकत मग महाराष्ट्र साठी वेगळा कायदा आहे का
@goodlistner25
9 күн бұрын
कोर्ट घेणार ना
@kamalakardhamba
9 күн бұрын
@@virendraprajput पुरी दालही काली हैं!
@ryzzo9299
8 күн бұрын
पोकळ बांबू चे फटके पाहिजे यांना 😂
निवडणूक आयोग जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज देत नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही.
निवडणूक आयोगाने जनमानसातील विश्वास गमावून बसला आहे.
सीसी फुटेज न्यायालयात सादर केल्यानंतर सत्य बाहेर येईल
@vishramshetkar4500
9 күн бұрын
न्यायालय पण तसलेच ! सगळेजण चोरांच्या पोटचे आहेत ! पैशांसाठी गू पण खातील !😅
@vishramshetkar4500
9 күн бұрын
निवडणुकअधिकारी बाइंच्या चेहर्याकडे बघा कसा पडला आहे तो !😅
2 वेळा अमोल किर्तीकर यांना विजय घोषित का केलं...?
@sharadam3348
9 күн бұрын
हो एक नाही तर दोन वेळा विजय घोषित करण्यात आले .आपण कोणत्या देशात आहे ?
Yes नक्कीच गडबड झाली आहे
अधिकारी संवेदनशील कार्य करित नसतील तर असे होईलच, कोर्टातच फैसला होणार, चंदीगढ नंतर आमचा बीजेपी वर विस्वास च नाही
नार्को टेस्ट करा त्या अधिकाऱ्याची
तुम्ही दोषी नाही ना मग सीसीटीव्ही फटेज द्या ना तुम्ही का देत का देत नाही म्हणजे तुम्ही दोषी आहेत का? मी एक नागरिक म्हणून माझा सवाल आहे
@vikasgaikwad9933
8 күн бұрын
नागरिक म्हनुन् विचारू नका मोदी एकनाथ जेल मध्ये टाकतील
फुटेज मुळे निवडणूक आयोगाची शिल्लक आहे तीपण जाणार
अमोल किर्तीकर यांना दोन वेळा विजय घोषित का केले या मध्ये काही तरी घोळ झाला आहे
भरत शहा या तक्रारदार उमेदवाराने सांगितले की निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना पोलिस स्टेशनला जावून तक्रार करा. त्यानंतर शहा यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. निवडणूक अधिकारी निष्क्रिय होते
@kamalakardhamba
9 күн бұрын
@@vkpkck ये अलीबाबा का चमत्कार हैं
कधी म्हणतात ओटीपी नसतो कधी म्हणतात ओ टी पी आसतो
इथे लोकशाहीचा, मर्डर झाला आहे ! आता...फेर निवडणूक घेतलीच पाहिजे
मुळात मोबाईल हा उमेदवाराच्या मेव्हण्याकडे का दिला गेला हा मुद्दा आहे.याचा अर्थ निवडणुक अधिकारी गंभीर नव्हते.
BJP ला विकल्या गेलेल्या निवडणुक आयुक्तांच्या अटकेची मागणी केली पाहिजे
हो दोन वेळा किर्तीकर विजय घोषित करून तिसरी वेळ वायकरणा करतात ? आपण कोणत्या देशात राहतो ?
आधी २२०० मतांनी किर्तीकर विजयी नंतर १मताने वायकर विजयी आणी त्यानंतर ४८ मतांनी विजयी. या सर्व बाबी संशयास्पद असुन जनतेचा आयोगाचा विश्वास उडाला आहे
अमोल किर्तीकर यांना विजयी करा
मग सि. सी. टीव्ही. का लावले जातात, फुटेज द्यावे. गोटाळा झाला असेल म्हणून फुटेज देत नसतील.
2200 मताने विजय घोषित करतात रिकावटीगं मध्ये 1 मताने विजय करतात परत 48 मताने विजय घोषित करतात यामध्येच एक सारखे मते का नाहीत
निवडणुक आयुक्तांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. आंदोलनं करुन जनतेचा आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन उत्तर मागितले पाहिजे .
जनतेचा दबाव वाढविल्याशिवय प्रशासन ठिकाणावर येणार नाहीं.
@sharadam3348
9 күн бұрын
बरोबर आहे .
आज सुट्टी असताना निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली ..... ?
@sureshkambli953
8 күн бұрын
निवडणूक आयोगाला 4 जून पासुन पत्रकार परिषद घ्यायला मुळीच वेळ मिळाला नव्हता , मग 13 दिवसानंतर रविवारी सुट्टीच्याच दिवशी "पत्रकार परिषद" घेण्यासाठी नक्कीच कुणीतरी आदेश दिला असेलच !!
निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कार्यपद्धतीचा निषेध !
@kamalakardhamba
9 күн бұрын
घरगड्यांना वरून आदेश मिळाले असतील
दोन वेळा जिंकलेला व्यक्ती तीसऱ्या दा हरु कसा शकतो ?
नैतिक जबाबदारी म्हणून निवडणुक आयुक्तांनी राजीनामां दिला पाहिजे
100%गडबड आहे
कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.
पत्रकार परिषद मुख्यमंत्री व फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतली असेल.
हे सगळे मिलीभगत आहेत
मिंधे सत्तेचा गैरवापर करतोय
@sureshkambli953
8 күн бұрын
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी
एकाच देशात दोन ठिकाणी दोन प्रकाराने निर्णय देणे निवडणुक अधिकार्यांना शोभते का?
सखोल चौकशी होणे गरजेचे आहे
@gangarammutkekar3194
9 күн бұрын
सखोल चौकशी करणारे दोषी असतील तर चौकशी! तर चौकशी कोण करणार?
@sureshkambli953
8 күн бұрын
नाहीतर सत्यमेव जयते , म्हणायचं की,नाही हे दोन्ही सरकारानी स्वेत पत्रिका काढून जाहीर करावेच !!
प्रत्येक वेळा Recounting मध्ये उमेदवारांना वेगवेगळी मते का मिळतात?
@sureshkambli953
8 күн бұрын
अगदी खरा प्रश्न आहे.मग कसली म्हणायचीय दिझिटल इंडिया ??????????????
शिदे जबादार शेण खादले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ठाकरे साहेब फक्त
ईव्हीएम स्टॅंड अलोन आहे, कॅलक्यूलेटर आहे असं सांगता… तर मग जनतेने दिलेल्या मतांच्या आकड्यांमध्ये आणि ईव्हीएम ने मोजलेल्या मतांमध्ये फरक का येतो ? याचं उत्तर निवडणूक आयोग कधी देणार ?
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
काहीतरी गोंधळ झाला आहे असे वाटते
फोन वापरला मग संबंध काय सोप गणीत आहे
Very good case for 100% counting of VVPAT Dooth ka doodh Pani ka pani
सार्वजनिक करा,सीसी,टीवी,फुटेज,मगच समजेल
जितके स्पष्टीकरण द्याल तितके गुंतंत जाल.. नक्की काही तरी गडबड असावी
मेव्हणा इथेच मोठी गडबड आहे .जय महाराष्ट्र
निवडणुक आयोग जेवढं स्पष्टीकरण देईल तेवढं फसणार
किती वेळा Recounting झाली?
100%. Gdbd aahe
त्या पेक्षा पुन्हा मतदान घ्या
सरकार शेण खातेय
पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की काहितरी गडबड वाटते
अमोल कीर्ती कराना फ फेरा मतदानद्वारे तीन वेळा विजयी करण्म घोषित करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज पंजाब प्रकरणात देण्यात आला होता त्याचे स्पष्टीकरण कोणी का देत नाही
हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे!
@sureshkambli953
8 күн бұрын
सुरुवात नाहीच,सध्या आपण मध्यावर आलोय,कारण आपणच गाफील राहिलेलो 😢
ही निवडणूक अधिकारी जी आहे ती मिळालेली आहे. खुप मोठा झोल झालेला आहे. चोर आहेत ही लोक... लाज वाटतेय की हे सर्वं आपल्या मुंबई मध्ये घडतंय.
मतदान केंद्रावर परवानगी नसताना मोबाईल मतदान केंद्रावर कसा गेला ? सरकार ने दबाव आणला असेल
सर्व सरकारी यंत्रणा विकल्या गेल्या आहेत. निषेध, निषेध, निषेध.
किर्तीकरांना दोनदा विजयी घोशीत केल्यानंतर तीसऱ्यांदा वायकर विजयी कसे होतात दोनदा मतमोजणी कशीकाय चुकु शकते महायुती सरकारने निवडणुक आयोग पोलीस यंत्रणा यांचा सत्तेच्या बळावर गैरवापर करून तिसऱ्यांदा त्यांना हवा तसा निर्णय करवुन घेतला आहे हा सर्व सत्तेचा माज आहे उतरविला पाहिजे
मतदान रद्द करा. पुन्हा एकदा मतदान करा.
निव्वळ लबाडीने वायकर जिंकले, हे फारच धक्कादायक आहे.
निवडणूक आयोगाचे दोन वेळा विजयी घोषित केले आणि नंतर 14 तासानी निवडणूक आयोगाने पराभूत केले आहे म्हणूनच माहीती अधिकार कायद्यानुसार सी सी टी वी देणे आवश्यक आहे. कारण संशयास्पद कामकाज झाले आहे म्हणूनच नियमात बदल करणे हे स्वाभाविक आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏 🙏
माधवी ताई तुम्ही छान बोलता❤
नागरे साहेब यांचेकडे चौकशी देण्यात यावी
आमचे किर्तिकरच विजयी झाले आहेत
Pl take resign of election officer.
गुरव याने पडीलकर याच्या कडे दिला हे स्पष्टीकरण होत आहे तर मग पडीलकर यांनी गुरव कडून घेतलेल्या फोन मधील पोस्टल मतदान स्क्रीन शाँट कमी किवा जास्त केले नसतील हे कसे निवडणूक आयोग काय सागणार? येथे स्पष्ट आहे आयोग या मध्ये चुकीचे आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏
कागज के वोट गिनती करते और तब अगर बताते कि remounting मे अडतालिस वोट ज्यादा आए तो बात मान लेते कि काजग के वोट थे तो बैलेट पेपर उधर कोनेमे रह गये, तो गिनने के छुट गये, लेकिन अगर EVM कि recounting में वोट संख्या बदल जा रही हैं तो इसका मतलब अब अगर तिसरी बार फिरसे फिर से गिनती करेंगे तो कुछ और हि वोट संख्या सामने आएगी नहीं!!!!
चुकांची जबाबदारी म्हणून निवडणुक आयुक्तांना कडाक शासन व्हावे फाशी देण्याइतपत गंभीर प्रकरण आहे. सरकार योग्य कारवाई करणारं नसेल तर जनता योग्य ते शासन देऊ शकते
CCTV मिळाली तर वंदना सूर्यवंशी यांना जेल मध्ये किंवा घरी बसावे लागेल...
ईलेकशन कमिशन ओटीपी साठी खाजगी फोन का वापरतात ़
100टक्के घोळ आहे
या सर्व प्रकरणावर इतर राजकीय पक्ष काही बोलू शकणार नाहीत जे चोरांचे साथीदार असतील.
रुपयाचे नाव बदलून खोके घोषित केले का?? 😂😂
खोके मिळाले, जनता जोडे मारतील, ह्या बाई बद्दल सरकार बदल्या नंतर ही अधिकारी जेल मध्ये गेली पाहिजे, जय भीम
पारदर्शकता झाली पाहिजे.
भारतीय जनता निवडणूक पार्टी असेच बोलावे लागेल
आपलं चॅनल सुंदर काम करत आहे जर तुम्ही हेच काम ग्रामीण पातळीवर करायला सुरुवात केली तर आम्हाला समस्यांना वाचा फोडली जाईल शासन आणि प्रशासन यांच्या भोंगळ कारभार उघड होईल
पोलिंग एजंट हा मतदानाच्या दिवशी असतो.काऊंटींग एजंट हा मतमोजणीच्या दिवशी असतो.
@sureshkambli953
8 күн бұрын
दोन्ही वेळेला दोघेही का तिथे नसतात ?????
Bank sangate OTP sangun naka
पोस्टल बॅलेट आधी मोजून त्याची घोषणा का केली नाही?
विधान सभेत सहानुभूति मिलनार नाही
ईव्हीएम ला वायर लागते…. इतकी क्लिष्ट मशिन, ज्यामध्ये डेटा एंट्री, एन कोअर, ओटीपी, डेटा लोडींग .... कशाला पाहिजेत इतक्या अपारदर्शक प्रक्रिया ? साधी-सोपी विश्वासार्ह प्रक्रिया असू शकत नाही का ?
@sureshkambli953
8 күн бұрын
बॅलट पेपर पद्धती वाईट होती कां ?????
कोर्टात सत्ता विजय होईल अमोल किर्तीकर विजयी होतील 100%
VVPAT मधील मतदान चिठ्ठ्याची मोजणी केली पाहिजे
अमोल कीर्तिकर जेव्हा विजयी झाल्याचे घोषीत झाले तेव्हा मी बातमीत ऐकल्याप्रमाणे सुमारे दोन हजार मताचा फरक होता ,माझा प्रश्न असा आहे की इतकी मोठी चूक होऊ शकते का आणी ,इतर मतमोजणी केंद्रावरही ह्याच चूक होऊ शकतात का ?
जोपर्यंत सत्या मिळत नाही तोपर्यंत रवींद्र वाईकर यांना खासदार बनण्याच्या लायकीचे नाही
अमोल किर्तीकर १००% विजयी झाले आहेत नंतर वायकर यांना विजयी घोषित केले आहे हे संशयास्पद वाटते
@sureshkambli953
8 күн бұрын
लबाड्या ना वाटलेलं पचवून नेऊ,आता तर त्यांचं Xगणंच थांबून पोटातल्या पोटात Xलाब चालू झाले असतील😂! खोटं सहजासहजी पचनी पडत नाहीच !!
निवडून आयोग गंभीर नाही हि दबाव वाटत आहे काहि तरि गोलमाल आहे
सामान्य माणसाला फोन ची परबानाहि हे फोन कसे गेले
मँडम काही तरी गडबड दिसते तुम्हीच फुटेल तपासा आणि निर्णय द्या की त्यांचा संशय आहे तर निरसन करा
याची चोकशी कसून करावी नाहि तर लोकशाही वर विश्वास राहणार नाहि निवडणुक रद्द करण्यात यावी
RTI चा रुल वापरा
@sureshkambli953
8 күн бұрын
त्यांना सुद्दा विकत घेतील
फक्त गजानन कीर्ती कर विजयी झाले आहेत
क्या यह निष्पक्ष चुनाव है
गडबड तर नक्कीच झालेली आहे. कुठतरी पाणी मुरतय.
जेव्हा accident होतो किंवा murder होते, किंवा चोरी होते अनेक गुन्हे होतात त्यावेळी सीसीटीव्ही futej पोलिस घेतात तर यावेळी का घेत नाही. कारण पोलिस यांच्यावर दबाव सरकार टाकते आहे. ते उघड झाले पाहिजे.
ए आर दाखल करण्यात आला आहे तर खासदार की चा राजीनामा देऊन टाकावा सायबर पथकाने मोबाईल फोन जप्त करण्यात यावा निवडणूक आयोग अधिकारी व कर्मचारी याला ताब्यात घेऊन यांना कोर्टाचा न्यायालयात हजर करण्यात यावे
ह्या जडण-घडणीत किंवा ह्या विषयात जी पारदर्शकता किंवा संबंधित अधिकारी असलेल्या व्यक्तीने योग्य वेळीच "संभ्रम निर्मूलन करण्यासाठी" वाच्यता न करायला कारण काय?????
सगळ मनेज झालेलं आहे.
फडणवीस राज्याचा वाटोळं केलं