नमस्कार मित्रांनो,
STAY INSPIRED या मराठी Motivational चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जेव्हा जीवनात अपयश येते, हिम्मत कमी होते, हार स्वीकारण्याची इच्छा होते तेव्हा जीवनात प्रत्येकालाच आपल्याला हिम्मत देणारा हात हवा असतो. असा हात जो आपल्याला उठवून समोर नेण्यास मदत करेल. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तोच प्रेरणेचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.
या चॅनलवर महान व्यक्तींचे प्रेरणादायी विचार, सुविचार, यशस्वी होण्यासाठी टिप्स, महत्वाच्या गोष्टी, Marathi Motivational Videos, Study Tips, Marathi Inspirational Speeches, Positive Thoughts, etc. बघायला मिळतील.
Пікірлер
Very good
Manusmriti jalun ky upatl shevti aajchi pidhi barbaad tr jhalich
ज्ञानाचासागरगुरुजीयुवापिढी लागरजआहे
खूप छान वाटत
अतिशय महान व्यक्ती.
खुप चांगले हे डोज येणाऱ्या पिढीला पाहिजे.
मेडिटेशन खूपच सामर्थ्यशाली आहे
👍👍
❤❤❤
Khoop chhan.
या चे आभांग सांगा
आज बाबासाहेब मुळे संघर्ष व धाडसी बनलो आहोत ते आहे म्हणून आहोत तेच नसते एवढे सामर्थ्य आले नसते छान विचार आहे असेच video patva
Bahot asha laga muze sunane me mai kya batau
khupch sundar v4
All
🙏🙏🙏
शाहू महाराजांचे अमोल विचार आहेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice video
Khup chan sir❤
Lahronse darkar navka par nahi hoti aur koshish karnevalonki kabhi har nahi hoti❤❤
🙏ॐ नमःशिवाय 🙏 🙏नमस्ते सर. खुप खुप वर्षापासुन ध्यान करणे आवडीचा विषय आणि कुतुहल आहे. मग मी हळुहळु प्रयत्न करू लागलो मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करु लागलो.पण योग्य अचुक ध्यान कसे लावावे हे निरुपण अतिशय व्यवस्थीतपणे आपण समजावले आणि समाधान वाटले.मी मंत्र मेडिटेशन करतो.त्याबद्दल कृपया माहीती द्यवी. मी आपला ऋणी आहे 🙏
Kiti divs nantar video aala sir tumcha. Me khup wait krte tumchya video cha. Khup chan astat tumche videos sir❤👌🏻👍🏻🙏🏻
I was into something for a while... Thank you for your patience... 😊
@@STAYINSPIREDMARATHI ❤❤
👌🏽👌🏽👌🏽
❤❤❤
Nice
खुप छान विचार
लोकमान्य सुविचार
जय शिवराय जय शंभूराजे
ध्यान करताना झोप आली तर चालते का?
ध्यान म्हणजे जागरूकता असते... जे घडत आहे, जे होत आहे त्याबद्दल आपण किती सतर्क आहे याला ध्यान म्हणतात... झोप आली तर चालेल पण मग ते ध्यान नाही राहणार, झोप होईल...😊
Khup great
all of great things of Dr Babasaheb Ambedkar . the great and must talented person in our country is Dr. B. A. 👍💐🇮🇳 🖊️📚⏳🙏🙏
खूप खूप प्रेरणादायी समाजासाठी काळाची गरज 🙏🙏
Great politicians 🙏🙏🙏
संवीधाना पेक्षा जासत काही ते मधे होते असेल आनी ते फकत बाबालाच माहीत असावे . तेचा पूरवी मनु मनू हे कोनालाच माहीत नवते . मनू मधे असे काय होते याच कारन देशातील जनतेला समजन जरूरी आहे कारन आता ईंटरनेपचा काळ आहे . जर मनू मधे काही चांगल असेल आनी ते देशातील जनतेला फायदेशीर असेल तर लोग घेतील नाही तर वीरोध करतील पन मधेच काही भीखारी कावळे काव काव करून वीरोध करत आहेत या मधे जासतीत जासत भीखारी नेते .पत्रकार .मीडीयावाले आनी जातीचा नावाने चांग भल करनारे जनतेचा तूकडेवर जगनारे लाचार जासत आहेत ,तस तर आजही देशातील नंवद परसंट लोकाना संवीधान मनजे काय आनी हा देश लोक तांत्रीक आहे मनजे काय हाच प्रक्षन पडतो . संवीधान मनजे जातीचा बाजार व सरकार मनजे जे संवीधान चालवनारे लोक ,जा ठीकानी सरकार हा शबद समोर नजरेस पडला तर लोक तेथून चार पावल सोडून चालतात केवा कोनत कलम लागेल हे सांगन कठीन आहे .कारन कलत आनी साधारन मानूस हे गनीत खुप कठीन आहे . त्रास झाला तरी चालेल जूलम होत असेल तर चालेल पन नँयालयात व पोलीस कचेरीत जायच मनजे छातीमधे कळा येतात . येथे जो गेला तो नशीब समजा वाचून परत आलातर ,लोक तंत्र पेक्षा मंत्र तंत्र वाला बाबा बरा ,लोकतंत्र मनजे काय हे देशातील जनतेला समजले आहे .(काही कावळे मात्र बचाव बचाव कशासाठी संवीधानात बदल झाला तर ते वाचू शकत नाही) कोनीही काहीही करवे . रेप करा .चोरी करा जे मनाला वाटेल ते करा संवीधानेने आजादी दीलेली आहे . या तून चूकून पकडला गेला तरी तो चोर होता हे सिंध करन मनजे चंद्रावर पाउस पडत होता एवढ कठीन आहे . तारीक संपेपरयंत काय चोरल होत तेही सांगायला तो मानूस वीसरला असेल कारन एवढी वरश तारीकेला जाऊन तो पूरन खचलेला असेल . हा अनूव देशातील करोडो जनतेला आलेला आहे ,लोकतात्री देश नसून ठोक तांत्रीक देश झाला आहे . जाची संता तो मालक . जाचाजवळ धन तेची संता
Khpch chan mahiti dada🙏🙏🙏👌👍🥰
Very nice 😊😊😊
पारशी समाज हा महाराष्ट्रीय समाजाचा गुलाम आहे
खुप छान जय भीम जय हिन्द 🇨🇮🌹🙏
😊
Bhai Maine aapka video 47 logon ko bheja.❤😂🎉😢😮😅😊
Thank You Brother... ❤❤❤
@@STAYINSPIREDMARATHI ok.
सर आपण माहिती खूप चांगली सांगितली परंतु थोडीशी आपण चुकीची सांगितले आहे गौतम बुद्ध यांनी गृहत्याग का केला याचे कारण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेला वाद आणि पाण्याच्या जगातल्या सर्वात मोठ्या प्रश्नावर एका राजाने गृहत्याग केला हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे कृपया त्यांना वृद्ध दिसला अपंग दिसला प्रेत दिसल असं चुकीचं काही सांगू नका खरं कारण त्यांनी रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये असलेला वाद हा वाद मिटण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये असणारी शिक्षा गृहत्याग त्यांनी केलेला आहे आपण त्या व्हिडिओमध्ये बदल करावा
बाबासाहेब कामाला मुंबईला जाणार होते तेव्हा बाबासाहेबांच्या वय किती होतं,
मनुस्मृती दहन केल्यामुळे, सर्व स्त्रियांना प्राधान्य मिळाले आहे, ❤
Chatrapati shivaji maharaj yana maja manacha mujra
कोणतीही सेवा किंवा वस्तू फक्त मराठी माणसांकडूनच घेणे ही आजची गरज आहे. मुंबईची अर्थव्यवस्था आपल्या हातात घ्यावी लागेल. आपल्या लोकांना श्रीमंत बनवा, काहीही विकत घेऊन बिगर मराठ्यांना श्रीमंत बनवू नका.
जिथे मराठी विक्रेता उपलब्ध नसेल तिथे मोठ्या कंपनीकडून कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करा जेणेकरून मोठी कंपनी मुंबईत रोजगार निर्माण करू शकेल.
Good
खूपच चांगला आहे दादा video
खूपच छान
जय शिवराय 🙇