महिला नेत्यांबाबत मी सहज बोललो, Banda Tatya Karadkar यांनी माफी मागितली-TV9
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Пікірлер: 573
माफी मागितली हे ठिक आहे.पण ते जे बोलले ते खरे कि खोटे हे मिडीयाने लोकांसमोर आणावे.आणि लोकांचा संभ्रम दूर करावा.
@swarajdawkar3278
2 жыл бұрын
त्यांना चैनल चालवायचेरे बाबा खरीमाहीती दाखवली तर बिचाऱ्या मिडीयावाल्याची वाट लावेल हे सरकार.
@divineangel6165
2 жыл бұрын
@@swarajdawkar3278 👍👍बंडा तात्या मीडिया बाबत जे बोलले तिकडे सर्वांनी कानाडोळा केलाय आणि सोईचं तेव्हढं उचलून धरलंय ! माफी योग्य की अयोग्य , त्यापेक्षा चर्वितचर्वण टाळता आले नसते कां ? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असंच आहे ! 🤔🤔🙏🏻🙏🏻
@aniketkadam5250
2 жыл бұрын
💯
खर बोलनारी व्यक्ती ला पण माफी मागावी लागते .. हे आपले दुर्दव्य आहे.
@AaplaManus7277
2 жыл бұрын
Lokshai disun yete .RR patil tambakhu khat hote tyanni sangitle ki me khato mhnun .mla watat ki jyanni nivdun dile tyannch bolycha adhikar nahi.mla watat ki bandu tatya je bolale te right
@Trusharth404
2 жыл бұрын
Jagat hech chalu ahe jo barobar asto tyalach chukeche tharavatat
माफी मागायची काय गरज आहे...... जे सत्य आहे तेच बोलले ते..... मीडिया विकलेली आहे हे मीडियाने पुन्हा सिद्ध केले त्या बद्दल धन्यवाद.
@nileshbadekar8361
2 жыл бұрын
Mafi magaychi kay garaj tula bhadkhau tudavlach pahije
@RushikeshFalkeArtVlogs
2 жыл бұрын
@@nileshbadekar8361 खर बोल तर झोमत का ? वारकरी संप्रदाय आहे म्हणून विचार संस्कुती आहे .
@nileshbadekar8361
2 жыл бұрын
@@RushikeshFalkeArtVlogs असली संस्कृती कुणावर ही टिका करायची नंतर माफी मागायची
@shripawar4183
2 жыл бұрын
तुझ्या घरात पण हीच संस्कृती आहे प्यायची
@amitshelke8322
2 жыл бұрын
तुझ्यि घरातील लोकांना बोललं तरं तु ऐकून घेशील का?
हाय प्रोफाईल लोक पितात एवढं वाईट वाटून घेऊ नका
सुप्रिया ताई दारू पितात हे खरं आहे..माफी मागितली म्हणजे ते जे बोलले ते चुकीच आहे असा अर्थ होत नाही..पवार ठाकरे मोठे नेते आहेत.. बंडातात्या कराडकर हे गरीब..आपल्याला सरकार पोलिसांचा गैरवापर करून जेल मध्ये टाकतील या भीतीने माफी मागीतली असेल..ते बरोबरच बोलले होते..
@nagnathkale4861
2 жыл бұрын
एकदम बरोबर
@bandubhosale
2 жыл бұрын
उदयन भोसले जी पण हातभट्टी मारत्यात संध्याकाळी मग काय त्यांना पण बेवडे म्हणनार का उंचे लोग उंची पसंद
@sureshshedge7769
2 жыл бұрын
Apanahi glasses bharayala ki uchalayala ? Pahila asal tar vishwas thevava ch lagel.
@tsc2708
2 жыл бұрын
Right
@sainath718
2 жыл бұрын
बंडातात्या तूम्हीबोलले ते सगळे खरे आहे पण चिखलात दगड टाकला तर शिंतोडे आपल्याच अंगावर उडतात राम कृष्ण हरी
माफी मागायची गरज नाही
@umeshkadam7752
2 жыл бұрын
मला हेच समझत नाही, बंडातात्या खरं बोलत असतील तर माफी का मागत आहेत? त्यांनी कायदेशीर मार्गानेच पुढे जावे.. मला कुठल्याही नेत्यांची बाजू घेयची कारण नाही कारण जे काही आहे उघड गुपित वा जगजाहीर असेलही कदाचित...! अन् राहिला प्रश्न माफ करण्याचा तर बारा तेरा वर्षापूर्वी प्रख्यात लेखक आनंद यादव यांना ह्याच बंडयातात्यांनी एका प्रकरणात माफी मागूनही अत्यंत मानहानीकारक ,आपमानास्पद वागणूक दिली.. बिचारे यादव नंतर काही काळात निर्वतले.. आज त्यांच्या आत्मांस शांती लाभो हीच सदीच्छा...
My support बंडातात्या
@jp_patil
2 жыл бұрын
कोणीही उठतो काही बलरतो आणि नंतर पत्रकारांसमोर बोलून नंतर त्यावर उपमोह केला जातो.हे जे चाललय ते चॅनल च्याच माध्यमातून पसरवून लोकांपर्यंत पोहोचेल याची कालजी घेऊन मग दिशाभूल करणारी विधांने केली आहेत.हे संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचेच आहे अस माझ मत आहे.
बंडा तात्या यांनी खर बोललं आहे चोर ते चोर आणि वर शिरजोर अस झाल आहे त्यांनी स्वतः आत्म परीक्षण करावे की आपण दारू पितो का नाही
@akashd2843
2 жыл бұрын
पण आता तर साफ खोटं बोलत आहे त्या दिवशी जे बोललो ते बोललोच नाही म्हणते 😜
मिडियावाले सत्य काय आहे हे समोर आणनार नाही .
@rbrockzwidu
2 жыл бұрын
सत्य तेच आहे जे बंड्या तात्या बोलले
बंडातात्या व वरून दाबा आला असेल त्यावेळी त्यांनी माफी मागितली जाऊ द्या आता तात्या चर्चेत आला बंडातात्या आहे कोण हे सर्व जनतेला ह्या माध्यमातून माहिती झाले
माफि मागायची जरूरत नहीं ,सत्य आहे तेच तुम्हि बोललेले आहेत
तुम्ही माफी मागितली म्हणजे,तुम्ही खोटे नाही,...तुम्ही खरे आहात महाराज 🚩🚩🚩
पन तुम्ही खर बोलला होता.लोक पाठिशी आहेत घाबरता का.
दारूड्या सरकार कोणी काही बोलायचे नाही संताला ही अटक करू शकतो हारबल तंबाखू वाईन काय चाललंय राष्ट्राला कोणीकडे नेणारं
महाराष्ट्रातील मद्यविकास मद्यआघाडीचा जाहीर निषेध असो.वारकरी समाज निवडणुकीच्या वेळी योग्य निर्णय घेईल.🙏जय हरी🙏
U said the truth don't be sorry at all hats off to you 🙏🙏
@tmkarade
2 жыл бұрын
Warkari must know what to talk and also what not to talk.
@prathamghadi77
Жыл бұрын
Banday. Tatyaa. Samples
खर बोलायची माफी , म्हणून बुवा गुंड ठेवा मागे मग काही ही बोला सगळे घाबरतील हीच वस्तुस्थिती आहे
शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ महाराजांना माफी मागण्यास भाग पाडले जात आहे हे खूप दुर्दैव म्हणावे महाराष्ट्राचे 🙏🙏
@satishkadam1230
2 жыл бұрын
जेष्ठ महाराजाला आपण काय बोलतो ते तरी कळत का. कसली किर्तन,प्रवचन करतो, काय त्याचा दर्जा आसेल काय माहित.
जे आपले संत होऊन गेले त्यांची कीर्तने कशी होती आणि अताचे काय कीर्तन सांगतात ज्यामुळे भांडणं होतात.अस कीर्तन सांगा की लोकांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे.
@Shubham-ii4gi
2 жыл бұрын
Kirtankar badallet ka lokanchi mansikta kamkuat zali ahe te baghav lagel
सुप्रीया ताई व पंकजा ताई आपनच या विषयावर परदा टाकुन हा विषय इथेच संपवावा तसेच कराडकर माऊली बोलतांना भान ठेवून बोला,ही एका वारकरीची विनंती जय रामकृष्णहरि
तूम्ही का माफी मागताय तूम्ही जे बोललात ते खरच आहे. मिडीयाने हिम्मत असेल तर एखाद्या नेत्याच्या मूलाच खर स्वरूप दाखवा लोकांना महाराज आपण योग्यच बोललात
बिचाऱ्या सु सु ताई पाणी सुद्धा पीत नाही। उगाच लोकं बदनाम करतात।
बंड्या तात्या आपण जे बोलतात ते प्रांजळ मत असेल तर आपण संत म्हणून घ्यावयाच्या पात्रतेचे नाही.आपण सहज बोललो असं बोलत आहात पण मी आपल ते भाषण व्यवस्थित पाहिलं आहे ते सहज नव्हते जाणूनबुजून केलेलें वक्तव्य होते.वारकरी परंपरा या थोर आहेत त्याची अशी अवहेलना करू नका. आपल्या कीर्तनात किती लोक दारू पितात याची माहिती आम्हाला आहे.आम्हाला वारकरी परंपरा माहित आहे.आम्ही ही त्याच परंपरेतील आहे.वारकरी परंपरा स्त्रीला माते समान मानते मग ती कोणतीही स्त्री असो ती कोणाची तरी आई,बहिण, तुल्य असते त्यामुळे परस्त्री बदल आपण असे विधान करून वारकरी परंपरेला काळीमा फासला आहे.
सहज नाही बोलला म्हतार्या.. आधी खाल्लाच ना सकाळी काय टाकून बोलला होता का
बंडातात्या कराडकर बरोबर बोले काय चुकीच नाही या माहाविकास आघाडी सरकार दूर उपयोग चालू आहे
महाराष्ट्रातचं का संपूर्ण देशात दारूबंदी करण्यासाठी माननीय पंतप्रधान साहेबांना आपण आग्रह का धरत नाही
@jaysingkad2459
2 жыл бұрын
प्रतिक्रिया योग्यच आहे.पण ठराविक लोकांना टारगेट करण्यामुळे त्यास राजकीय वास येतो.पण अश्या आदर्श लोकांकडून ही अपेक्षा नव्हती.पवार द्वेष दिसतोय.आमदाराची नाव घेणं हे चूकच आहे.
सहज बोललो म्हणजे तात्या काहीही बोलायचं. का आणि मीडिया वर खापर फोडून मोकळं व्ह्याच
@tilekar734
2 жыл бұрын
तात्या . खोट बोलता राव .आपला . देव देव . करा . आत्ता आपल . मुध्याच . बोला
काही आवश्यकता नाही माफी मागण्याची सत्य नेहमी कडु असतें ह भ प कराडकर महाराज यांनी जे काही वक्तव्य केले आहे शत प्रतिशत बरोबर च असणार मिडीया ने आपला TRP थाबवावा. जास्त काळा पैसा कमावू नका.
कोण काय पितो ते जगाला माहीत
तात्या तुमचा जय हो. सरळ आणि साध व्यक्तिमत्त्व म्हणजे तात्या. रामकृष्णहरी...
आपले मुद्दे व्यक्त करताना वैयक्तिक टिका टिपणी करणे चुकीचे आहे विनाकारण रोष पत्करणे. 🚩🚩🚩रामकृष्ण हरी
तुम्ही खूपच खरे बोललात महाराज,जय हो
बंडा तात्या तुमचे आंदोलन योग्य आहे पण तुम्ही जी भाषा बोलला आहे ती भाजप प्रणित दिसते , तात्या थोडे सांभाळून बोलत जा . तुम्ही समाजाचे चांगले वक्ते आहात , चांगले प्रभोधन करता त्यामुळे आपणास राजकीय भाषा शोभत नाही
@mahendraatalkar3645
2 жыл бұрын
बहुजन समाज बिघडला तरी चालेल. महिलांनी दारू प्यावि व किराणा दुकानात सहज मिळेल अशी व्यवस्था करणे. खरोखरच सावित्रीबाई फुले चा महाराष्ट्र आहे का?
@tsc2708
2 жыл бұрын
Bandya tatya barobar boltat Pan daru piun rastyat lolnarya lokana raag ka yava
तात्या जे बोलले ते खर व कटू सत्य आहे,यात माफी मागायची काही एक गरज नव्हती ,यात तात्याचा मोठेपणा आहे, पण राजकारणी म्हणजे अधर्म लोक हे धर्मावर विजय मिळयावचा प्रयत्न करत आहे
आता दारू पिणे न पिणे हा विषयच राहिला नाही त्यामुळे त्यावर काही बोलणे अनाठायीच आहे.आता एकच प्याला,सुधाकर,सिंधू इ चा काळ राहिला नाही.दारू पेय आता समाजात पुरेसे प्रतिष्ठा पावले आहे-जसा चहा !त्यामुळे आता या विषयावर उगाच आपली शक्ती कोणी खर्च करणे अयोग्य!
@anilgogate7928
2 жыл бұрын
हे सर्व ठीक आहे. पण कीर्तनकारानी समाज घडवणे चालूच ठेवायचे असते. एक सुधारेल की दहा हा विषय नाही.
तुम्ही ठाकरे विषयी चांगले बोलता, मग अजितदादा, राष्ट्रवादी विषयी आकस का आहे.
हे मिडीयावाले दलींदर आहेत ते विषय दुसरीकडे नेत आहेत
अहो मंदिर बंद का हौशीने केले होते का? डोकं वापरा ना जरा असेल तर..... तूम्ही शेतात चला आमच्याबरोबर कामाला....
नसता उठारेठा कशाला करता बुवा मुळात तुम्ही बोलताना चुकलात आता ते खरं जरी असलं तरी तुम्ही मापी मागितली याचा अर्थ तुम्ही तुमच्या मतावर तुम्ही ठाम नाही, चार लोकांच्या साथीनं गंमत करायची होती ती केली आता ह्या वयात तुम्ही काय साध्य करणार होते.व्यक्तिगत मुद्यावर बोलणं योग्य नाही,
तात्या , या पत्रकारांपासून चार हात दूर रहा....राम कृष्ण हरी...
फाटली वाटत नीच नेत्यांपुढे...... खरा वारकरी तोच जो खरं बोलण्यावर ठाम राहतो ....
@bandubhosale
2 жыл бұрын
बंड्याची? 🤣
@rajendraholkar4957
2 жыл бұрын
Tu bol baghu kai hotai
@RushikeshFalkeArtVlogs
2 жыл бұрын
हो आपण दाखवून दिलय . आपण कोण आहो मम्हणून
@rbrockzwidu
2 жыл бұрын
तुझ्या गांडीत दम आहे का भाडखाऊ खरं बोलण्याचा. ते तरी media पुढे बोलले
@tsc2708
2 жыл бұрын
Hua bayka daru pitat tar pitat var khare bollyavar zombte pan
बडया माफी मागण्याची गरज नाही त्या दोन्ही बेवडया आहेत सर्व महाराष्ट्रातला माहीत आहे
मुलाखत घेणारा नक्की मॅनेज झाला आहे लोक हो. 🙏
गांजा पीले ला वाटते
त्या बंड्या ला आता बंटी बरोबर लग्न लावून दया, हा फक्त स्वतःच्या प्रसिद्ध साठी करतो आहे बाकी काही नाही, त्याला पण राणे बरोबर आत मध्ये ठेवा
@mandirmurtigumbajnirmata7360
2 жыл бұрын
Pavaracha chamcha ahe vatat
कुणाच्या लेकीबाळीवर असे आरोप करणं बरं नाही समाजकार्य बघा त्याचे .
@HIND251
2 жыл бұрын
लेकीबाळी दारू पिणे चांगले आहे का
@rbrockzwidu
2 жыл бұрын
कधीच वाटलं नव्हतं कि सुप्रियाताई दारू पित असतील
@tsc2708
2 жыл бұрын
@@rbrockzwidu aho daruchya factory tyanchyach astat mhanun daruchi savay ahe hya su su mhatari la
🔴तुमी TRP साठी विषय वाडवत आहीत बाकी कही नाही💯
@dadasahebpatil9419
2 жыл бұрын
अंगाशी आले की trp सांगता । हे संस्कार आहेत काय ? कीर्तनातून हेच करता काय बुवा सामान्य हिंदूंनो जागे व्हा । ह्या जातीवादी लोकांना त्याची जागा दाखवा
हरे राम हरे कृष्ण... असे 🙏🙏
सत्य वर आनेय लबाड चा जय जय कार वारे बातमीदार
@sanjaykumarjaiswal2119
2 жыл бұрын
अन्याय
कोण दारू पितो आणि कोण पित नाही🤔हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे 🙄 बंड्या तात्या आपण यावर बोलणे योग्य नाही
@lalitpatil9779
2 жыл бұрын
हा, का काय चर्सी आहे तुमचा संघातला हा म्हातारा महिला आयोगाकडून नोटीस येतात म्हातारा जाम घाबरला
@aniketanandajadhav6908
2 жыл бұрын
@@lalitpatil9779 barobar bolla lalit he IT cell ch account pratyek video khali comments karta ani ata hya madhey panku ch nav ahe mhanun shistit boltoy nhi tr jay modi jay athawale karat basla asta 😂
@lalitpatil9779
2 жыл бұрын
@@aniketanandajadhav6908 बरोबर ओळखले आहे भाऊ हा, आणी एक Anil gaikwad
100 koti vasuli kami ahe, mhanun supermarket madhe wine thevnar 😂😂😂
@hanumanamte8900
2 жыл бұрын
पाटील साहेब महाराष्ट्र चे बिहार बणवा
पहिले चूक करायची नंतर माफी मागायची मस्त आहे
कराडकर तुम्ही अन्न खाता का शेण...? म्हणे वारकरी
@mandirmurtigumbajnirmata7360
2 жыл бұрын
Gap ye lavdya
@rajendradiware5216
2 жыл бұрын
कोणावरही काही दोष,आरोप करणं चांगलं नाही हे महाराज असून समजलं नाही आता बघा काय होईल ते
बंड्याची पिवळी झाली
महाराष्ट्रातील नेते मंडळी हे धूतल्या तांदळा सारखे आहेत,,,,,,,,,,
आणखी एक नवा माफीवीर .
खरे बोलले
🙏
खर बोलले
फोन आला असेल माफी मागा लवकर मनून लवकर
बंडातात्यानी स्वत: दारू पितात का नाही हे नाहीं सांगितले
छ.शिवाजीराजे च्य पावन भूमीत संताना माफी मागावी लागते अवघड आहे
बंडा तात्या पेलाय काय सुप्रिया सुळेनां श्रीमती बोलतोय ऐका एकदा
वा काय सदविवेक बुद्धी आहे बंड्या तात्या ची एकतर ठाम रहायला हवं होतं उगीच प्रसिद्धी साठी केलेला हा प्रयत्न आहे
MH barbad karayla nigale vasuli sathi, shivaji maharaj cha MH ahe, supermarket madhe wine thevnar, laj nahi vatat... barobar ahe tatya tumche 👍
आंदोलन करायला हरकत नाही पण सुप्रियासूळे दारुपीतात का ? मग राग कसला ताईंनी जनतेला ड्रग टेस्ट करून जाहीर करावे म्हणजे प्रश्र्न संपेल ?
@shripawar4183
2 жыл бұрын
जर मी आरोप केला फुमच्या घरातील कोणावर तर ते पण टेस्ट करतील का
वारकरी संप्रदायाची बदनामी हा माणूस करत असतो आपल्या बोलण्यातुन नाव पण चेक केले पाहिजे खरं काय आहे दुसरं आहे
गांजा ची नशा उतरल्यावर माफी मागितली
हा पवार कुटुंबावर फार जळतो
@DP-un3kn
2 жыл бұрын
जळतो 😂😂😂
@arunpatilmyself1869
2 жыл бұрын
हेतर दिसतच आहे
ही वारकरी भाषा नाही माऊली सरकारचा निषेध व्यक्त करा माऊली पन बोलतांना भान ठेवून बोलावे ही विनंती ,एक वारकरी
@devagole3820
2 жыл бұрын
तात्या तुम्हीच borobar आहे
मुळात दारू हा विषय सामाजिक दृष्ट्या वाईट आहे हे लक्षात घेऊन त्या बाबतीत मत व्यक्त केले तर सरकार आणि कार्यकर्ते यांचं कोठे घोडं गंगेत न्हाले.जे वाईट आहे ते वाईटच यावर विचार करावा व शासनाने घेतलेला निर्णय परत घेण्यासाठी विरोध व्हावा.
@tsc2708
2 жыл бұрын
Ekdam barobar
भीती तर हे आहे की,मुलं हे बिस्किट्स वगरे काही खरेदी नकारता,वाइन वर आकर्षित होतील।।व देशाची फार मोठी प्रगती होईल
अंदर की बात बाहर नहीं आनी चाहिए, झाकली सव्वा लाखाची
बिकाऊ मिडिया... राजकीय लोकांच्या घरी पाणी भरते ही मिडिया. फक्त Social media हा चांगला मार्ग आहे जनतेसाठी.
आता ताई म्हणतो का रे पुरावा दे
तुम्ही बोलात फक्त.... त्यांचा बद्दल..... अख्या महाराष्टाला माहित आहे..... कोण बेवढे आहेत te
दारू पिऊन बोलले होते काय
खरं काय
आजकाल राष्ट्रवादी वर बोलले की प्रसिद्धी मिळते. आता कदाचित आमदार बनायचं खुळ यांच्या डोक्यात घुसलं असेल. 😂😂
बुवा मानसानी दारु बाय या विषयावर चर्चा करु नये
तात्या ना माफी मागायची काहीही गरज नव्हती.. अनवधानाने बोलले असतील.. तर समजून घेऊन मोठ्या मनाने दुर्लक्ष करायला पाहिजे होते.. आंदोलन करून माफी मागायला लावणे काही गरजेचे नव्हते.. त्यांचे मुद्दे बरोबर होते.. मंदिर वगैरे बंद आणि दारू कशी काय सगळीकडे विका म्हणून जाहीर केले..घरचेच वडील धारे माणूस बोलले म्हणून विषय थांबवायला पाहिजे होता
बोलायच्या अगोदर दारु पीला होता का
@user-oe2li9gp8k
2 жыл бұрын
बरोबर, दारू पिऊन सुजलेला दिसतोय 😂
दादा कोंडके दृष्टीकोन आहे आपला 🙏 बंडा तात्या विंचू तात्या 🤠
महसूल साठी सर्व काही
हे नेते मंडळी काही पण बरळत असतात त्यांना काही नाही अन् तुम्ही कशाला माफी मागायची या बाबत बाळासाहेब ठाकरे एकच व्यकी अशी होती की बोलली गोष्ट कधीच परत घेत नसत आयुष्यात कधीच माफी मागावी लागली नाही मग चूक असो की बरोबर
@jalindarpatil802
2 жыл бұрын
कोण हा बंडया तरुणपनी काय काशीत घातलीस सांग ना खरखर
जाऊद्या तात्या तेव्हा तुम्ही पीलेले होते
महाराज तुम्हाला माफी मागावीच लागल
पुरावे दिले असते तर माफी मागावी लागली नसती
कराडकर वाईन घया नीट बोला
अंडभक्त जसेकाही दारु पितच नाही.😂😂
बरं झालं लवकर वठणीवर आले..💯💐
आनाजी पंता सारखे याला हतीचाया पायाखाली दील पाहीजे याला
बंडातात्या तूम्हीबोलले ते सगळे खरे आहे पण चिखलात दगड टाकला तर शिंतोडे आपल्याच अंगावर उडतात. //राम कृष्ण हरी//
माफी मागायची गरज नाही जे बोलले ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे खरं आहे की खोटं.....
सहज बोलला तूला सहज भर चौकात कपडे काढूण नागवकरुण हाणल तर...
तू माती खाल्ली आणि मिडीयाला काय नाव ठेवतो..
@krishna-ig9ri
2 жыл бұрын
गप रे
@pavnyapatil
2 жыл бұрын
Saral bol be
शेण खावुन बोलले का तात्या, माफी मागीतली पण जे तुम्ही अपशब्द बोलले त्याच काय 🤔
@apbrand6055
2 жыл бұрын
सहमत
2024. ची BJP उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे..त्याची ही पुर्व तयारी..
@javedpatel7836
2 жыл бұрын
2024 तयारी
बंडा तात्या तुम्ही आता राम राम म्हणत बसा बाकी तुम्ही जास्त डोक लाऊ नका आपण वारकरी आहात महातार पणात जिभ जड होते हेही लक्षात ठेवा.......
@tsc2708
2 жыл бұрын
Su su mhatarine mhatarpanat daru pili tyat kay bighadle pan
तुम्ही खर-कटूसत्य बोलात याच काहि माफि मागायच विषयच येत नाही...सरकार दुकात वाईन विकत त्यांच काय बोबाटा नाही..कुठ महाराष्ट्र चालय यांच भान मतदारांनी लक्षात ठेवाव..मिडियावाले नाटक दाखवतात त्यांना न्याय-निपक्ष यांच देण घेण नाही..