क्या संत तुकाराम को लेने स्वर्ग से पुष्पक विमान आया था? | Murder of the revolutionary Saint Tukaram?
Ойын-сауық
#shyammanav #tukarammaharaj #santtukaram
'श्याम मानव' चैनल को सपोर्ट करने के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करके चैनल के मेंबर जरूर बने - / @shyammanav
श्याम मानव सर की स्वसम्मोहन कार्यशाला में प्रवेश लेने के लिए चे दी गई लिंक से मोबाईल एप डाउनलोड करे और जिस बैच को आप जॉइन करना चाहते है उसमे अड्मिशन ले - play.google.com/store/apps/de...
कार्यशालाओ को विस्तृत जानकारी लेने के लिए क्लिक करें और दिये गए फॉर्म मे अपना नाम और फोन नंबर लिखके सबमिट करे। हमारे टीम से जल्द ही आपको संपर्क किया जाएगा - shyammanav.com/a/
तुरंत संपर्क के लिए - Call or WhatsApp - 9096194461
email - contact2smanav@gmail.com
Website
www.shyammanav.com
courses.shyammanav.com/s/store
FOLLOW US on:
Whatsapp - whatsapp.com/channel/0029VaAC...
Facebook:
/ manavofficial2
/ sdcmanav
Twitter: / shyammanav3
Instagram: / shyammanavrational
Telegram: t.me/ShyamManavOfficial
Please 'LIKE' & Share the video to help us spread awareness.
Please 'SUBSCRIBE' the channel for more AMAZING, Scientific, Rational, content!
About the Channel -
This is an official channel of Prof. Shyam Manav. Prof. Shyam Manav is a social reformer, rationalist, writer, and orator from India. He is most famous for being the Founder & National Convener of the biggest and longest-running Anti-superstition movement in India, the ‘Akhil Bharatiya Andhashraddha Nirmoolan Samiti’.
#india #hindu #indian #hinduism #dhruvrathee #bageshwardhamsarkar #drvikasdivyakirti #punyaprasunbajpai #ambedkar #buddha #religion #santtukarammaharaj #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukaramabhang #varkari #warkari #waari #vaari #dehu #alandi #vaikunthagaman #dnyaneshwarmauli #santdnyaneshwar #santdnyaneshwarmaharajsansthancomitee
Most Popular Videos:
1. क्या किसी के शरीर में सच में देवी का संचार हो सकता है? नहीं तो सच क्या है? • क्या किसी के शरीर में ...
2. ब्रह्माकुमारी आश्रम में होनेवाले गलत कामों को कैसे रोके?
• Bad things happening i...
3. क्या सचमे भूत होते है?
• भूत - Episode 1 : क्या...
4. बाबाओं से सम्बन्ध बनाने के लिए स्त्रियाँ कैसे तैयार हो जाती है?
• स्त्रियाँ कैसे बाबाओं ...
5. बाबा लोग भूत, भविष्य, वर्तमान कैसे सही बताते है?
• बाबा लोग भूत, भविष्य, ...
Most popular playlists:
1. व्यक्तिमत्व Personality - सवाल/जवाब
• व्यक्तिमत्व Personalit...
2. अंधश्रद्धा निर्मूलन - Superstition Eradication
• अंधश्रद्धा निर्मूलन Su...
3. संमोहन - Hypnotism
• संमोहन - Hypnotism
4. हिन्दू धर्म - Hinduism
• हिन्दू धर्म - Hinduism
5. लैंगिकता Sexuality - सवाल/जवाब
• लैंगिकता Sexuality - स...
Пікірлер: 710
समाजात देवभक्ती वाढविण्यासाठी काहीं देवभक्त अश्याप्रकारे हेतूपुरस्सर चमत्कार लिहून लोकांची देवभक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची चालाकी उधडून काढण्याची श्याम मनवजींचा हा सरळ भाषेतमुद्देसूद समजावून सांगण्याचा उद्देश आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद.
हिंदू धर्माचे खरा सुधारक श्याम मानव सर असच चालू राहु द्या सर, हिंदू धर्मातुन अंधश्रद्धा, चमत्कार, अनिष्ट रीतींचे निर्मुलन झालेच पाहिजे. एक हिंदू
विज्ञान आपल्याला आपले वाटते.हे तुमच्यासाठी गौरवाचीच गोष्ट आहे. विज्ञान युग तुमच्या बरोबर आम्हाला गरचेच आहे.तेव्हा विज्ञान शिवाय पर्याय नाही,. परंतु विज्ञान हेच अंतिम सत्य आहे.असे म्हणणे वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेच.हे सत्य स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
मला पण बरेच दिवसांपासून हाच प्रश्न सतावतोय की ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारी च्या जोरावर स्वराज्य स्थापन केले, त्यांना कीती संकटाचा सामना करावा लागला,पण त्याच समकालीन संत तुकाराम महाराज यांना देवाघरुन पुष्पक विमान आले,मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांना मानणारा आहे.
@rajendragorhe
3 ай бұрын
Utub chya vidiover potbharnayayedyazavnya
@pankajkolhe3523
24 күн бұрын
सर आपण अगदी खरं बोलता.समाजात खुप अंधश्रध्दा प सरली आहे. आ ळ शी पणा वाढ ला .मग बाबा ,बुवाच्या मागं लागल
@shrinathacademypaithan2582
2 күн бұрын
Tu zatu aahe mag
ईससे यह स्पष्ट होता है, कि ऊस समय तक संत तुकाराम महाराज जैसा हिंदू धर्म में कोई भी ज्ञानी नहीं था/
ब्राह्मणोंने और ब्राह्मण वादी विचारधारा के उनके गुलामों ने सच्चाई को दबाकर झूठी बातें फैलाई है, और इन संतों के जागृत समाज कार्य से चिढकर मनृवादी, ब्राह्मणवादीयों विचारधारा के लोगों ने उनकी हत्याए की है, ये सच्चाई है, लेकिन मनृवादी, ब्राह्मणवादीयों ने बड़ी चालाकी से उसे धर्म से और चमत्कार से जोडकर उनके हत्याओं को चमत्कार का रुप दिया. बहुत ही सटीक जानकारी दी सर आपने आपका धन्यवाद.
@Amit.singh1995-
2 ай бұрын
Is desh ke liye aur maanavaajti ke sabse khatarnaak hai oo hai pakhandi brmhan
भगवान बुद्ध को पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ क्या यह बी झूट था
@BahadurAli-hh4wj
5 ай бұрын
यह भी सोची समझी साजिश है संसार को कौन चला रहा है यह आज तक सिद्ध नहीं हो सका है हर मजहब की अपनी कहानी है विश्वास मूर्ख लोग ही करते हैं और धर्म फलता फूलता जाता है।
@kusumiyer8119
4 ай бұрын
Ye Do peirki Prani Khud Zoot Hai Base Less Half Knowledge Quran T Kya Kehta hai Uske Bateme Bako Turant Dhadse Mundy Juada Kar Denge Iske Baap
@amolmali-zx2vz
3 ай бұрын
Braman ne Buddha ke bare failaya zut hai,
@ksmmusicals
3 ай бұрын
पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ ये झूठ नहीं है.... इस कहानी के पीछे क्या है ये जानने से ही इसका उत्तर मिलेगा.... उदाहरण : आप जिस जगह पर रहते है, वहाँ से आप स्कुल जाते है फिर कॉलेज जाकर डिग्री लेते है.... तो इसका मतलब ये हुआ ना, कि आप जिस जगह रहते हो वही से आपने डिग्री ली..... वैसे ही भगवान बुद्ध पीपल के नीचे ही दिन का अधिक समय व्यतीत करते थे.... वह उनके घर समान था.... तो उन्होने अखंड संसार से जो ज्ञान लिया, उसकी उत्पत्ती पीपल पेड को ही कहलाया जाता है...
@user-rl8sm6yl5s
3 ай бұрын
बौद्ध धम्म का ब्राह्मणीकरण करने के लिए ब्राह्मणों द्वारा ऐसा भ्रम फैलाया गया ताकि लोग अंधविश्वास में डूबे रहें और आस्थावान बने रहें वह इसलिए कि एक आस्थावान व्यक्ति के मन में हमेशा चमत्कार का लालच होता है। ऐसे आस्थावान और चमत्कार के लालची व्यक्तियों को बौद्ध धम्म से ब्राह्मण धर्म की ओर ले जाना आसान होता है। ब्राह्मणों का यह प्रयास काफी हद तक सफल भी रहा नतीजा यह कि आज भी अपने आप को बाबा साहब अंबेडकर के अनुयायी मानने वाले व्यक्ति भी ब्राह्मणों की तरह आचरण करते हैं और काल्पनिक देवी देवताओं से कृपा की उम्मीद रखते हैं। ब्राह्मणों ने बुद्ध और अंबेडकर की विचारधारा को कमजोर करने के लिए ऐसा किया।
साहेब तुम्ही एकच नंबर काम करता हेच कार्य वैकुंठ गमन सोहळ्याच्या दिवशी देहूमध्ये येऊन सांगा म्हणजे लोकांचा विश्वास बसेल
@ajitdesai3300
3 ай бұрын
चप्लने मार खतो ख़ुप 😂😂😂
@rajgandharwar2789
3 ай бұрын
खूप धुणार
@kaluramgargote4769
3 ай бұрын
टकलू चा टक्कल लाल करून टाकतील देहू मध्ये 😂😂
पण ही कल्पना आली कशी? त्याकाळात पृथ्वीपर तरी विमाने उडत नव्हती ..
बरोबर आहे मानव स र
लोग चमत्कार की तरफ हमेशा आकर्षित होते ओर इसलिये अंधविश्वास मे इतना डूब गये है की सत्य को स्वीकार हि नही करना चाहते
हे तर्क नाही कू तर्क आहे नवसाने लेकरू होत नाही मग खजूर खाल्याने मसिहा चा जन्म कसा झाला
हर धर्म में ऐसी बाते है,जिनका विश्वास करना मुश्किल है।लेकिन लोग बुरी बातों की तरफ आकर्षित न हो,इसलिए अच्छे उद्देश से ये बाते बताई जाती है।कर्म अच्छा हो तो फल भी अच्छा मिलता है।कोई तो एक महान शक्ति है,जो अज्ञात है,इस दुनिया को चला रही है। प्राण क्या होता है? प्राण चले जाते है,तो क्या होता है? स्वर्ग नरक देखनेवाला कोई है?ये बाते इंसान की सोच की बाहर है,आजभी।
@nareshjoshi161
4 ай бұрын
100%सत्य कहा आपने। जय श्रीकृष्ण राधे राधे। जय सियाराम। नमः शिवाय। नमामि देवी नर्मदे। नारायण नारायण।
श्याम मानव जी की दर्द हर कोई नहीं समझ सकता जिसका वर्तमान और भविष्य जिसके कारण लूट रहा हो , जो मेहनत करके कोई फसल उगाया हो सबकुछ जिसके कारण बर्बाद हो जाय उसकी अंतर आत्मा मे कोई हलचल होना स्भाविक है। चाहे श्याम मानव के जगह कोई साधारण इंसान हो।
@amarshinde8402
3 ай бұрын
उनके पेट मे दर्ड है
गरजेचे नाही,तुकोबा कसे गेले...ते आपल्यासाठी मागे काय ठेवून गेले आणि ते आपण किती जगण्यात उतरवतो हे महत्वाचे...बाकीचे वाचाळ येतील जातील...संत शेवटपर्यंत राहतील...याच You tube वर तुकोबा असते तर फक्त एकच वाक्य बोलले असते आणि पुढे निघून गेले असते....पांडुरंग!
गाथा लिहीणं, हा चमत्कार पुष्पक विमानापेक्षा मोठा चमत्कार आहे.असल्या गोष्टींवर वेळ घालवण्या पेक्षा गाथा वाचावी.
सर सत्य माहिती दिली अगदी बरोबर आहे
भाव धरी तया तारील पाषाण | दुर्जना सज्जन काय करी || सत्य त्याचेवेळी घडला व्यभिचार | मातेसी व्यवहार अंत्यजाचा || ऐसे अनेक प्रमाण मिलते है | मागेपुढे उभा राहे सांभाळीत| आलीया आघात निवाराया | देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन || ईसका जवाब इनके पास नही | समय बलवान है |जो अनुकुल लगता वेही प्रमाण लेते है |श्यामजीने मंत्रदीक्षा नही ली है | सपनेमें गुरुजी दीक्षा कैसे देते है ईसका जवाब दो | देह निरास कौनसी स्थिती है यह भु समझावो •अध्यात्म आपका विषय नही है |जो जेथीचे गौरव नेणे | तयासी ते भिंगुळवाणे ||•
@Rudra_________
4 ай бұрын
खूप छान
येशू पण मेल्यावर जिवंत झाला होता.. हे खरं आहे का हे पण दाखव टकल्या थोडंसं 😂😂
@shrinivaskajarekar2036
4 ай бұрын
तेवडी हिम्मत याच्यात असेल तर ना?
@peasantgandhi8735
4 ай бұрын
हे धाडस रजनीश बाबांनी अमेरिकेत जाऊन केलं होतं तु अजुन ही बुरसटलेल्या विचारांच्या आधीन त्याला कोणतेच औषध नाही
@dilipdhale1001
4 ай бұрын
@@shrinivaskajarekar2036तू मुर्ख आहेस.हिंदु नाहीस
@archanakulkarni3354
4 ай бұрын
फंड बंद होईल या ठाम दानवाचा
@rahuldavare645
4 ай бұрын
टकल्या ज्ञान पाजळू नको तू ठरवणार का साळुंखे विद्वान होता . महिपती महाराज . ल रा पांगारकर यांचे लिखाण केले ते खोटे व तू सांगतो ते खर का टकल्या . समकालीन संतांचे अभंग यात उल्लेख आहे ते खोटे का शहाण्या . गाडगे महाराज गोपाला गोपाला हे भजन म्हणायचे तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणायचे अंधश्रध्दा निर्मूलन वाला आंधळ्या इतर धर्मातील अंधश्रध्दा बदल बोल हिम्मत असेल तर
चमत्कार की प्रथा तो मुस्लिम, इसाई धर्म मे सबसे ज्यादा है। यह करने से यह होगा, वह होगा। तो उसका पर्दाफाश करो।साईबाबा के चमत्कार, खेड शिवपुर के दरगाह, KGN का चमत्कार, गोआ सेंट ज़ेवियर का चमत्कार, गौतम बुद्ध का झूठ, मतर टेरिसा का चमत्कार।
सर,"तुकाराम जी वाणी आहे, " निवडी वेगळें क्षीर आणी पाणी राजहंस दोन्ही वेगळाली "तुका म्हणे येथें पाहीजे जातीचें येर गबाळाचे काय काम, हे काय म्हणतात कळेल का,,,,,????
@ajitdesai3300
3 ай бұрын
हे तुम्हि या gaadhavala विचारू नका
@kaluramgargote4769
3 ай бұрын
टकलू पार गबाळ्या आहे त्याला यातल नाय काही कळणार...
कधि गैतम बुद्ध यांच्या वर पन शोध करावी खरंच ज्ञान प्राप्ती कुठुन झाली
@hpgasbul1
Ай бұрын
त्यासाठी पण व्हिडिओ आहे पण गौतम बुद्ध यांनी कधी चमत्कार नाही केला भाऊ. ज्ञान प्राप्ती हा विषय खूप सरळ आहे . तुला पण होऊ शकते ज्ञान प्राप्ती. तू फक्त प्रयत्न कर.
प्रत्येक चांगल्या व्यक्तीविषयी अश्याच अफवा पसरविल्या आहेत..सर्वांना माहीत आहे. छ.शिवाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा अशीच अफवा पसरलेली आहे. मुळात आपण त्यावेळी नव्हतोच त्यामुळे आपल्याला त्यावर तर्क वितर्क करून काय उपयोग.
Sham manav ji शेषराव मोरे जी , संत तुकाराम के वंशज है. अगर तुकाराम जी का खून करके लोगों में तुकाराम जी वैकुंठ गये बोला होता तो उनके घरवालौं को तो हकिकत मालूम होती. शेषराव मोरेजी ने तो कभी नहीं बोला की उनके परदादा का खून हुआ
सत्यमेव जयते
Very nice information sir thanks 🙏
वास्तव मे उनका मर्डर किया गया था… और दुसरी महत्वपुर्ण बात ये कि अधिकतर ऐसे क्रातिकारी संत “ओ बी सी” समाज से संबंधीत होते हैं..,🙏🌹🌹🙏
@user-er9hg5uj7z
4 ай бұрын
तू भिमटा आहे ना... तूझी काहीं चूक नाहीं 😂😂
@baliramkate3278
4 ай бұрын
Tumhen kuchh bhi nahin pata
@kusumiyer8119
4 ай бұрын
Sanjay Kabir Tund Dekha hai kya Murder
@vijayalaxmipangare1435
2 ай бұрын
He tu swatha pahile ka?
@user-er9hg5uj7z
Ай бұрын
@@vijayalaxmipangare1435 उसने नहीं देखा भीमटा ज्ञान
बहुत सहारनीय और, चिंतनशील, विचार, जागो बहुजन समाज जागो भाई,
अपुरा अभ्यास, आणि फक्त आपल्याला ला लागु पडेल तेवढेच अभंग किंवा ओव्या मांडून समाजाची दिशाभूल होत आहे, जगत् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंग गाथा याचे क्रमवार वाच्यार्थ आणि लक्षार्थ पाहुन अभ्यास मय चिंतन केले तर कोणाच्याही मनात संदेहाची गाठ रहाणार नाही मनाला येईल तो अर्थ किंवा आपल्या सोयीने अर्थ लावणे इष्ट नाही . तुकाराम महाराज अद्वैत मत सिद्धांतावर दृड असलेने असे म्हणतात "एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई चा पती" किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. असो.. बोलण्यासारखे बरेच आहे फक्त थोडासा परिहार असा कि जर काही अश्रद्धावान लोक जर जगत् गुरूंच्या विषयी संदेह बाळगत असतील तर संत विचार आणि वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून आमची जबाबदारी आहे की या गोष्टी ला योग्य आणि समर्पक उत्तर द्याव. राम कृष्ण हरि.
हम मानते हैं उनका खून हुआ है, पर क्या आप भगवान, ईश्वर को मानते हैं,
तो आप संत ज्ञानेश्वर महाराज कि हर भाषण में यह बात रखते है कि , योग याग विधि येने नोव्हे सिद्धि वाह्याच उपाधि दंभ धर्म, यह आप आधा सच बताते हैं, पूरा सच यह है कि योग याग विधि से सिर्फ दंभ धर्म मतलब अहंकार ही बढ़ता है और इसमें जब तक आप का सच्चा भाव, विश्वास, निष्ठा, समर्पण भगवान या ईश्वर के प्रति नहीं है तब तक आप को सिद्धि नहीं मिल सकती, यह है। भाव विश्वास निष्ठा समर्पण अगर आपका सच्चा है तो भगवान आपको मदत किसी इंसान, जानवर को भेजकर जरूर करता है। श्यामजी आपको इसका अनुभव कभीभी नही मिलेगा क्योंकि आप नास्तिक है और लेकीन आप मन ही मन मे भगवान को मानते हैं। ज्ञानेश्वरी में से कोई और भी पंक्ति बताते जाइए तब मानू
Geat Think . Manavji . Ap Saty Phachan Hai .Mai Muslim. Samaj Say Hoon. Saty . Saty Saty Hoota .
the name of ship PUSHPAK is also suspicious as the word origins is used more by Manuwadis, thats why the possibility of murder seems close to the truth
जरा वृंदावनचे प्रेमानंद महाराज, त्यांचे राधाप्रेम,गोरखपूर प्रेस ची प्रकाशित पुस्तके सर्व खोट आहे का?
मूर्खों सन्त के लिए स्वर्ग पैरों की धूल का एक कण हे वे सत्यलोक के स्वामी हैं वे तो हम जैसे मूर्खों को समझाने इंसान बनकर धरती पर अवतरित हुए इनकी महिमा अपरम्पार है शब्दों से व्याख्या नहीं की जा सकती है जय गुरु देव
@rajeshshambharkar3069
4 ай бұрын
Ab kyu nahi aata
@user-ju9jj9mh8p
4 ай бұрын
Jaise ki avasaram ram rahim
ऐकून गलका तुका गेला बसूनी विमानात वैकुंठी,भोळी ती काशी बाई विचारे भटाला मज का ना दिसे आकाशाला,भट सांगे काशीबाईला ते ना दिसे पापीयाला,दिव्य दृष्टी असे केवळ पुण्य वानाला.
People like you are few in numbers in India. You are great.
आपले कार्य चांगले आहे❤❤❤
जी! सत्ता सम्मान और रुतबा कायम रखने के लिए मठाधीसो को बहुत से प्रयत्न करने पड़ते है! जब इससे काम नही चलता! तब चमतकरो का सहारा लिया जाता है! लेकिन शिक्षित प्रबुद्ध जागरूक इंसानों को ऐसी बाते हजम नही होती! जब गैलीलीयियो ने कहा कि धरती घूमती है! तब चर्च के कुछ लोगों को लगा! कि इस सच से तो उनकी पोल खुल जायेगी! वहाँ के राजा साहब को उनके सलाह कारो ने बताया कि इससे तो उनकी सत्ता जा सकती है! तब राजा ने वैज्ञानिक गैलिलियो को हुक्म दिया! कि तुम तत्काल इस ब्यान को वापस लो! ऐसा न करने पर सजाये मौत दी जायेगी! अंत मे गैलिलियो को बयांन वापस लेना पड़ा! आज की तारीख मे प्राइमरी का छात्र भी जनता है! कि हाँ धरती की घुर्णन (घूमने) से दिन - रात होते हैं! आज २१वी सदी चल रही है! उसमे भी २३ वर्ष बीत चुके हैं! आम जनमानस को वैज्ञानिक सत्य को स्वीकार करना ही होगा! श्याम मानव जैसे प्रबुद्ध जागरूक समाज सेवी साहब का सहयोग तो करना ही चाहिए! सादर!!!
@shriharimukunde
6 күн бұрын
त्या वेळी शिवाजी महाराजांची राजवट होती ते संतांचा आदर करायचे जर तुकाराम म हाराज यांचा खून झाला असता तर शिवाजी महाराजांनी मारेक्र्याचे हात पाय कलम केले असते . तुकाराम
Thank you Sir for spreading the awareness.
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. असा वाचाळ आहे श्याम माधव ह्यच्या नावात श्याम आहे आणि माधव पण तरी हा हरी पासून दूर आहे. हा स्वतःला सर्वात ज्ञानी सजजणारा अज्ञानी आहे. जय रामकृष्ण हरी
@Rudra_________
4 ай бұрын
बरोबर, राम कृष्ण हरी , संतांचा महिमा खूप श्रेष्ठ आहे तो या चु*त्या शाम मानव सारख्या लोकांना कळू शकत नाही ," संतांचा महिमा तो बहू दुर्गम शाब्दीकाचे काम नाही") येथे "🙏🚩
@satyaman64
3 ай бұрын
माधव नव्हे > मानव. > श्याम मानव > संध्याकाळ मानव. ते बदललेले आडनाव आहे.
@MaheshBhasme-xj4qy
2 ай бұрын
एकदम नालायक माणूस आहे हिंदू असून हिंदू विषयी अश्लील मूर्ख विचार तो ठेवतोय तोच किती गाढव आहे हे त्याला कळेना
@MaheshBhasme-xj4qy
2 ай бұрын
एकदम नालायक माणूस आहे हिंदू असून हिंदू विषयी अश्लील मूर्ख विचार तो ठेवतोय तोच किती गाढव आहे हे त्याला कळेना
अभंग नदी के ऊपर आये ईसका मतलब तब भोजपत्रा पर लिखे जाते थे ,याने पेड की साल र ह ती थि.....
Moulvi ji salam alekum
आपण हिंदू धर्मातील अंधश्रध्दा दूर करता आहात हे चांगले आहे पण यापेक्षा कितीतरी जास्त अंधश्रद्धा मुस्लीम, ख्रिचन,बुध्द धर्मातही आहे,ते बोलण्यास आपण का घाबरता?
मानव नाम गलत रखा है उसके माॅं बापने.मानव के मानपर यह दानव उपजा है.उसकी सोच दुसरोंकी आस्थापर चोट पहुचांना है.उसे आस्था नही तो उसका निजी है.मगर समाज मे गलत फैलाना.पुरानी मान्यता झुठलाना गलत है.
मंबाजी भट आणि रामेश्वर भट यांनी तुकाराम महाराजांचं देह इंद्रायणी नदीत बुळवला आणि महाराज वैकुंठास गेले अशी अफवा पसरवली
@URL_1480
3 ай бұрын
तुझ्हा बाप पण जन्माला आला नसेल तेव्हा
@chaitanyakulkarni6492
3 ай бұрын
Sir. Tyweali lokanee te swata Jatana pahile aahe.🙏🙏
@panditpotdar
3 ай бұрын
बुळवला नाही रे बुडवला तुम्ही विदर्भी प्रथम मराठी नीट शिका रे अर्थाचे खूप वाईट अनर्थ होतात
@user-un3ze6zf1e
3 ай бұрын
होय,तुकाराम महाराज पुष्पक मधूनच अंतर्धान पावले.तुमचे तर्क तुमच्यासाठी योग्यच आहेत. ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवत चांगदेव महाराज भेटीला गेले होते . आणि होय ह्या पृथ्वीवर कोणतीच वस्तू ही विनाकारण नाही.अनु रेणू छा शोध तुकाराम महाराज यांनी सर्वप्रथम लावला.
thanks for info
भाई हमने भी यही सवाल पूछा है गुरु नानक जी मक्का गए थे काबा शरीफ को पांव से घुमा दिया और लोगों ने सच मान लिया अंधविश्वास तो संसार में फैला हुआ है इसीलिए अन्य धर्म भी बन गए ईर्ष्या ही मुख्य कारण है आप किसकी पूजा करते हैं विश्वास की या अंधविश्वास की वसीम रिजवी ने सही कहा था बेचारा कुत्ता घर का न घाट का रहा।
ग्रेट man श्याम मानव
सब कुछ झुट है,संत तुकाराम महाराज को क्या ऊपरवाले स्पेशल विमान बनाया था,ईस भारत के ब्राह्मणो ने ईस भारत मे क्या क्या चमत्कार बनाये,और ईस भारत के मानवों को अंधोरो मे ढकेल दिया, लेकीन बुद्ध भगवान कहते हैं,ईस सृष्टी मे सत्य की विजय जरुर होगीही क्यो की सत्य को कभी भी नष्ट नही किया जा सकता. सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो
@D.K.12342.
4 ай бұрын
भाई बुद्धाजी आपनी मां महामायाको उपदेश देणे स्वर्ग गयेथे थोडा ग्रंथ पदलिखा करो अगर समय कम है तो kbt ki sanatan samiksha dekhe यह chanal ex budhist chalata hai Yahaper sare shankaoka samadhan hota hai
रामायण, महाभारत, संत तुकाराम महाराज तशेंच उमाळे यांनी पुष्पक विमानाचा उल्लेख केला त्यांची संख्या भारतात किती होती,व त्यात कोणत्ये ईधंन वापरत होते
@rameshbhojane5806
4 ай бұрын
Sanga
✅✅✅👌🙏
Vyakti jo vichar krto te sarvch gosti vastu ya universe made ahet.. Science ahe dharma ahe ani je manav brain la mahitch nahi te pn ahe.. Fact shariratil urja-vichar veg-vegale ahet❤❤❤
साहेब, आपण अत्यंत आवश्यक, उपयुक्त, महत्त्वाचे पण खूपच अवघड असे कार्य करत आहात..... आपलं कौतुक कितीही केलं तरी ते कमीच आहे..... आपल्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा.....
@dhbhosale8982
5 ай бұрын
साहेब, मला आपल्या सोबत / आपल्या संघटनेत काम करण्याची संधी मिळू शकेल काय? 🙏
@vijayalaxmipangare1435
2 ай бұрын
Are ase kay wichartos lagech Kamala lag!
राम कृष्ण हरी ❤❤
हिंदू समाज फार सहिष्णू आहे म्हणून तुझं जमतं रे श्याम भाऊ थोडं मुस्लिमांविषयी थोडा हलला विषयी त्यांच्या अल्ला विषयी त्यांच्या तीन तलाक विषयी थोडं पैगंबर याविषयी बोलून दाखव ना तुला त्यांच्यात काही त्रुटी दिसत नाही काय उठले सुटले तुला आपलेच समाजसेवक दिसतात काय यांच्या चांगुलपणावर तुला कशी काय शंका आहे त्यांच्यापेक्षाही तू खूप मोठा आहे का रे श्याम आपण आपल्या पायरीवर राहावं शाम भाऊ
Great job 🙏🏻🙏🏻💐💐💐
Right jaybhim namobiddahay jaymoolnieasi manuwad hatawo desh bachawo
Sir.. Your speech should reach more and more people. 😊😊
गौतम बुद्ध व मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त हे परत अवतारी पुरुष असून ते जिवंत झाले लोकसेवा केली त्याबद्दल बोला महामानवा
Good Work sir
जगातला कोणताही प्राणी डायरेक्ट स्वर्गाला गेला नाही त्याला संत तुकाराम कसे अपवाद असतील.
शुकर हैं की आप ब्राह्मण नहीं है l आज कोई जोशी कुलकर्णी संत तुकाराम महाराज की स्तुती भी करें तो गुनाह हैं l
@sanjaysakhalkar3813
3 ай бұрын
श्याम गोडसे (मानव) ब्राह्मण है
यह जितने भी आपने अभ्यासक के बारे में बताया वोह सभी लोगो ने अपनी आखों से देखा है क्या की तुकाराम महाराज का मर्डर हुआ है.
हा जे जे बोलतो ते योग्य आहे . ब्राह्मण लोकांनी त्यांच्या फायदा साठी बहुजन आणि मराठी समजाची हेळणा केली आहे ..आणि हे सत्य स्वीकारावेच लागेल .ओबीसी आणि ओपन (ब्राम्हण सोडून) हेच खरे ओरिजनल हिंदू आहेत
Namaste sir
We need this type of man in today's world
Great work you are doing sir ! खूप छान सांगितले .
तुम्ही काहीही म्हणा पण खरा वारकरी आहे तो , सदेह वैकुंठगमन च मानतो . राम कृष्ण हरी 🙏🚩
@Rudra_________
5 ай бұрын
@@mastermind5707 अंधभक्त ❌ भाविकभक्त ✅ तनु मानवी दिव्य रुपीच केली । न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली । 🙏
@giridhardeshbhratar5203
4 ай бұрын
अगर आप वारकरी हो तो आपके लिए भी एक वैकुण्ठ के लिए विमान आएगा?
@tusharshinde6978
4 ай бұрын
एकदम बरोबर @@Rudra_________
@Rudra_________
4 ай бұрын
@@tusharshinde6978 🙏
@pawardatta2687
4 ай бұрын
😂@@giridhardeshbhratar5203
Shayam Manav Ji, you remind me of ... Abraham T. Kovoor
Very good
Great work Sir 👍
शील प्रज्ञा सत्य***
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गेले याबद्दल तात्कालिक अनेक पुरावे उपलब्ध आहेत संत तुकाराम महाराज यांचे पंतु गोपाळबाबा नी चरित्र लिहिले आहे त्यात तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत असे स्पष्ट लिहिले आहे म्हणून बाकीचे लोकांनी विना पुरावा बोबलण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराज यांचा खुन झाला किंवा केला असा तात्कालिक एखादा पुरावा द्यावा नाही नशेत जे आपण बोंबलत आहेत ते बंद करावं.
@amarshinde8402
3 ай бұрын
पैसे कमावण्यासाठी बड बड करतो
@RohitMahajan-ch5ul
22 күн бұрын
Chal kelya....😂😂
Great sir good work ❤❤
जय विज्ञान
वैकुंठ मानत असाल तर ते कुठे आहे आणि जिथे आहे तिथे कुठुन आले, पुष्पक चे विमान असते का, श्रध्दा म्हणजे काय, अंधश्रद्धा बद्दल नंतर
मन्नत से पुत्र मांगा जाता है, लेकिन उसके लिए पति पत्नी की आवश्यकता तो होगी ही, आप को इतना भी ज्ञान नहीं है क्या??? क्यों पति रखना बोलने वाले😂😂😂
Rights
सर तन से जुदा के बारे कुछ बोलिये..
ज्यात, तूका म्हणे असे वाक्य असेल ते तूकारामजी स्वःता लिहत असतील का?
ईश्वर हे सत्य हैं. सृष्टी मध्ये ईश्वराचे स्थान अढळ आहे. चमत्काराना अजिबात स्थान देऊं नये अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये
Kalatmak paddhati ne lihilai te... Tukaramanche abhanga khup wastav wadi ahet... I love tukaram maharaj
कहीं आप भी hallucinations के शिकार तो नही हो रहे हैं? Hallucinations भी होते हैं।लेकिन सभी hallucinations होते है मैं नही मानता।
Kay aahe mhamanav. Ya caste mdhyala लोकांचे हे problem aahet. Karan he dnyan prapt होण्यासाठी तेवढी आध्या त्मिक. उंची. गाठा वी. Lagte Bramnanchya navane bomb मारल्या शिवाय. यांची पितर स्वर्गात जात नाहीत
Thanks
बहुत बहुत धन्यवाद सर जी आप बहुत अच्छा काम कर रहे जयभीम 🙏 जयसंवीधान 🙏
We were not capable to make a simple cycle how we could make Puspak Viman. How Sant Tukaram could fly in Puspak Viman. Perhaps Prabhodhan Thaksre is right as they could not tolerate rebellious prrson who simplified religion in simple language. The business of brahmim was closed as they were expert in Sanskrit, same is case with Sant Dyaneshwsr who simplified Geeta in Marathi n brahmin were bound to be angry. To write Dyaneshwsr st the age of 15/17 is miracle in itself but also it's rebellious act
तुम्ही आध्यातमावर बोलणे म्हणजे.तुम्हाला संतविषयी प्रेम आहे अशा आविर्भावात बोलू नका. तुम्ही तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी कधी आपुलकीने गेला का,
चमत्कार देखने के लीये पुण्यवान होने कि जरुरत है
🙏
एकदम बरोबर पण इथे अंधश्रद्धा पसरवून आपली घरं भरली जातात संतांनी हे काम कधीच केलं नाही तुकारामाचे नावावर जगणारे खूप आहेत
वैकुंठ याने स्मषान और पुष्पक याने रथ
याच्या कानाखाली वाजवा रे कोणीतरी
@SandipArgade-zw4wz
Ай бұрын
गाढवापुढे वाचली...😅😂
विज्ञाना शिवाय धर्म आंधळा आहे संत तुकाराम महाराजांचा खूनच झाला.
अती शहाणा त्याचा बैल रिकामा
100 💯Sahi hai sir magar ye lok nahi manege
श्याम मानव कि उम्र करीब 400 साल है क्यो कि वह तुकाराम महाराज के समीक्ष खडे भी थे ।
@gayatribhoge5749
8 күн бұрын
Pagale unka research hai
@ashokkore2448
6 күн бұрын
@@gayatribhoge5749 . डेढ शहाणे ये कोनसे लॅब मे सिद्ध हो गया है ?
💙👍👍👍👍👍
To the point lecture with sufficient references. Keep it up Shyam. Write more and more such things in book form also. Books will stay even after 100 years, youtube videos will not. Unforunately videos are still not searchable.