पुजारीच निघाले हैवान; देवाच्या दारी देवीसमान अबलेची अब्रू लुटली | Vadalwara Live
Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara #akshatamhatre #akshatamhatrenews
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp.com/Ew4JeEVZ5Xh...
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
KZread - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077
Пікірлер: 1 000
गुन्हा कबूल केला आहे तर त्यांना डायरेक्ट फासावर लटविण्यात यावे..कोर्ट कचेरी काही नको .या लोकांच कोणत्याही वकिलाने वकील पत्र घेऊ नये..सरकार ला जमेत नसेल तर लोकांच्या हातात द्या आम्ही त्यांना भर चौकात कापून टाकू
पुजारी च्या बाजूने जर कोणी वकील केस लढवायला तयार झाला तर वकिलाला पण सोडायचा नाही
😢याचा अर्थ असा आहे की आता मंदिरात सुद्धा स्त्री सुरक्षित नाही 🙏
अगऱ्यानी पेटून उठायची ही वेळ आहे ह्या साठी आगरी समाज एकत्र येणे गरजेचे आहे मुबंई ठाणे रायगड पालघर ह्या परिसराच्या मंदिरात एकही परप्रांतीय पुजारी नको
महाराष्ट्रामध्ये बाहेरचे भय्ये पुजारी... या पेक्षा दुर्दैव काय असेल... 😣
जावा अजून बाबा पुजाऱ्यांच्या पाया पडायला🤔🤔🤔 अरे आपलं खरं दैवत आपले आई वडील आहे 🙏
महाराष्ट्रच्या देवस्थाना मध्ये परप्रांतीय पुजारी का ठेवले होते या नाराधमाना शिक्षा झालीस पाहिजेत
या जगात खरोखर देव असता तर असे कृत्य घडले असते का ?
गणपतीच्या मंदिरात परप्रांतीय पुजारी कोणी ठेवले याचा तपास करा त्यांना चांगल ठेचा
आमदार मंदा म्हात्रे न्याय मिळवून द्या नाहीतर राजीनामा देऊन घरी बसा
हे सगळे उत्तर प्रदेश पुजारी मधील होते, एक राजस्थानी होते. पूर्ण बातमी द्या. मराठी लोक असे करू शकत नाही. हे युपी बिहारी वाले इकडे येऊन गुन्हे करतात....
परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा.
कोणत्याही मंदिरात गाव खेड्यात up लावे पुजारी ठेऊ नका
ह्या भैया ना यूपी ला पाटवा महाराष्ट्राची वाट लावायला आलेत
एवढं मराठी माणूस असताना , मंदिराचे पुजारी परप्रांतीय का ! , हे लोक बाहेरून येतात आणि त्याचा ते गैरफायदा घेतात , या लोकांना इथे थाराच करायला नको !
या ज्या घटना घडत आहेत त्यात परप्रांतीय लोक खूप प्रमाणात आढलत आहेत महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलं आहे
शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ,आमचा महाराष्ट्र आहे ,आणि संपूर्ण महाराष्ट्रात पुजारी हा महाराष्ट्रीयन च पाहिजे,आणि याची अंमबजावणी झालीच पाहिजे.....🙏🙏🙏🙏🙏
खूप दुर्दैवी घटना आहे, घरातील त्रासाला कंटाळून बाहेर पडली आणि घात झाला, म्हणून अनेक स्त्रिया कौटुंबिक छळ सहन करतात पण घराबाहेर पडत नाही, नराधम टपून आहे मंदिर पण सुरक्षित नाही बिचारी देवाच्या दारात आश्रयाला किती विश्वासाने गेली खरंच देव आहे का, हेच हिंदुत्व का एका अबला नारी वर अत्याचार करणारे पण हिन्दू आणि अत्याचार करणारे पण प्रख्यात पंडीत गोसेवा, देवपूजा करणारे पवित्र मंदिरात असा अत्याचार केला यावर हिन्दू ची काय विचार धारा आहे
मराठी माणसं जागे व्हा अजून वेळ गेली नाही आज ती कोणाची बहीण होती मुलगी होती आई होती.. उद्या आपली ही असू शकते जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 महिलांवर ते सहन करू नका जागे व्हा 😡😡
या घटनेतुन आता देवापण विश्वास राहिला नाही