पवारांना यश का नाही? । Sharad Pawar । Analyser । NCP
पवारांना यश का नाही? । Sharad Pawar । Analyser । NCP
शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते. सह्याद्री अशी उपाधी त्यांना मिळते. पण पवारांच्या सारखे अन्य राज्यातील नेते मात्र मोठे झाले. अगदी दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले. त्यांचे साम्राज्य निर्माण झाले. अगदी व्ही पी सिंह, चंद्रशेखर, देवेगौडा पंतप्रधान देखील झाले. पण पवारांना म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. अगदी स्वतःच्या पक्षाला त्यांना नंबर एकचा पक्ष म्हणून राज्यात स्थापीत करता आले नाही. एकदा काय त्या दोन जागा जास्त मिळाल्या राणे यांनी हे गणित बिघडवून टाकले. या अपयशाचे काय असावे?याचे कारण नक्की बघा.
#sharad_pawar #maharashtra_leader #state_politics
महाविकास आघाडीचा हलाला? । Amit Shah ।Sharad Pawar ।Uddhav Thackeray ।Halala
• महाविकास आघाडीचा हलाला...
analysernews.com ही आपली वेबसाईट आहे. एक चांगले वेब चॅनल म्हणून आपल्या समोर यावे असा प्रयत्न आहे. आपल्यापर्यंत केवळ ब्रेकींग न्यूज नव्हे तर एक परिपूर्ण बातमी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजमाध्यमातून आणि माध्यमातून येणाऱ्या बातम्या आणि मुख्य म्हणजे अफवा यावर सत्य बाहेर येण्यासाठी हा जबाबदार प्रयत्न असेल.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only for breaking news, but also providing a complete news to the socity . through this website we are intended to bring effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the the news which comes from social mediam and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
web site
analysernews.com
facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
Пікірлер: 1 000
तात्पर्य.. जेव्हा 100 लबाड लांडगे ढगात गेले तेव्हा हे साहेब पृथ्वीवर प्रकटले
कपटी, स्वार्थी, भ्रष्टाचारी, बांडगुळ, असे काही शब्द सुचत असतील तर सांगा रे मित्रांनो...
@prabhakarparadhi9572
3 жыл бұрын
More words of this man but we can't type!! He never success in life his history very bad .he wants to go for it ends of political which future life.
@mohanbhagat5287
3 жыл бұрын
मुस्लिम धार्जिणे 😱😠
@mohanbhagat5287
3 жыл бұрын
@@kumarnijampurkar निजामशाही तील तू रहिवासी 👎👊
@deshpande0123
3 жыл бұрын
वकरमुख।
@dattaramshinde1583
3 жыл бұрын
देव सरव पहातो आहे,कोन लबाड आणी कोन. खरा आहे,शकुनि ची काय हालत झाली तोच प्रकार आहे।
विश्वास घात आणि विश्वात घातकी राजकारण म्हणून -------- ?
अगदी बरोबर, फडणावीसांना जे यश मिळाले तेवढेही साहेबांना मिळू शकत नाही ह्यातच सर्व काही आले
@atulrane4589
3 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 बरोबर, चांगले कारण आहे, EVM नव्हते तेव्हाही साहेबांनी किती यश मिळवले....? ४० वर्ष झाली आजही साहेब त्याच वर्गात आहेत
@vaibhavjoshi62
3 жыл бұрын
👍👌👌👌👍👍
@sanjaybhosle10
3 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 अरे पण लवासा प्रोजेक्ट मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्या चा मुळशी पॅटर्न झाला . Aani AAREY METRO shed rokun , samaya mansala Mumbai local Chya gardid प्रवास कराय साठी भाग पाडले आणि महाराष्ट्रात Corona पसरला. Bollywood , निसर्ग प्रेमी activist Diya Mirza कडे एसी कार आहे. Pun सामान्य माणसाचे मेट्रो से स्वप्नं तोडले
@sureshc9356
3 жыл бұрын
आता शिवसेना चा नंबर
@indiandhamaka1726
3 жыл бұрын
Sarvat motha paksh hou virodhi paksh nete bananare chutiyanand astat🤣🤣
स्वतः शरद पवार सुद्धा सहमत होतील इतके परिणामकारक विश्लेषण!!
@dipakbundelu6086
3 жыл бұрын
Besharm ahet te
१००% सहमत ... जवाबदारी न घेता स्वार्थ साधून घेणाऱ्यांपैकी असावेत ...
@madhukarmohitkar6930
3 жыл бұрын
दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून स्वता नामनिराळा मागे राहुन खेळी करणारा व कोणालाही पाय खेचणयात तरबेज आहे तयामुळे स्वताचया पक्षाचा मुख्यमंत्री बनवु शकत नाही महणजेच जबाबदारी येत नाही
@dipalivagal5013
3 жыл бұрын
Dhongi ahe Sharad Pawar
@dipalivagal5013
3 жыл бұрын
Mumbai bomb blast veli dawood kadun 10cr ghetle
राष्टृवादीला मुख्यमंत्रीपदापेक्षा गृहमंत्रीपदामध्ये अधिक रस होते. (#100CrorsCollection)
सदैव भावी खंतप्रधान, मुस्लिम लांगुलचालन सम्राट जातीयवादी मौलाना शरदोड्डीन ख्वाजा बाबरमतीकर!
@abhedanandnulkar1851
3 жыл бұрын
भानामतीकर?
@pravinnandankar7867
3 жыл бұрын
👌👌👌👌👌💐💐💐💐
@mrudulasatam2609
3 жыл бұрын
😂😂😂😂
@prakashbhalerao3993
3 жыл бұрын
सुशील कुलकर्णी साहेब एक विनंती आहे सध्या रमजान चालु आहे म्हणुन दोन डुकरांचा विषय नको
@rushibhoomkar2047
3 жыл бұрын
@@prakashbhalerao3993 😂😂
तरुणांचे झाले कोळसे , म्हाताऱ्याला आले बाळसे .
@King-un5ko
3 жыл бұрын
👍
@siddharyam9682
3 жыл бұрын
👌👌👍
@ajitkabe675
2 жыл бұрын
बाळसे? कोणाला? कँसरचंद्र वाकडथोबाड लाळ पिचकार याना?
एका कमालीच्या गद्दाराचं योग्य अॅनॅलिस केल्याबद्दल धन्यवाद. आप को मेरी भी ऊमर लगे. ...
सुरुवातीच्या काळात मित्रांचे घेतलेले शिव्याशाप आयुष्यभर पुरता आहेत. अगदी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा विश्वास ठेवत नव्हते.
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
मुलगा नालायक निघाला
भ्रष्टाचारी छलकपटी विश्वास घातकी नेता. वोहरा कमिटी रिपोर्ट सार्वजनिक करा मग पवारांबद्दल काही सांगायचे विचार करायचे शिल्लकच रहाणार नाही
@savjivanipatil3481
3 жыл бұрын
Daud cha chacha mhantat tyatvsar kahi ale, riport chi garajch kay, attesathi kahihi karnara nich manus
@maheshbhatti5526
3 жыл бұрын
महाभारतात भिष्मांनात्यागा मुळे पितामह म्हणतात. भारतीय राजकारणात पवार स्वतः ला,पितामह समजतात. स्वर्गा रोहण तिरंग्यात लपेटुन झाले पाहीजे ही त्यांची मनीषि... अपुर्णच राहणार..........
@ommehta3442
3 жыл бұрын
@@ddeshmukh7906 मी कोणत्याही पार्टी ला किंव्हा राजकीय नेत्याला डोक्यावर चढवत नाही. हे लोक जनतेचे सेवक आहेत, मालिक नाहीत. भाजप चा नेता असला म्हणून माफी नही, शिक्षा ही झालीच पाहिजे. राष्ट्रापेक्शा कोणीही महान नाही. राष्ट्रहित सर्वोपरि.
आपल्या पक्षातील दुसरा नेता आपल्या पेक्षा मोठा होऊ नये म्हणून कधी काँग्रेसचा तर कधी शिवसेनेचा मुख्यमंत्री कैला
@hemantdave18
3 жыл бұрын
DF baddal tyancha dwesh janun ahe
@pravinkumarraoandore1521
3 жыл бұрын
Kase shakya hoil,jyana tod mod karnyachi savay asate.to nav nirmiti kasa karu shakel.
@rameshtalnikar2204
3 жыл бұрын
Kewal maratha jatiche rajakaran
@dattabijapurkar2457
3 жыл бұрын
अजीत पवार.मोठें होऊ नये मन्हून्.
@abhijitjedhe1202
3 жыл бұрын
गप लका भक्ता
प्रथम ,आपले अभिनंदन! खणखणीत आवाज,स्पष्ट उच्चार, नेमके विचार हे आपले वैशिष्ट्य! आता शरद रावान बद्दल_ १)शाहू,फुले,आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि जातीयवादी राजकारण करायचे ही त्यांची घातक वृत्ती. २)देशावर संकट येते तेंव्हा ,त्यांची वृत्ती ,स्वार्थी असते.त्यागी नाही. काही उदा.गोवारी हत्याकांड,मावळचा गोळीबार,मुंबई बॉम्ब स्फोटात त्यांची संदिग्ध भूमिका,किल्लारी भूकंप वगैरे. ३)त्यांच्या पश्चात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मिळालेला राजाश्रय. ४)फक्त "मराठा"लॉबी सोडली तर इतरांना त्यांचे बद्दल विश्वास वाटत नाही. ५)ऐक सामान्य व्यक्ती म्हणून जर , मोदी यशस्वी होतात ,ते का झाले याचा खोलवर,प्रामाणिकपणे, विचार केला ,तर पवार का पंतप्रधान होऊ शकले नाही हे उत्तर सापडते. ६)वैचारिक पातळीवर,जगात वावरताना ,जो ,आब,असतो तो पवारांकडे(दुर्दैवाने)नाही. लेखन सीमा.
@dkolekar2934
3 жыл бұрын
विश्वासार्हता अजिबात नाही. जनता वा-यावर आणि तस्कर मजबूत. तस्कर अफवावर नेता.
@anilburade9267
3 жыл бұрын
अगदी तंतोतंत विश्लेषण साहेब आपले,, नाहकच आम्ही विदर्भातील लोक त्यांना, अडीच जिल्हाचा नेता ,सदैव भावी पंतप्रधान म्हणून हिणवत नाही,, 😀🙏🏼
@pankajpawar2658
3 жыл бұрын
मराठ्यानासुद्धा विश्वास नाही पश्चिम महाराष्ट्र सोडला व बारामतीशिवाय इतरत्र विकास नाही इतर ठिकाणचे मराठा पुढाऱ्यांना फोंडा व झोडा नितिने झुंजवून खेळवायचे व मराठ्यांना लाचार बनून ठेवायचे कौशल्य साहेबांनी आत्मसात केलंय बहुसंख्य मराठा शेतकरी गरीब व दयनीय स्थितीत आहे, त्याला आधार फक्त वारकरी व संत परंपरेचाच🙏
@ravindrayashwantrao1780
3 жыл бұрын
Barobar pn marathyansathi kahi kel nahi modi Ani pavar aantr khup aahe Pawar bhrashtachar aaghadivar
@hulyalkar
3 жыл бұрын
दिल्ली काबीज करायची असेल तर हिंदी भाषेवर पकड आणि प्रभुत्व आवश्यक आहे याचा विचारच केला नाही. वरवर हे जाणवत नाही पण मोदींनी जी पकड घेतली ते लोकांना सुप्तपणे भावते.
शरदराव म्हणजे.. वासरात लंगडी गाय शहाणी आणि सरड्याची धाव कुंपणा पर्यंत... ज्या दिवशी शारदरावांनी जगजीवन बाबूंना दगा देऊन स्वतः चा स्वार्थ सांभाळला.. त्या दिवशी पूर्ण देशाला आपण कसे पाठीत सुरा खुपसणारे आहोत हे दाखवून दिले..
@vishwasraoyadav6086
3 жыл бұрын
गरीबांचे सोशन करनारा कायम मनात कपट असनारा गरीब गरीबच राहीला पाहिजे तो कधीच मोठा होऊ नये यासाठी अहोरात्र झटनारा एकमेव नेता.एकंदरीत कपटी राजकारणी .हा नेता गरीबांनी मोठा केला पण त्याची जानीव न ठेवनारा.ते पंतप्रधान न होण्याचे एकमेव कारण गरीबांचा शाप.
@dhanapatil8258
3 жыл бұрын
10.10 मानसं ....... समजून जा काय म्हणायचं आता🤦♂️
समाजाची निस्वार्थ सेवा केल्याशिवाय आपण आपल्या आयुष्याचा उच्चांक गाठू शकत नाही. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी. ❤️👍🙏
@vishaljadhav2837
3 жыл бұрын
Right bro
@rameshtalnikar2204
3 жыл бұрын
Fakt samajach nahi tar baki samajpan pagadi ghAlanar nahi yat kay samaj disto fakt duragraha
@vikrammohite5363
3 жыл бұрын
@@rameshtalnikar2204 कमीत कमी स्पष्ट अक्षरात मराठी लिहायला शिका आणि मग काय तरी लिहून पाठवा.❤️👍🙏
@kantilalbafana4682
2 жыл бұрын
कोना कडुन करने शरद पवार बुद्धिमान व्यक्ति आहेत? त्यांचा पुर्ण राजकिय इतिहास तपासुन पहा, दिसेल, मौका परस्त, संधीसाधु, विश्वासघाती. कधीच स्टेट्समैन बनु शकले नाहीत. आज काय विचार मांडतील तर उद्या त्या विरूद्ध बोलु लागतील, उदाहरण; केन्द्रीय कृषि मंत्री असताना शेतकरींना आपला माल मण्डी बाहेर विकण्याच्या विकल्प मांडला व आता त्या विरुद्ध बोलायला लागले.
अस काय म्हणता साहेब....पवारांनी आता महाराष्ट्राला बेस्ट सीएम दिले आहेत....ठिगळ जोडून.....महाविकास आघाडी...
@nandkumarkadam1977
3 жыл бұрын
महा वसुली भकास गॅंग
@SpotlightDigitalStudio
3 жыл бұрын
लक्तरे
@ShrikantChothe
3 жыл бұрын
@@SpotlightDigitalStudio ढाली तलवारी
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
खंडणी खोर मुख्यमंत्री वसुली सरकार
सह्याद्री फक्त एकच ते म्हणजे पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण
@shirishkumarpalange3435
3 жыл бұрын
गुरुचा विश्वासघात केला की स्वःताची उन्नती कधीच होत नाही.
निस्वार्थ विचार करणे कधीही पवारांना शक्य झाले नाही. ते कधीच संशयातित होऊच शकले नाहीत, ही त्यांच्या कारकिर्दीची उणीव आहे. ते कधीच लोकप्रिय नेते होऊ शकणार नाहीत. बाकी अतिशय मार्मिक विश्लेषण केले आहे. अर्थात ब-याच जणांना हे रुचणार नाही हे ही खर आहे
खरं आहे. जगन मोहन, नवीन पटनाईक, ममता बँनर्जी, चंद्राबाबू , तेलंगणा राष्ट्र समिती या सर्वांनी लक्षणीय यश प्राप्त केलं आहे हे सत्य .
@Love-Love200
2 жыл бұрын
Te pan paak dharjine an Christian dharjinech ahet
कारण हा पक्ष फक्त चार जिल्ह्यापुरता मर्यादित आहे..
@dkolekar2934
3 жыл бұрын
साडेतीन जिल्हे
@the_unconventional_Indian77
3 жыл бұрын
@@dkolekar2934 konte sadeteen
@laxmansonwane7259
3 жыл бұрын
पुणे....सातारा सांगली हे 3 जिल्हे सोलापूर 1/2 half 😆😆
@the_unconventional_Indian77
3 жыл бұрын
@@laxmansonwane7259 wht about kolhapur
@rohitadhatrao6877
3 жыл бұрын
sade teen
एकाने तर बापाला (काल्पनिक) वचन देऊन आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवला पण ह्यांना काही ते जमलं नाही. 😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪
@umeshpaygude1910
3 жыл бұрын
कालपनिक काय वचन की आणखी काय
@Khavchat
3 жыл бұрын
@@umeshpaygude1910 😁
@virajprabhu1153
3 жыл бұрын
तुमच्या कमेंट्स भारी असतात. 😁😁😁😁😁पण भाऊ तोरसेकरांवरच्या तुमच्या कमेंट्स पटत नाहीत.
@santoshrighty
3 жыл бұрын
Kk tumhi ithe sudhha
@Khavchat
3 жыл бұрын
@@santoshrighty 😁😆😅 सगळे समविचारी गोळा होतात बरोबर जागी. येतोय काही दिवसांपासून.😁 धन्यवाद संतोषजी. भेटून आनंद झाला.😁
Great, साहेब खुप छान विश्लेषण... तुमचा पुढचा video कधी येतो ह्याची मी आतुरतेने वाट बघत असतो
शकोनीला महाभारतात यश मिळाले काय.
@mrugankwelekar94
3 жыл бұрын
Correct wise use of words.
@mohanbhagat5287
3 жыл бұрын
✔️✔️✔️ शकुनी मामा!
हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग ह्यांनीच आणला.
कुणाला च शरद पवारांवर विश्वास वाटत नाही हेच खरं आहे.
कायम कुंपणावर... हेच त्यांना पूर्ण सत्ता न मिळण्याच खरं कारण आहे. अभ्यासू, लोकप्रिय,चाणाक्ष पण बेभरवशी सहकारी.
कर्म आणि त्याची फळे याच जन्मात भोगावी लागतात.....
शरद पवार एकदम थर्ड क्लास माणूस कम राजकारणी आहे. हे जर नसते तर महाराष्ट्र आणखी २० वर्षे पुढे असता.
धरसोडवृत्ती आणि विश्वासघातकीपणा मराठा जातीचं राजकारण त्या मुळे लायकी असून मोठे पद मिळाले नाही एकदम परखड आणि स्पष्ट विवेचन
@nitindevasthali4020
3 жыл бұрын
लायकी नाही याची
@ramvarbade5780
3 жыл бұрын
Jativarun rajkaran Karu naye
मागे प्रजा नसलेला स्वयं घोषित जाणता राजा......
आदरणीय कुलकर्णीजी शरद पवार हा विषय आता समाजकारण काय आणि राजकारन तद्वत इतरही विषया बाबत एवढा औस्तुक्याचा रहिलेला नाही. कितीही उगळला तरी काळाच रंग मिळणार आहे. विलक्षण सत्तापीपासू व्यक्तिमत्वा बाबत आपला आणि आम्हा सर्वांचा मौलीक वेळ दवड़न्यात अर्थ नाही.
श्री . शरद पवार यांच्या बद्दल कै . बॅ . विठ्ठल राव गाडगीळ यांनी एकदम मार्मिक विश्लेषण केले आहे . पवारसाहेब हे काँग्रेस चे उमेदवार निवडून आणू शकत नाहीत पण पाडू मात्र शकतात , म्हणजेच त्यांचे उपद्रव मुल्य च ज्यास्त आहे हेच खरे आहे !
साडेतीन जिल्ह्याचा सुभेदार!!
पवारांचा छुपा जातीद्वेष पण त्यांच्या मुळावर आला.महाराष्ट्रात पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणी त्यानंतर त्यांच्या सहकारातील सरदारांचेच फक्त कल्याण केले त्या करता सर्व सामान्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केले.
देश, प्रदेशाच्या प्रगतीपेक्षा स्वतःची आर्थिक प्रगति करून घेण्याकडे लक्ष दिल्याने ही परिस्थिती आहे.
@sanjeevsarnaik1503
3 жыл бұрын
उदाहरणार्थ : लवासा , स्वतः ची मुलगी व जावई
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
आणि केलेले घोटाळे पचवायचेत म्हणून गर गर फिरतोय या वयात
विश्वासघात करणे , तळतळाट घेणे हे सारे आयुष्य भर केल्याने यांना कधीच निर्भेळ यश मिळालेले नाही आणि कधी मिळणार ही नाही !!
Namaskar Kulkarni sir uttkrust aahat tumhi
तात्पुरता लाभ डोळ्यासमोर ठेवून केलेले स्ंधिसाधु राजकारण म्हणजे कूटनीती नाही.
Sharad Pawar is no Sahyadri. He is just a small dongar. He gets more respect than he deserves.
@JD-yu3jl
3 жыл бұрын
Absolutely
@shrikantshevgaonkar6963
2 жыл бұрын
डोंगर नाही छोटी टेकडी
त्यांना ते जमणार नाही, त्यांचा स्वभाव वेगळा आहे, दुसरं कोणीतरी कंमेण्ट मध्ये म्हटलं की 2004 साली 71 शीट मिळालेत पण तेव्हाही काँग्रेसचाच मुख्य मंत्री होता म्हणजे 1 नं नाही.
@amolpatil1699
3 жыл бұрын
Hya logic ne shivsena ek number cha paksha mhanava lagel mag 2019 chya election la...... Me konachahi supporter nahi But logic kalala nahi mhanun........
@mohanbhagat5287
3 жыл бұрын
शीट...😱😁🤦 की सिट?🤔
विश्वासघात, फोडाफोडी,जातीय द्बेश,अत्यंत हीन दजाॅचे वाईट राजकारण, घराणेशाही अजुन किती कारणे हवीत?
धरसोड पेक्षा पांचट म्हटले तर
@vilasgije5484
3 жыл бұрын
😀👌
Pawar is called a Chanakya of Politics, But truly speaking he is a Shakuni 😠😡
सोनियांना विरोध केल्यावर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे NCP काढावी लागली. सारखा मी पंतप्रधान याचे दिवास्वप्न बघण्यात वय वाया घालवले.
@madhukarmohitkar6930
3 жыл бұрын
पंतप्रधान हे सवपनच राहणार आहे
विश्लेशन खूपच ऐकण्याजोगं असतं ! खूपच छान असतं !🙏👍
नमस्कार, प्रथम आपलं अभिनंदन, उत्कृष्ट, स्पष्ट आवाज, स्पष्ट विचार सत्य परिस्थितील विचार आणि खोचक काय आहे, मूळ सत्य काय आहे हे पटवून व्यवस्थित तुम्ही सांगता. तुमच्या सर्व मुलाखती मी बघतो.
पवार साहेब मोठे नेते ,चाणाक्ष आहेत मान्य. पण कोलांट्या उड्या मारणे व उपद्रव मुल्य जास्त. काॅन्ग्रेसला पुर्ण पणे सोडले नाही ही चुक.
@dineshbalasara5733
3 жыл бұрын
Chanakya cha jat sarkha nay vankda tondya
@diptisawant326
3 жыл бұрын
Chanka vagre kahi nahi lokana s p badal kahi mahit nahi
@bharatchumbalkar4261
3 жыл бұрын
श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार एक अनैतिक राजकारणी. दिल्लीकडे लक्ष ठेऊन गल्लीत वासरात लंगडी गाय शहाणीचे प्रतिक म्हणून वावरणारे गलिच्छ राजकीय नेते.त्यांच्या या वागण्याचा समाज मनावर निश्चित परिणाम होत असल्यानेच महाराष्ट्रात ते एकदाही एकहाती सत्ता आणू शकले नाहीत. त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न ते अशा पध्दतीचे राजकारण करत असल्याने पूर्ण करू शकले नाहीत. एकदा आलेली संधी खासदारांना केलेली आॅफर एका पत्रकाराने जाहीर केल्याने किंवा काँग्रेसचे त्यावेळचे एका नेत्यानेच पत्रकाराला ती माहिती दिल्याने ती पंतप्रधान.होण्याची सुवर्ण संधी हुकली होती. तथापि अजूनही त्यांचे स्वप्न पूर्तीचे प्रयत्न गोपनीयतेत सुरू असल्याचे समजते.
खरा नाटककार लोकांना किती वेळ खेळवणार?👍 सुंदर विश्लेषण 🙏
इज्जत देताय की घेताय 🙉🙊🙈
@mohanbhagat5287
3 жыл бұрын
पोस्टमाॅर्टेम!!!
@rajendraparkar8887
3 жыл бұрын
समजणे वाले को इशारा काफी है 😂
@mrudulasatam2609
3 жыл бұрын
😂😂
9:06👈 पवारांना मांड पक्की करता आली नाही.😜🤪 आशा करतो आपल्याला ‘मांड’च म्हणायचे होते.😁😆🤣
@vilasgije5484
3 жыл бұрын
😀😀😀😀👌
@Khavchat
3 жыл бұрын
@@vilasgije5484 🙏विलासजी, तब्येत कशी आहे आता?
@vilasgije5484
3 жыл бұрын
@@Khavchat good Dada by Tuesday on the go. धन्यवाद
@Khavchat
3 жыл бұрын
@@vilasgije5484 Great 👍
@SK-xo4hy
3 жыл бұрын
😂😂
कोल्हा कितीही धूर्त आणि कपटी असला तरी तो जंगलाचा राजा (वाघ) नाही होऊ शकत!
@darshanaparab6194
3 жыл бұрын
Very true
यांच्या नावावर एक गिनिज बुकात नोंदनी करावी अशी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी आहे. भारताचे कृषिमंत्री असताना सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यां महाराष्ट्रात झाल्या. शेतकऱ्यांच्यी एक रुपया मदत केली नाही.
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
तेव्हाच देशात महागाई वाढली कारण शेत मालावर दलाली खाल्लेली
यांना जाणता राजा ही पदवी कोणी दिली काही कळत नाही ..
@hindurashtrakesipahi
3 жыл бұрын
चु राजा नाही देऊ शकत ना
@dipakbundelu6086
3 жыл бұрын
Barober
@SK-xo4hy
3 жыл бұрын
लालपुश्या गुलामांनी
@sanjaybhosle10
3 жыл бұрын
अरे पण लवासा प्रोजेक्ट मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्या चा मुळशी पॅटर्न झाला . Aani AAREY METRO shed rokun , samaya mansala Mumbai local Chya gardid प्रवास कराय साठी भाग पाडले आणि महाराष्ट्रात Corona पसरला. Bollywood , निसर्ग प्रेमी activist Diya Mirza कडे एसी कार आहे. Pun सामान्य माणसाचे मेट्रो से स्वप्नं तोडले
@SK-xo4hy
3 жыл бұрын
@@sanjaybhosle10 पित्रा पुत्र दोघेही Naughty आहेत
पाचापुढे खासदार लोकसभेत निवडून आणता न येणारा हा कसला सह्याद्रि !!
मोठ्या यशासाठी चिकाटी,विश्वासार्हता,धडाडी व निःस्वार्थीवृत्ती यांची राजकीय नेत्यांना खूप गरज असते.अगदी स्पष्टपणे दिसणारा ढोंगी निधर्मीपणा,बटबटीत घराणेशाही ई. हे सुद्धा यश न मिळण्यास कारणीभूत आहे.
हा तर महाराष्ट्राचा नंबर एक कुख्यात पेंढारी मानुस हाय..
@anilburade9267
3 жыл бұрын
😀😁😳
अगदी पटणारे विचार आहेत सर आपले.
लोक माझे गंडती😆 ते🙏🤔 लोक माझे सांगाती 😆🙄😆🙄😆🙄
दुसर्यासाठी जो खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडतो असा नियतीचा नियम आहे
Absolutely right sir 👍
त्या उपट्या ची काय लायकी आहे ते त्याला माहिती आहे चाळीस वर्षे एकाच वर्गात बसलेल्या ढ विद्यार्थी म्हणजे शरद पवार
Exact sir 100%, AAP, TMC YSRCP growth of all these parties is a big lesson to learn for NCP👍👍👌👌
मोजके घराणेशाही + विषिठ समाज धरणे हे कारणे आहेत
कोण म्हणत यश नाही? 2005 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकला असता. पण स्वतच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री बनू शकत नव्हता म्हणून 4 राज्यसभा खासदार पदांचा सौदा करून मुख्यमंत्री पद अँटनियो मैनोच्या चरणी वाहून दिलं आणि स्वतःची केंद्रात वर्णी लावून घेतली.( उगीच स्वतः बनू शकले असते असा तर्क काढू नये. साहेबांना तेव्हा दिल्ली सोडता येणं शक्य नव्हत. तेव्हा पंतप्रधान बनण्यासाठी धडपड चालू होती.) काँग्रेसने 145 जागा लढवून सुद्धा 69 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीने फक्त 120 जागा लढवून 71 जागा जिंकल्या होत्या. पण सतत महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला ह्या जातीयवादी ख्वाजा ने.
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
त्या बदल्यात मलई दार खाती घेऊन माल खाल्ला तो
पवित्र ती भूमी पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती... फक्त (सत्तेसाठी )
सर मानल तुम्हाला आणि तुमच्या प्रखड बोलण्याच्या स्वभावाला 🙏👍...... कारण बऱ्याच लोकांना पवार लालुच म्हणून जे राजकारण करतात ते खूप मोठं शहाणपण वाटत पण वस्तुस्थिती खुप वेगळी आहे जो मानुस आपल्या विचारांवर ठाम राहू शक्त नाही तो जनतेला काय न्याय मिळवून देणार....... जो सकाळी कोणत्या पक्षाला तर रात्री कोण्या वेगळ्याच पक्षाला पाठिंबा देतो त्या व्यक्तीला फक्त सत्ता पाहिजे बस..... त्यासाठी काहीही करतील...... अशी लहान वृती असल्या मुळेच अशा व्यक्ती कधी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीच करू शकत नाहीत 🙏🙏🙏...
कोण म्हणतं सह्याद्री? खरा सह्याद्री यशवंतराव चव्हाण .
राजकारणाला ला कूप्रसिद्धि देणारा ला Maharashtra चा आधरवड
तुमचं विश्लेषण ऐकदंम बरोबर.
शकुनी मामा चे यश हे फक्त दुसऱ्याचा सर्वनाश करण्यात समजावे लागेल, प्रत्यक्ष शकुनीला काय मिळाले.
@bharatkulkarni8406
3 жыл бұрын
शकुनी मामा चा केवळ पाय लंगडा होता हे आपण महाभारत या व अशा सि रीयल मध्ये पाहिले.पण तोंड वाकडा शकुनी पवार साहेबांच्या रूपानें महाराष्ट्र राज्याच्या जनतेने पाहिला.व आज अनुभवतो आहोत मित्रांनो!
अगदी सत्य बोललात व स्वार्थीपणा माणसाला जास्त काळ मोठं होऊ देत नाही राजकारणात स्वार्थासाठी लढण्याबरोबर जनतेसाठी लढलात तर परिणाम वेगळे भेटतात
पवारांच्या राजकीय अंताची सुरुवात झाली आहे
@mohanbhagat5287
3 жыл бұрын
...आणि काॅंग्रेसच्याही !!!
@popattatiya1482
3 жыл бұрын
काँग्रेसला संपवायला /ममताच्या मदतीला बंगालला जायला निघाले होते पण पण पोहोचले बीच कॅण्डीला..
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
लवकर होओ महाराष्ट्र सुखी होईल
तरीही चाणक्य, जाणता राजा, समजायला १००जन्म वगैरे बिरूद लावणारे आहेतच की.
@vivekykshirsagar591
3 жыл бұрын
Dha vidyarthi aahe
@shekharpurandare37
3 жыл бұрын
Hi sagli bhalawan Sanjay Raut, sugar lobbywale Maratha nete ani kahi Rashtrawadiche bhakt ani vikau Marathi media hech karat astat parat parat
@suryakantpatil431
3 жыл бұрын
Jyan na samjate tyanna thodya velatach samjate.Mhanunach Kahi na 100 janma lagtil.
@SK-xo4hy
3 жыл бұрын
@@shekharpurandare37 👍👍 खरे आहे
@tulshiramkudkar5627
Ай бұрын
तो संज्जा तो पण चोरच आहे पत्रा चाळ वाला
खुप छान आणि अभ्यासू विस्लेशन खुप आवडले
पवार साहेबांना यश न मिळण्याची कारणे, अर्थात माझ्या मते. 1) महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्याकडे ना सकारात्मक दृष्टिकोन ना काही कार्यक्रम. 2) त्यांची निती कूटनिती नव्हे तर कुटील नीती म्हणायला पाहिजे. 3) माध्यमांमध्ये त्यांचे मिंधे असलेल्या संपादक, पत्रकारांनी त्यांचे अवास्तव (जाणता राजा) वगैरे केलेल्या भलावणीला पवार साहेब वास्तव समजत गेले. कदाचित त्यांचे उपद्रव मूल्य लक्षात घेऊन अन्य संपादक, पत्रकारांनी ह्या अवास्तव भलावणीला विरोध न केल्यामुळे असे झाले असावे. 4) त्यांचा पुरोगामीपणा म्हणजे ब्राह्मण द्वेषा एवढाच संकुचित, सिमित राहिला. 5) मराठेतर नेत्यांचा त्यांनी वापरा आणि फेकून द्या असाच वापर केलेला आढळतो. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर 50 आमदारांच्या आसपास निवडून आणत होते, आहेत व यापुढे तेसुद्धा शक्य नाही.
Good Analysis. To become powerful one should have good will.
Man with out integrity can not achieve anything in life.
ह्या माणसाला फक्त काड्या करून राजकारण आणि सत्ता कशी अस्थिर करता येईल एवढंच जमत म्हणून तर ह्यांना चार आणि पाच खासदार निवडून देतात.
जुगार खेळणारा हा कधीही मोठा होऊ शकत नाही.
अचूक विश्लेषण पवार कधीही मोठे नेते नव्हते आणि ते होणार पण नाहीत
सुंदर विषलेशन
Well Said, take care.
छान विश्लेषण !!
Very nice
Brahmins don't have quantity but they have quality
@vivekykshirsagar591
3 жыл бұрын
Nakkich
@ushajoshi4339
3 жыл бұрын
Well said
@tushar1618
3 жыл бұрын
This is very derogatory statement. बाकीच्यांना कमी लेखत आहात तुम्ही.
@diptisawant326
3 жыл бұрын
Brahm jannara brahman
@vaijayantizagade7817
3 жыл бұрын
Stop casteism
विषय तर आवडलाच! पण शेवटची चार वाक्य मनाला भावली, कारण त्या पक्षाच्या समर्थकांची भाषा त्यांची संस्कृतीच दाखवते.
Deputy CM is not legislative position. It is only to satisfy number two & prevent him from stabbing CM.
2nd view and 2nd like from Nashik in 40 sec
@ankurnalande55
3 жыл бұрын
Analyser news va Kulkarni साहेबांकडून कमेंट ल लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻all the best 100k लवकरच
योग्य analeses केले आहे
छान विश्लेषण केले. पण...
तारुण्याच्या उंबरठ्यावर आम्हाला एका नवीन शब्दाची ओळख झाली होती. ' ढेरीफिरव्या '
देवेंद्र फडणवीस यांना जे जमले ते पण जानत्या राजांना जमले नाही हे पण सत्य आहे पण.....
भाई ....विचार आणि उद्देश चांगले असले पाहिजे....🔥🔥🔥
राष्ट्रवादीन आजपर्यंत स्वतःच्या सोयीनुसार हिन पातळीचे स्वार्थाचे राजकारण केलं त्या मुळे त्यांच्यावर कोणाचाही विश्वास राहीला नाही.
@madhukarmohitkar6930
3 жыл бұрын
पण मराठा समाजातील लोकाचा विश्वास आहे महणुन निवडुन येत आहे महणुनच तर मराठायाना आरक्षण मिळत नाही मराठायाना आरक्षण मिळल तर कुटुंबीय सता राहणार नाही
तोंडाला क्यान्सर होण्याच कारण काय, आश्या राजकारणा मुळेच काय हो?
यालाच म्हणतात राजकारण आणि ते यशस्वी ठरले
@King-un5ko
3 жыл бұрын
🤣
पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा एवढिच प्रभाव क्षेत्र सोडले तर शरद पवारांची पुण्याई आहे. नियमित धर सोड करणे व कलागती लावल्या मुळे विश्वासार्हता संपली आहे.
वा वा फार छान एकदम बरोबर
एकदम बरोबर, सर