Live: Eknath Shinde यांचे खासदार Ravindra Vaikar अडचणीत? मतमोजणीत फोनचा गैरवापर? मोठा ट्विस्ट
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiLiveTV #shivsena #uddhavthackeray
शिंदेंचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी वादात सापडली आहे. नेमकं काय घडलंय?
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 358
उद्धव साहेबांच्या आशा चार जागेला फटका बसलेला आहे या चार जागा उद्धव साहेबांचे चारही खासदार निवडून आलेले आहेत
@bhaitawade6297
9 күн бұрын
आपलं मत बरोबर आहे पैशाचं वाटप भाजप उमेदवार करत होते त्यांना मोकळेपणाने पैसा वाटप करण्यात मदत केली तसे पैसा वाटपाची मोबाईल क्लिप प्रशासन यंत्रणेला मिळूनही वाटप कर्तव्यावर कोणतीही कारवाई नाही या लोकांना मोकळे सोडलेले आहेत निर्णय काहीही असो पण कितीदा मोडणाऱ्यांना शिक्षा होऊन घटणेचा मान राखला गेला पाहिजे
सत्तेचा गैरवापर झाला अमोल किर्तीकर हेच विजयी उमेदवार आहे
अमोल किर्तीकर हे नैतिक खासदार आहेत व रवींद्र वायकर हे अनैतिक खासदार आहेत.
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्यात यावी
चोरून मिळवलेला विजय चेहर्यावर दिसतोच जो क्षणिक असतो
न्यायालयाने आता लोकशाही ची अब्रू वाचवणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्वाच शिवसेना चिन्हाबाबत जो वेळकाढू पणा केला गेलाय आणि तो न्यायालयान डोळे बंद करुन बघितला आणि त्याला आशीर्वाद दिला तस आता इथे होऊ नये……. ३-४ वेळा मतमोजणी करुन करुन पराभूत घोषित केलं कीर्तीकर यांना, मग निवडणूक तरी कशाला घेतली??? द्यायचा होता निकाल मुख्यमंत्र्यांचा घरातून किंवा भाजप मुख्यालयातून लोकशाही वर केलेला बलात्कार आहे हा
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
खरं आहे, चीड येते या सर्वांची, कोर्टाने वेळेवर निकाल दिला असता तर राष्ट्रवादी पण फुटली नसती, कोर्टावर कसा विश्वास ठेवायचा, आता पोलीस यंत्रणा पण आठ दिवसाने कारवाई करते, वरून दबाव आल्यावर सर्व पुरावे गायब करतील आणि त्यांना निर्दोष करतील 😓
तीनदा मोजणी होऊन परत फेर मोजणी याचा अर्थ ही जागा चोरली आहे
@ajup009
9 күн бұрын
Pahile 2200 matane amol kirtikar jinkle , punha fermatmojani madhe 635 matane amol kirtikar jinkle , nantar punha 48 matane harle
राज ठाकरे आणणा हाजारे झोपलेत का या वर बोला मग भाजपला पाठींबा देता ना
@mandarredkar4236
9 күн бұрын
What are you expecting from such suparibaz people?
@tatyagavhane2452
9 күн бұрын
दोघं पण सुपारी घेतली तेवढंच बोलतात
@vrushalighagare3645
9 күн бұрын
चोरांनचे साथीदार. गददार सुधारणार नाहीत
जाहीर निषेध वायकर यांना शिक्षा झाली पाहिजे
@ajup009
9 күн бұрын
Binlaja manus aahe to , mhahit nahi kunte log ashyana vote kartat
सर्वात प्रथम निवडणूक कर्मचारी आणि निवडणूक आयुक्त यांना जेल मध्ये टाका
हे लोकांनी केलेले मतदान आहे... अमोल किर्तीकर साहेबाना आणि लोकांच्या मतदानाला न्याय कोर्टाने दिला पाहिजे.. हा अन्याय खर तर लोकशाही वरती झालेला आहे
अमोल कीर्तिकर यांना न्याय मिळणे मुश्किल महाराष्ट्राची बिहार कडे वाटचाल🙈🙉🙊
केलेलं पाप झाकण्यासाठी आता सर्व यंत्रणांना मॅनेज केलं जाईल
ठाणे, कल्याण बाबत पण ह्या मूळे संशय वाढू लागलाय
सेम चंदीगड पॅटर्न आहे😂
आरोपी ला कठोर शिक्षा होयला पाहिजे
आगोदर निवडणूक अधिकारी अमोल कीर्तीकर यांना विजयी दोनदा घोषीत केले आणि नंतर वायकर ला विजयी घोषित करण्यात आले निवडणूक अधिकारी दारू पिऊन ड्यूटी करतिहोता का
जिथे सुप्रीम कोर्ट डोळ्यांवर पट्टी बांधून.... बेकायदेशीरपणे सरकार चालविण्यास पडद्या मागुन सहकार्य करत आहे....तिथे न्याय ची अपेक्षा कोणाकडे करायची.....
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
👍🏻 बरोबर
@tatyasul4938
9 күн бұрын
barobar aahe
@nkitadeshmukh8767
9 күн бұрын
आगदी बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही.
Jo पर्यंत या गोष्टी चा निर्णय लागत नाही तो पर्यंत विरोधकांनी विधान सभा निवडणुकीवर बहिष्कार घातला पाहिजे गरज पडलीतर राष्ट्पती यांना भेटून लोकशाही वाचवली पाहिजे
हे लोक जर सत्तेत राहिली तर लोकशाही संपली समजा
48 मतदार संघाची मतमोजणीची चौकशी झाली पाहिजे.
@rajujadhav6152
9 күн бұрын
भक्त बुध्दी
दिनेश गुरव यांना कठोरात कठोर कारवाई करावी तरचं लोकशाहीला न्याय मिळेल
ठाण्यात सुध्दा असा प्रकार घडला असावं अशी अपेक्षा आहे
2200 मतांनी निवडून आले. होते अमोल कीर्तिकर तर ते कशे हरले. म्हणजे evm सेटिंग होऊ शकते
@ajup009
9 күн бұрын
Nantar punua 635 matani jinkle
न्यायालयाने लोकशाही ची थट्टा वाचवावे हे नालायक सरकार जल्माला आलेले आहे त्यांच्या मुळे अमोल भाऊ विजयी झालेले आहे त्यांना न्यायालयाने न्या मिळाला पाहिजेल जय महाराष्ट्र जय शिवराय
देशभरातील सर्व असे vedio उघड करा
वायकरने नितीमत्ता कोळून प्यायली थोडी जरी लाज बाकी असेल तर वायकरने पराभवाला सामोरे जावे
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
मिंधेचे गुण लागले गद्दारला
@mandarredkar4236
9 күн бұрын
Besharam manus aahe ha
निवडणूक आयोगाने पहिल्यांदा 2100 मतांनी अमोल कीर्तिकर विजय कसा काय घोषित केला होता
गृह खाते भाजपाकडे आहे.आणि हे आता भाजपाने मनावर घेतलेले दिसते.जेणे करुन शिंदेची बार्गेनिंग पाॕवर कमी करण्यासाठी हा डाव असावा.नाही तर हे प्रकरण दाबले असते.पण घडते ते चांगल्यासाठी घडते.पण याचा निर्णय लवकर व्हावा.दोन वर्षे लांबवु नये.जसे बेकायदा शिंदे सरकार सुरु आहे.
मुंबई पोलिस जर पुणे पोलिसांप्रमाणे तपास करणार असतील तर खरी माहिती समोर येणार नाही
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
तिच भीती आहे, 10 दिवसाने आता तपास चालु केला 😓
Evm आणि लोकशाही धोक्यात, मतदारांनी विचार करावा, सरकार निवडण्याचा अधिकार ओरबाडून घेतला जातो आहे
अरे ही दादागिरी बंद करावे व अमोल किर्तीकर विजयी घोषित करण्यात यावे पुन्हा विधानसभा मधे पुर्ण सुपडा साफ होईल
मतमोजणीच्या दिवसापासून च संपुर्ण प्रक्रिया संशस्पद आहे आणि त्याबद्दल आता १००/टक्के खात्री पटली आहे . हया घटने मुळे लोकशाही आणि मतदारांची घोर फसवणूक झाली आहे.
वायकरनी स्वतःच्या मनाशी तरी प्रामाणिक रहावे असा चोरुन मारुन मिळवलेला विजय काय फायदाचा जनतेला सर्व दिसतेय जनता यांना विजयी नेता स्वीकारेल का
म्हणजे EVm हॅॅक करता येवु शकते... हे नक्कि झाले ..
@dattatrayghutukade4898
9 күн бұрын
मग सगळ्या सीट लावायला आल्या असत्या ना
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
@@dattatrayghutukade4898भाऊ, कपट पणा करून विजय मिळवणे बरोबर आहे काय, जे शकुनी मामाने केले 😓
@dattatrayghutukade4898
9 күн бұрын
@@user-ne7ns3li9f काय कपट जातीवाद करून निवडून आलेल्या सीट काय कामाच्या
@kushaq1173
9 күн бұрын
@@dattatrayghutukade4898tumcha khas swabhav aahe jatiywadacha
@dattatrayghutukade4898
9 күн бұрын
@@kushaq1173 सगळ्यांना माहिती आहे जातीवाद करून निवडून आलंय ते
नक्कीच दुबार मतमोजणीसाठी सत्ताधाऱ्यांकडून दादागिरी झालेली आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
बरेच मतदार संघामध्ये गोंधळ आहे शिंदे सेनेचे
सगळ्यांवर दबाव टाकून बंद करणार सगळे
अमोल कीर्तीकरच्या मतदाराने मोर्चा काढून त्यांना न्याय द्यावा
निवडणुक आयोग भ्रष्टाचारीच हे चंदीगढच्या निवडणुकीच्या वेळस जनतेने पाहीले आहे
माझ्या साठी ही नवीन माहिती आहे. Evm कुठल्याच प्रकारच्या यंत्रणेला जोडलेला नाही असे निवडणूक आयोग सांगत आला आहे. आज माहित पडले की त्याला असा मोबाईल फोन पण जोडलेला असतो
तिनवेळा विजयी घोषीत करुन ४थ्या वेळेस पराभुत कसे होऊ शकतात. जप्त मोबाईलचा फोरँन्सीक रिपोर्ट कोर्टासमोर सादर करुन ...जनतेसमोर आला पाहीजे.
अमोल किर्तीकर यांना निवडून लोकांनी आणल आणि चुकीने vyakar निवडून आले
वायकरच नव्हे,तर अनेकांचे विजय संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
सत्यमेव जयते शोध अस्तित्वाचा प्रश्न आहे
ठाणे येथे राजन विचारे यांचं पण असच झाले आहे
सर्वांची चौकशी झाली पाहिजेत कायमची निवडणूक निवडून येण्यासाठी बंदी घातली पाहिजे
दबाव तंत्र वापरून विजय घोषित केला आहे.
चोकशी करून खडक कारवाई केली पाहिजे नाहीतर हे लोकशाही ला घातक आहे
आधी अमोल किर्तीकर 2200मतांनी विजयी घोषित फरमोजनित अमोल किर्तीकर 692 मतांनी विजयी घोषित केले परत फेर मोजनित 1मतांनी आघाडी होती अमोल दादांना परत फेर मोजनीत 48मतांनी अमोल दादा पराभूत
निवडणुक परत घ्या होणारा खर्च मोबाईल वापरणारा यांच्या कढुन घ्यावा
@babajijadhav5389
9 күн бұрын
100% सत्य
बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता कुठे आहेत
@vanitakandalkar1590
9 күн бұрын
ते कसे असतील भावाच्या नेतृत्व आणि प्रगती पाहवते कुठे भावावर जाळतात जळतात
या घटनेने ईव्हीएम वरिल संशय बळावला
चार जुन घपला दिन म्हणून जाहीर करावा चार जुन ला nit चा निकाला त सुध्दा घपला केला आहे
कीर्तीकर हेच खरे विजय झालेले आहे
असा पण फोन असतो ह्या वर विश्वास बसत नाही, 5 वर्ष जेल मध्ये गेला पाहिजे, फोन कोण दिला, कुठे वापरला, पूर्ण माहिती जगाला कळवा
सत्यता ही समजलीच पाहिजे जर काही झाले नाहीतर असेच चालु राहील
अमोल कीर्तिकर विजय घोषित करा
भरतात किती ठिकाणी असं झालं असेल?
फोरंन्सिक तपासणीमधुन कुणाचे फोन आले हे समोर आले पाहिजे.
यांना सत्तेचा माज आलाय....
काहीही होत नाही... लिहून घ्या मोदी है तो मुमकिन है....... गुरव साहेब तुमचे आभार -तुमचा खासदार 😂😢
कोर्टात जावुन काय उपयोग?देशात न्याय व्यवस्था जिवंत आहे का?तिथे तर तारीख पे तारीख चालते.मग न्याय कसा भेटणार?वायकरवर आधी स्टे आणा.वायकर खासदार म्हणुन मिरवता कामा नये.निकाल लागे पर्यंत स्टे हवा.
न्याय त्वरित मिळत नाही ही खंत आहे.
हा वाद लवकर मिटवला नाहीतर उद्धव ठाकरेना (MVA ला )आणखी सहानुभूती मिळेल भविष्यात...बुडत्याचा पाय खोलात ..😀
कोर्ट काय लवकर न्याय देईल काय ते वेळ लावता पाच वर्ष ही निघून जाते
यांना सजा होयला पाहिजे
अगोदर कीर्तकर विजयी घोषित केलंय नंतर वयकर कसे जिकंले
खरा बेईमान हा निवडणूक आयोग आहे
जसे बिल्डर अग्रवालच्या मुलाचे cctv फुटेज कट केले.तसे हे फुटेज पण कट करुन एडिट केल्यावर आता लेट फुटेज दिले आहेत.हे ही पोलिसांनी पाहावे.
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
पोलीस पण यांना सामील आहेत
मला मला नाही वाटत की अमोल किर्तीकर यांना न्याय मिळेल कारण केंद्रातील व व राज्यातील तपास यंत्रणा व गृह मंत्री पदे शिंदे व भाजप यांच्या ताब्यात आहेत
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
खरं आहे.
@ARP1820
9 күн бұрын
Ho but court can give justice like Chandigarh case !! We should not leave hopes otherwise it will give boost to such fraudsters!!!
@user-ne7ns3li9f
9 күн бұрын
@@ARP1820 कोर्टावर विश्वास उडाला, वेळेवर निकाल दिला असता तर राष्ट्रवादी पक्ष फुटला नसता, फक्त निरीक्षण आणि ताशेरे ओढायचं कामं करतात आणि तारीख पे तारीख 😓
आता सर्व मॅनेज करून घेतल आहे या प्रकरणात काहीच होणार नाही उगाच वेळ व पैसा व्यर्थ
सत्तेचा गैरवापर केला जाऊ नये पुना मतमोजणी करून घ्यावी
सर्व प्रथम इलेक्शन ऑफिसर यांचेवर कडक कारवाई झाली पाहिजे.सर्वच काय भाजप पक्षाला नितीमत्ता राहीलेली नाही.
या विषया वरती प्रसारमाध्यमानी आवाज उठवला पाहिजे .अशाने लोकशाही वरचा विश्वास उडेल येथे अन्याय झाला आहे.न्याय मिळण अस वाटत नाय
अमोल किर्तीकर विजय करा नाहीतर लोकशाही संपुष्टात येईल
ढापली
परत मतमोजणी करा आणि आरोपी ना अटक करा
पुन्हा फेरमतमोजनी करायलाच हवी
हुकूम शाही कडे देश चाललाय का?गैर मार्गा चा वापर चाललाय दिसत आहेत, कायद्यावर अत्याचार चाललाय असेच वाटत
खरेतर जिंकलेले उमेदवाराची खासदर्किपण रद्द व्हायला पाहिजे आणि चौकशीनंतर खासदार जाहीर झाला पाहिजे
चौकशी व्यवस्थित व्हायला हवी.
अहो आपल संविधान व लोकशाही संपवून टाकतात असे वाटत आहे
आता तर चौकशी झाली नाही तर विधानसभा ला बि आहेस होऊ शकते आताच दुध का दुध पाणी होने गरजेचे आहे
अन्याय आहे हा,, लोकशाही ला संपवून हूकूमशाही सरकार बनविण्यासाठी केलेल्या अट्टाहास का?
ह्यालाच म्हणतात लोक्षाईचा खून
मतमोजणी केंद्रावर फोन वापराण्यास बंदी असताना फोन कसा वापराला गेला?पोस्टल मतदान मोजाणारे संबंधित रिटानींग ऑफिस व मतमोजणी अधिकारी यांनी योग्य मोजणी केली नसेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
शिवसेना ubt ईतर मतदारसंघातील मतमोजणीसंदर्भात जशी सजग होती तशी ह्या मतदारसंघात राहीली नाही ! आता निवडणुक आयोगाकडे cctv फुटेज मागीतल्यावर आपले काळे धंदे झाकण्यासाठी ही वरवरची कारवाई केली गेली आहे !
याच्या मुळाशी जाऊन तपास करा
वायकर यांच्या चोरलेल्या विजयावर काय परिणाम होणार आहे?
लोकतंत्र संपलं, निवडणूक म्हणजे राजकारणी यांच्या हातातली बाहुली झाली आहे, ईवीएम हटवलं पाहिजे, किती भ्रष्टाचार करणार हा वायकर, फडणवीस ला हे पटलं का? असे किती मतदान बुथवर झाले असावे कुणाला ठाऊक,हार किंवा जीत येत जात असतं पण लोकशाही टिकून राहिली पाहिजे
Bjp che 50 to 70 umedvar asech jinklet ....
वायकर. यांनी फेर मोजणी मागणी लेखी केली होती. काय. ....... .......
तपास महाराष्ट्र पोलीस नको रिटायर्ड पोलीस अधिकारी ठेवा
तरी जनता म्हणत होती EVM हॅ क ब। द्दल
मदतकेंद्रावर मतमोजणी दरम्यान गैर प्रकार झाले हे नक्कीच खरे आहे. कारण ४ वेळा अमोल किरतीकर यांना विजयी घोषित केले होत मग फेरमतदान मतमोजणी अस काय घडल की विजयी घोषित उमेदवारास फक्त ६८ मतांनी पराभूत घोषित केले.
टपाल. मतदान सकाळी मोजता त. .......
मिडिया काय उखाडते?????
जिथं पक्ष चोरू शकतात तिचा 48 मत चोरू शकत नाहीत का
Amol Kirtikar Saheb jinkle aahet.