😱 सरकार गरिबाच्या जखमेवर मीठ चोळते 🔥 | बच्चू कडू| bacchu kadu | bacchu kadu latest speech
😱 सरकार गरिबाच्या जखमेवर मीठ चोळते 🔥 | बच्चू कडू| bacchu kadu | bacchu kadu latest speech
#ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
*************†*********************************
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
*************†*********************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani
Пікірлер: 737
तुमच्यासारखे 10 आमदार जरी असते ना बच्चू भाऊ तर गरीब लोकं सुखी झाले असते बच्चू भाऊ जिंदाबाद
@shantasakore8768
4 ай бұрын
मेल्यावर सरकार लाखो रुपये देते परंतु हजारतले कर्ज माफ करत नाही.मात्र आदानी,अंबानी यांचे कर्ज सगळे माफ होते.तसेच मोठमोठे घोटाळे करणाऱ्या मंत्र्यांना क्लीन चिट मिळते हा न्याय कुठल्या कोर्टात न्यायचा.
@dnyaneshwarwath-pk1tj
4 ай бұрын
हा कडू आणि राज ठाकरे,,, सतेचे भुकेले
@jagannathshinde6853
4 ай бұрын
3:29
@tusharchavan7644
4 ай бұрын
😊
@navnathsul
4 ай бұрын
त्यांच्यासारखेच आमदार असण्यापेक्षा भिखार जनता काय करते हे बघितल पाहिजेत. जनतेला गुलामगिरीतून बाहेर निघायच नसेल तर आमदार काय करणार. 😂 एक साध उदाहरण देतो. तुम्ही गलिच्छ जनता तुमच वार्ड सुधरवू शकत नाही, गाव सुधारू शकत नाहीत 😮लाज वाटते अश्या जनतेची.
असा आमदार असावा ज्याला खरोखरच गरीबीची जाणीव आहे आणी बच्चुभाऊना पुढील मुख्यमंत्रीपद द्यावे कारण त्यांना परिस्थितीची जाणीव आहे
@Avishkar01682
4 ай бұрын
💐💐👏👏
@satishpatil832
4 ай бұрын
हे सगळे मित्रीपद नाही म्हणून हे सगळे जेव्हा खात्री झाली की मंत्री पद मिळणार नाही म्हणून बोलायला चालू केले
@kishorrajput1031
4 ай бұрын
@@satishpatil832lekin dusra aamdaar ka Munh to khulata hi nahin hai Inka to Fir Bhi sacchai per Mukul Nahin Jata Hai Baki aamdaar bhi hai sirf apna Jeb garm Karte Hain Jo Achcha hai use per ungali mat uthaya karo log to Shri Ram aur Sita Maiya per bhi galat baat Bole the abhi se Thodi Na Hai Kisi per ungali uthane wale inke khoon mein hi gandgi Bhari rahti hai sacchai dikhti Nahin Inko Aise log to Ram Sita Maiya per ungali uthane Mein dare Nahin the yah to Bechara Sadharan Neta hai Inko to ungali uthaenge hi yah log Kyunki Inko sacchai dikhti Nahin Hai Kisi Ne Achcha kam Kiya To Unka kautuk karna chahie Lekin inhone aayesha Kiya To Inki Jibh Tedhi Ho Jaati Hai
@dnyaneshwarwath-pk1tj
3 ай бұрын
🥕💉
शेतकरी वाचवा, देश वाचवा . बच्यूभाऊ खरे दुःख तुम्हाला समजले आहे .
परखड, निर्भीड, बच्च्यु भाऊ 👍
नेते असावं तर असे रोखठोक सलाम बचूभाई.
अशा माणसाचा मोठा पक्ष झाला पाहिजे, असा माणूस भारत देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे तर. आणि तरच हि जनता सुखी होइल .जय bachhu bhau
🎉🎉 श्रीमान जी आमदार बच्चु कडु साहेब आपण शेतकरी यांच्या खरा प्रश्न उचलरा यांच्या करीता आपला कोटि कोटि धन्यवाद।।🎉🎉
@kacharupawar1566
4 ай бұрын
बचु दादा 👏👏
शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहात मांडणारा निर्भीड आमदार फक्त बच्चुभाऊ कडू
बचुभावु शेतकऱ्याचा जीव प्राण भावुक झालो डोळ्यात पाणी आले,भावुकौतुक करायच शब्द नाहीत,
बच्चुभाऊ तुमच्या सारखा मुख्य मंत्री पाहिजे जय हो
इंदापूर जि. पुणे येथून आपण उमेदवार द्या आपल्या पक्षाचा ... ग्रेट आमदार...
भाऊ एकदम बरोबर बोलतं आहोत, पण हे लोक आपल पोट भरत बसतात, म्हणून तर लोक गरीब होत आहे
स्वतःची पर्वा करत नाही जनतेचा विचार असा असा माणूस एखादा जन्माला येत जो खरं बोलतो❤
@govindpawar1536
4 ай бұрын
Aasa Pudhari Pahije
आमदार भाऊ खरं आहे तुमचं पन हे सरकार शेतकरी विरोधी आहे
असे आमदार असले तर आपला भारत देश एक नंबर वेळ लागणार आम्ही तुमच्या सोबत आहोत आमदार साहेब
एक.नंबर.बोललात. भाऊ.तुम्ही.एवढ.बोललात. तरी.ह्या.सरकारचे.डोळे.ऊघडनार.नाहीत.ह्या.सरकारला.घरी.बसवाव.लाघल.धन्यवाद
आदरणीय आमदार बच्चू भाऊ आपणा सारखे १०℅ आमदार असते तर हा महाराष्ट्रात सुजलाम सुखलांम झाला असता भाऊ आपणास त्रिवार वंदन जयभीम🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
तुम्ही कीतीही पोटतीडकीने ओरडले तरी ह्या प्रस्थापीत पक्षाना थोडाफारही फरक पडत नाही कारण शेतकरी जातीत ,धर्मात आणि पक्षात गुंतलेले आहेत त्यामुळे मतदानाच्या वेळेस त्याचा बाप शेतकरी आहे हे लक्षात ठेवत नाही
@PrabhakarKambledada
4 ай бұрын
एकदमच बरोबर,,पण शेतकरी धर्म,जात,पक्ष,आणि श्रेष्ठत्व यांत गुंतलेले आहेत, आपण शेतकरी आहोत, हेंच विसरलेले दिसतात
बच्चू भाऊ 1नंबर भाषण आपल्या सारखा महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवा आहे.❤
चांगले सरकार आपण पाडले, सर्वस्वी जबाबदार तुम्हीच
@user-mw1yx5xe8p
4 ай бұрын
Good explanation of our bachubhau Kadu Namo budhay Jai bhim thank you for your work and help to our country people's
@TheMahesh1234
4 ай бұрын
बच्चू ले वाटलं, बीजेपी वाले आपल्याले केबिनेट मंत्री करणं.....😢
@sanjaywahekar8633
4 ай бұрын
Go Guhati
@rajivwagh5347
4 ай бұрын
@@TheMahesh1234काय गरज नाही मंत्री पदाची बच्चु भाऊला
बच्चु भाऊ तुमच्यासारखे दहा तरी आमदार विधानसभेत पाहिजे सलाम तुमच्या कार्याला
परखड विचार परिस्थितीची जाणीव असणारा आमदार बच्चू भाऊ कडु जिंदाबाद जयसंविधान लोकशाही जिंदाबाद
भाऊ वंचित मध्ये युती करा कारण तूम्ही खरं बोलता कारण या राज्यात तूम्ही आणि वंचित त खर बोलता ❤❤❤
खरच मनापासून धन्यवाद बच्चु कडु साहेब आज महाराष्ट्र त गरीब लोकांनची बाजुला आपण मनापासून बोलतात आहे
अपंगाचा कैवारी, शेतकरी,शेतमजूर अनांताचा कैवारी आदरणीय बच्चुभाऊ आपल्या सारखेच तेजस्वी , तळा गाळातील समाजातील भावना व्यक्त करू शकत नाहीत. आपलेच बांडगूळ आमदार.
आमदार साहेब तुमच्या सारखे आमदार तयार होयला पाहिजे..... जे मत आहे ते ठाम मांडतात.... असे आपन आमदार निवडून परत अनायला पाहिजे 🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही,तुमची जनतेसाठी खरी तळम पाहून आज जरा मनाला समाधान वाटलं.नाही तर आतापर्यंत तेच ते नेता बोले दल हाले.साहेब आता तर आपल्या सरकारने आमचे राशनकार्ड ही बंद केलेत.राशन मागायला गेलो तर दुकानदार म्हणतो तुमच राशन बंद झाल,काय कराव काही समजत नाही.
खर शेतकर्याच्या बाजुने लढनारा एकमेव नेता,,,,
खूप छान सादरीकरण श्री. बच्चू भाऊ
एक नंबर कडू भाऊ जय महाराष्ट्र
नंबर एक बच्चूभाऊ जय भवानी जय शिवराय.
ठेकेदार जोमात शेतकरी कोमात
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला पाहिजे शेतकरी हिताचा आमदार बचुभाउ
बचु भाऊ तुमच्या सारख्या आमदारला देशाला आज फार मोठी गरज आहे, धन्यवाद भाऊ 🙏🙏
कडू सर आता मतदान करायची इच्छा राहिली नाही. डोळ्यात अश्रू अनावर झाले आपले संभाषण ऐकुन.😢
बरोबर बोललात भाऊ तुम्ही
मा आदरनिय बच्चू भाऊ साहेब नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम शेतकऱ्यांची जनतेच्या समस्या समजून सभागृहात मांडल्या धन्यवाद
फार अचूक माहिती सांगितली. कडू साहेब
खरं बोलत आहेत साहेब तुम्ही 🙏
असा असावा नेता 👌बच्च्यु भाऊ जिंदाबाद.
बचु भाऊ आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र
आज सोयाबिन भाव चार हजार आहे. शेतकरी कसे जगावे.तुमही राजकारणी लोकं शेतकऱ्यांचे रक्त शोषून घेतात.देशातले शेतकरी संपले तर देशातले जनता काय खायाचे.
धन्यवाद आज.खरी.गरज.आहेत
बंचु भाऊ तुमच्या सारख्या आमदारांची गरज आमच्या सारख्या गरिबांना हवा ना घर ना दार ना पिवळ रेशन कार्ड मला तर कसलाच असरा नाही खूप खूप धन्यवाद बंचु भाऊ जय जिजाऊ जय शिवराय
सत्य बोलत आहेत. असेच आमदार खासदार 100असतील तर देश्यात परीवर्तन नक्कीच होणार....
Best speech for farmers.Bachu Kadu is a hiro of farmers and young boys.
शेतकरी वाचवा,देश वाचवा हे फक्त आणि फक्त संविधान च वाचऊ शकतो खरं बोलले बच्चु भाऊ दुःख तुम्हाला कळले ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
एवढा माणूस आहे खरा कामाचा धन्यवाद
सर्व सामान्य शेतकरी माणसाच्या बाबतीत आवाज उठवणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू भाऊ. 'सलाम आपको'
Vahhh bacchu bhau kharch dhanyawad 🙏
Best fight for farmer jay jawan jaý kisan
@NagnathLashkare
4 ай бұрын
Sarv sarkarch nalayk Salam tumal bachu kadu saheb ❤😂
अभिनंदन भाऊ
एका फोन गुहाटी हीच तुमची ओळख
बच्चू भाऊ तूम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तूमच्या सारखे दहा वीस आमदार खासदार आले की देश सुधारेल शेतकरी खूप आनंदी होतील गोरगरीब जनता सुखी होईल आणि कुठे तरी 100,/, खरं आहे सर्व्हे खोटा होतोय
सगळे लोक तुमचं भाषण करताना आपण आपले मन मर्जी विरूध्द आहे की मला गर्व आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर छान भाषण केले 👍💙🙏🇮🇳❤️🌹😍💐💪👏
बच्चु भाऊ तुम्ही च खरे नेते आमचे जातिवंत माणूस च बोलू शकतो गरीबांच्या व्यथा😢😢
Excellent bhau
माननीय श्री बचू कडू यांनी शेतकरी च्या भावना व्यक्त केल्या आणि सरकार चा चांगली फोल केली बदल सर्व मराठा बांधवांना वतीने धन्यवाद करतो भाऊ ला धन्यवाद जी
बचु कडु तुम्ही २८८ जागेवर ऊमेदवार उभे करा साहेब 😢😢
फारच सत्य एवढ सत्य बोलन्याच धाडस ऐरया गयरयाच नाही त्याला पाहिजे जातीचे : संत तुकाराम :
बचु भाऊ तुमच्या निर्भिड मांडणीला सलाम सलाम सलाम
एकदम बरोबर भाऊ घरकुल वाल्यांची खरी व्यथा आपण सभागृहात मांडली अशीच व्यथा सर्व आमदारांनी मांडली,तर खरच एकही लाभार्थी शिल्लक रहाणार नाही.🙏🙏🙏🌺🌺🥀🌹🌹👌👌👍👍
आमदार ब चचू भाउ, खरं आहे तुमच्या सारख्या आमदाराची देशाला गरज आहे
अन्नधान्य निर्यात हा प्रमुख उद्योग बनवा... कारखाने कसले वाढवता...जगाला महाराष्ट्राने धान्य पुरवठा केला पाहिजे असे धोरण बनवा.... शेतकरी समृद्ध झाला कि राज्य समृद्ध होणार 🚩
बच्चूभाऊ, तुम्हाला सलाम आपल्या सारखे राजकीय नेते फार दुर्मिळ
खूप भिडस्त सत्य जीव तळमळतय कडू साहेब तुमचे पण या कडवट नेत्यांना कधी जाग येणार..ग्रामीण लोकांच्या हितासाठी प्राण पणाला लावता जनता विसरणार नाही तुम्हाला.सलाम साहेब. वास्तव परिस्थितीला वाचा फोडणारे, मनाचा ठाव फोडणारे महान आहात साहेब.🙏 अशी माणसं येती आणिक.... जियो साब.
शिंदे बरोबर कशाला गेला ? आता कशाला बोब मरतोय
तुमचा सारखे खरं बोलणारा माणूस नाही गरीब शेतकऱ्यांनासाठी लढा देव आपल्या सोबत आहे.आम्ही तुमच्या सोबत आहे भाऊ
खरचं शेतकऱ्यांच्या गरीब जनतेच्या वेदना कडक जीने नेहमीच बोलतात बच्चु कडु साहेब. नेता असावा तर असावा.
1 nambar bhau
यांना शेतकऱ्यांना रक्तच ठेवायचच नाही तर मग यांना ठेवून काय उपयोग
Bachu भाऊ खरच आपण आमच्याबरोबर शेतकऱ्याच्या समस्या जाणत आहात
कडु साहेब छान मार्गदर्शन करत आहेत ❤
हिच परिस्थिती आमच्या गावात झाली अतिवृष्टी मुळे घराची भिंत कोसळून एक निरागस बाळ दगावल त्यानंतर आमदाराने त्यांना दोन घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते 2वर्ष झाले अजूनही एकही घरकुल मिळाले नाही
Excellent speech bacchu bhau..... 👌👌👌
Bahcu bhau zindabad zindabad
बच्चू भाऊ तुमचे भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले सरकारला काही देणे-घेणे नाही वाईट वाटते.
खरा नेता❤
वास्तविक सत्य आहे.. सर.. 🙏🙏🌹🌹
शेतकऱ्यांचा खरा नेता बच्चू कडू साहेब
साहेब आपला दारीदरेरेशन कार्ड चा विषय खुप म्हतवाचा विषय आहे साहेब
बचुभाऊ तुमच्या सारखेस्पट बोलनारेलोक प्रतिनीधी नाहीत तुम्ही सत्यपरिस्थिती वर बोलता मला तुमचा अभिमान आहे जय हिंद भाऊ.
भाऊ खरोखर तुम्ही रोकठोक बोलताय अनेक आमदार आहेत पण सर्वसामान्याच्या व्यथा मांडताय. इतर कोणी असं रोकठोक बोलत नाहीत.
आम्हां शेतकर्यांसाठी एव्हढे पोटतिडकीने बोलल्याबद्दल आम्ही शेतकरी आभारी आहोत..पण तरिही तुमचा बळीराजाला गाडणार्या सरकारला पाठींबा का..?तुम्ही सरकार मधून बाहेर का नाही पडत..? मग तुमचे शेतकऱ्यांसाठीचे अश्रु मगरअश्रू समजावे का..? का आपली टपरी चालू ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड..?
महाराष्ट्रला मुख्यमंत्री म्हणून बच्चू भाऊंना एकदा महाराष्ट्रचा कारभार सांभाळायला देयाला पाहिजे.सर्वाना न्याय मिळेल.शेतकरी सुखावेल
🙏👍पक्क घर बांधायला सरकारी कायदे, नियम, जात, सरकारी यंत्रणा सार विरोध करतात. विज जोड पैसे मोजल्या शिवाय होत नाही. जर स्वतः खर्च करुन लाईन ओढली तरी मिटर देताना अडवणूक करतात.
महाराष्ट्र वासियांनो बच्चुभाऊ आणि जरांगे पाटील हे दोन महान क्रांतिकारी योध्दे राज्याला लाभलेत... शतायुषी होवोत ... 🏵️🙏🏵️
बच्चु साहेब खुप खुप अभिनंदन मला तर खुप खुप आनंद झाला बोले तर
Selut 🚩❤❤☝️ यांना.... खरी परिस्थिती समजते 😢 आणि हे सत्य परिस्थिती मांडणारे आहे बाकी सगळ्या हरामखोरी करणाऱ्या पेक्षा हे खरे नेते....
CM जनतेतून निवडा आणि मग बघा ह्या वाघाची कमाल
बच्चू भाऊ बोलतात ते 100%टक्के राईट 👍🏼👍🏼
सरकार कोणाचेही असो मरावं मात्र शेतकर्यांला लागतं💯👌👍
Ekdam barobar ahe Bhau tumche bolne.Thank you🙏🙏🙏🙏🙏
शेतकर्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही अजून बच्चू भाऊ त्याचं कारण म्हणजे सरकार मग ते कोणाचही असो.
एकदम खर बोला सर बचु सर माज घर आजही घर पडले आहे एऊन बगु शेता माज ता कधार जि नांदेड आहे जाच घर पडल नाही ताला पैसे मिळाले माला काही नाही
आ.बच्चू भाऊ शेतकऱ्यांचा वारस आहे, कधी असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्र येऊन एकदा,आ.बच्चू भाऊंच्या हातामध्ये महाराष्ट्रचं नेतृत्व द्यावं.?
बच्चूभाऊ ह्या लोकिंना सत्ता महत्वाची आहे....... जनतेचे प्रश्न नाही
उद्योगपती व्यापारीकार्यकर्तेयशाच्या गाडीमध्ये फिरतात आणि शेतकऱ्याला साधी गाडी नाही बच्चू कडू जे बोलतात ते बरोबर बोलतात साहेब शेतकऱ्यांच्या जीवावर जगायला आणि शेतकऱ्याला काहीही नाही
असे आमदार झाले पाहिजे सर्व ठिकाणी..
एक दम खंर बोले बचु भाऊ जिंदाबाद