संतसाहित्याचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याशी मनमोकळा संवाद
#इंद्रधनुष्य#प्रदीप नणंदकर#महाराज
Жүктеу.....
Пікірлер: 108
@16912152
महाराजांचे विचार सखोल,उच्च नैतिक चारित्र्य घडवणारे तसेच आदरणीय आहेत त्याचप्रमाणे मुलाखत घेणाऱ्याचं सुद्धा कौतुक करावंसं वाटते, अतिशय छान मुलाखत 👌🏻🙏🙏
@user-vb1mb7yq3h Жыл бұрын
काय प्रश्न विचारता साहेब धार्मिक प्रश्न विचार जीवाचा उद्धार कसा होईल ,भगवंत कसा भेटेल,संताचे विचार कसे आहेत,अध्यात्मिक विकास कसा होईल,या संधर्भात विचारा,
@vidyakulkarni7749
राम कृष्ण हरी
@ruchapuranik3833
समर्पक उत्तरे ...🙏
@vitthalgore7803
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@chandrakantaji1085 Жыл бұрын
Vinamra abhinandan tumache vicar pattat.
@anupamaskitchen80182 жыл бұрын
खूप च सुंदर प्रश्ण आणि त्याची समर्पक उत्तर खूप छान वाटले हे आमच्या मनातले पण हेच प्रश्ण आहेत ही उत्तरे आम्हाला आवडली
@shobhadumbre606 Жыл бұрын
हो खरंच आहे तुमची कीर्तन ऐकून ऐकूनच आम्ही परमार्थात पदार्पण करतोय🙏🌷
@prabhakarmarodkar5574 Жыл бұрын
🌺💫👌☘️🚩🙏 धन्यवाद महोदय नमस्कार 07/23
@balkrishnagosavj1237 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे.महाराज मी स्वतः युट्यूबवर किर्तन, प्रवचन ऐकून मानसिक स्थिती चांगली करून घेतली आहे.
@bbhusari Жыл бұрын
My God ! What a deep analysis of prevailing trends in youths thinking ! Leaving aside the minority class with the extremism in thoughts and actions the larger sections of youths are judging the available spiritual traditions and commitment to scientific values, in a rational way . Shri CMD is an Ocean of Knowledge, nevertheless everyone can fill his bucket irrespective of its size . The biggest quality of Maharaj is that he creates passion for spiritual knowledge, convictions for a meaningful life and respect for the traditions. During Corona pandemic I had the fortune of listening to his Bhagwat Pravachans, it brought a paradigm shift in my understanding of our religious thought process.
@bbhusari Жыл бұрын
सद्गुरु श्री प. पू. श्री चैतन्य महाराज देगलूरकर की जय, साष्टांग नमस्कार . महाराजांचे सामाजिक विषयाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन अत्यंत आशादायक आणि आश्वस्त करणारे होते . अगदी खरे आहे, आध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील विसंवाद जवळ जवळ लोप पावण्याचा स्थितीला येऊन पोहोंचलेला आहे . कारण विज्ञानाच्या समोर ही पुष्कळशा जटिल समस्या उभ्या आहेत, सर्वच सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे राहिले नाहीत व ज्या वेगाने ज्ञानात भर पडत आहे व संकल्पना बदलत आहेत , त्यामुळे विज्ञान समजणे तेव्हडे सोपे राहिले नाही व आधुनिक विज्ञानाची समज सामान्य माणसांच्या हातून निसटत आहे . पदार्थ विज्ञान, गणित व इतर काही निवडक विषयांत संशोधन करणाऱ्या अग्रगण्य वैज्ञानिकांनाच केवळ विज्ञान समजते असा दावा करता येईल पण इतर विषयातील वैज्ञानिकांना व तंत्रज्ञाना त्यांच्या कार्यपद्धती मध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज ही येणार नाही . उदा: MRI मुळे वैद्यकीय निदान कसे बदलणार आहे याची कल्पना डॉक्टरांना 15 वर्षांपूर्वी मुळीच नव्हती .
@rajendradhongde7546 Жыл бұрын
चैतन्य महाराज यांचे सामाजिक भान आणि सूक्ष्म अवलोकन अतिशय सखोल आहे. अध्यात्म क्षेत्रात काम करताना वर्तमानाकडे दुर्लक्ष न होणे हे विलक्षण आहे. विनम्र अभिवादन.
@hemantv.kulkarni6857 Жыл бұрын
Ram Krishna Hari Govind.
@siddhalinggujar18152 жыл бұрын
प पु चैतन्य महाराज यांचा स्पष्ट विचार, अध्यात्म खुप छान
@amit-ip9bv Жыл бұрын
सद्गुरू चरणी साष्टांग नमस्कार 🙏
@dishadeshpande43642 жыл бұрын
अतिशय सुंदर👌 चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
@ankitadhas6184 Жыл бұрын
खूप छान चर्चा सत्र👌👌👏
@madhukarmahajan53112 жыл бұрын
प्रवचन करताना तहानभूक लागत नाही याचा माझा अनुभव। मी वकील असल्याने मला कोर्टात अर्धा तास, पाउण तास कधीकधी जास्त वेळ बोलाव लागत,अशावेळी बाहेर आल्यावर खुप तहान लागते , पण तेच पुजा करतेवेळी तितकाच वेळ मला पाठ असलेले श्लोक, मंत्र मोठ्याने म्हणाल्या वर कधिच असे झाले नाही। कदाचित हा दैवी चमत्कार असावा।
@hemantramdasi675 Жыл бұрын
एकाच वाक्यात सांगायचे झाले तर द्वंद्वातीतं गगनसदृशं केवलं ज्ञानमुर्तीम् !
Пікірлер: 108
महाराजांचे विचार सखोल,उच्च नैतिक चारित्र्य घडवणारे तसेच आदरणीय आहेत त्याचप्रमाणे मुलाखत घेणाऱ्याचं सुद्धा कौतुक करावंसं वाटते, अतिशय छान मुलाखत 👌🏻🙏🙏
काय प्रश्न विचारता साहेब धार्मिक प्रश्न विचार जीवाचा उद्धार कसा होईल ,भगवंत कसा भेटेल,संताचे विचार कसे आहेत,अध्यात्मिक विकास कसा होईल,या संधर्भात विचारा,
राम कृष्ण हरी
समर्पक उत्तरे ...🙏
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Vinamra abhinandan tumache vicar pattat.
खूप च सुंदर प्रश्ण आणि त्याची समर्पक उत्तर खूप छान वाटले हे आमच्या मनातले पण हेच प्रश्ण आहेत ही उत्तरे आम्हाला आवडली
हो खरंच आहे तुमची कीर्तन ऐकून ऐकूनच आम्ही परमार्थात पदार्पण करतोय🙏🌷
🌺💫👌☘️🚩🙏 धन्यवाद महोदय नमस्कार 07/23
खूपच छान माहिती दिली आहे.महाराज मी स्वतः युट्यूबवर किर्तन, प्रवचन ऐकून मानसिक स्थिती चांगली करून घेतली आहे.
My God ! What a deep analysis of prevailing trends in youths thinking ! Leaving aside the minority class with the extremism in thoughts and actions the larger sections of youths are judging the available spiritual traditions and commitment to scientific values, in a rational way . Shri CMD is an Ocean of Knowledge, nevertheless everyone can fill his bucket irrespective of its size . The biggest quality of Maharaj is that he creates passion for spiritual knowledge, convictions for a meaningful life and respect for the traditions. During Corona pandemic I had the fortune of listening to his Bhagwat Pravachans, it brought a paradigm shift in my understanding of our religious thought process.
सद्गुरु श्री प. पू. श्री चैतन्य महाराज देगलूरकर की जय, साष्टांग नमस्कार . महाराजांचे सामाजिक विषयाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन अत्यंत आशादायक आणि आश्वस्त करणारे होते . अगदी खरे आहे, आध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील विसंवाद जवळ जवळ लोप पावण्याचा स्थितीला येऊन पोहोंचलेला आहे . कारण विज्ञानाच्या समोर ही पुष्कळशा जटिल समस्या उभ्या आहेत, सर्वच सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे राहिले नाहीत व ज्या वेगाने ज्ञानात भर पडत आहे व संकल्पना बदलत आहेत , त्यामुळे विज्ञान समजणे तेव्हडे सोपे राहिले नाही व आधुनिक विज्ञानाची समज सामान्य माणसांच्या हातून निसटत आहे . पदार्थ विज्ञान, गणित व इतर काही निवडक विषयांत संशोधन करणाऱ्या अग्रगण्य वैज्ञानिकांनाच केवळ विज्ञान समजते असा दावा करता येईल पण इतर विषयातील वैज्ञानिकांना व तंत्रज्ञाना त्यांच्या कार्यपद्धती मध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज ही येणार नाही . उदा: MRI मुळे वैद्यकीय निदान कसे बदलणार आहे याची कल्पना डॉक्टरांना 15 वर्षांपूर्वी मुळीच नव्हती .
चैतन्य महाराज यांचे सामाजिक भान आणि सूक्ष्म अवलोकन अतिशय सखोल आहे. अध्यात्म क्षेत्रात काम करताना वर्तमानाकडे दुर्लक्ष न होणे हे विलक्षण आहे. विनम्र अभिवादन.
Ram Krishna Hari Govind.
प पु चैतन्य महाराज यांचा स्पष्ट विचार, अध्यात्म खुप छान
सद्गुरू चरणी साष्टांग नमस्कार 🙏
अतिशय सुंदर👌 चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
खूप छान चर्चा सत्र👌👌👏
प्रवचन करताना तहानभूक लागत नाही याचा माझा अनुभव। मी वकील असल्याने मला कोर्टात अर्धा तास, पाउण तास कधीकधी जास्त वेळ बोलाव लागत,अशावेळी बाहेर आल्यावर खुप तहान लागते , पण तेच पुजा करतेवेळी तितकाच वेळ मला पाठ असलेले श्लोक, मंत्र मोठ्याने म्हणाल्या वर कधिच असे झाले नाही। कदाचित हा दैवी चमत्कार असावा।
एकाच वाक्यात सांगायचे झाले तर द्वंद्वातीतं गगनसदृशं केवलं ज्ञानमुर्तीम् !