काँग्रेसची महाराष्ट्रात मुसंडी, कोणते फॅक्टर चालले? Factor Behind Congress Success In Maharashtra
काँग्रेसची महाराष्ट्रात मुसंडी, कोणते फॅक्टर चालले? Which factor worked behind Congress's success in Maharashtra? Manoj Jarange| Uddhav Thackeray | Modi | Rahul Gandhi - Atul Kulkarni Lokmat
#maharashtrapolitics #maharashtraloksabhaelection2024 #congress #rahulgandhi #nanapatole #varshagaikwad #loksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Пікірлер: 219
वर्षा ताई गायकवाड यांचा विजय हा केवळ उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे झाला आहे.
@nknnnn4977
Ай бұрын
आणि मुंबईतील इतर शिवसेना खासदार केवळ काँग्रेस च्या मतांवर निवडून आले आहेत.
मानो या ना मानो राहुल गांधींची देशात आणि उद्धव ठाकरे यांची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. सर्व पक्षांनी जोरात काम केले आणि आज फेकू लाचार झालाय😂
@user-cf3ym9lu9p
Ай бұрын
9:06
@Swag6784
Ай бұрын
Feku cha ghamand uttarla main akela kahi decision gheycha desh majboot karnya aivaji adani Ambanila majboot karat hota maharashtra madhle companies gujarat la gheun jaat hota ani te pan tyanla anchani madeh anun blackmail karun salyani worldcup pan haravala india la
उद्धव ठाकरे मुले काँग्रेस पक्ष1 झाले हे सत्य
@ramm.9308
Ай бұрын
हे अती होतेय. काँग्रेस मुळे शिवसेनेचे खासदार आले नाहीतर 0 इतके खासदार आले असते😂
@PavanKulmethe-cb9oq
Ай бұрын
Bhawa purv vidarbhat shivsene che vote nahi congress Kashi nivdun Ali mag....sagadyancha ekmekala suport kamat ala
@nishih292
Ай бұрын
Uddhav lost Sangli and Congress won on independent ticket.
@jayeshsuryawanshi1182
Ай бұрын
@@ramm.9308aree kelya 2019 la bghitle hote na 1 aala hota to hi sene cha aamdar hota shivsena sobt hoti mhnun jinkle 13 nhi tr radat bsle aste kopryat EVM chya nava ne 😂
सर, प्रत्येक काँग्रेस नेत्या ने जमिनीवर राहून काम केले कारण ही निवडणूक अस्तित्वाची होती
@SagarBhilare-tc1hh
Ай бұрын
Uddav
@mahendrabansode7042
Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत हिचं भुमीका काँग्रेस ने अपेक्षित आहे
@mahendrabansode7042
Ай бұрын
काँग्रेस पार्टी जिंदाबाद 👍👍👍
@mahendrabansode7042
Ай бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब उध्दव ठाकरे जिंदाबाद 👍👍👍 नाना पटोले जिंदाबाद 👍👍👍
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस ,इतर घटक पक्ष जिंदाबाद
उद्धव ठाकरे यांचा bjp वर आक्रमक प्रचार व मुद्दे हा महत्वाचा भाग काँग्रेस साठी फायद्याचं ठरला आहे
काँग्रेसचा मराठा, कुणबी मतदार आणि त्यास आदिवासी, मुस्लिम आणि दलीत यांची मिळालेली साथ, यामुळे काँग्रेसला विदर्भात यश मिळालं, मराठवाड्यात जरांगे आंदोलन महत्वाचे ठरले !
उध्दव ठाकरे आणि शरद पवार ची सहानुभूती. सगळ्या आमदारांनी एकजुटीने खासदार निवडून आणण्यासाठी ची घेतलेली जबाबदारी.
काँग्रेस सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे होते म्हणून
@AveragepoliticsEnjoyer
Ай бұрын
Sagle Jan team manun kaam kele seat betle Uddhav la sangli jinkata ali nahi
@umeshishwarkatti2304
Ай бұрын
सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आगाडीला मतदान केलेला नाही
@ramm.9308
Ай бұрын
भावा उबाठा चे खासदार काँग्रेस मुले आले
आगामी काळात काँग्रेस सर्वात मोठा ठरेल हे मात्र नक्की
अतुल जी, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्राणपणाने, आणि एक दिलाने लढले काँग्रेसची पाळं मुळं खोलवर झालेली आहेत, आज जनतेला काँग्रेसची गरज आहे. राहुल गांधींचे कष्ट आणि भारत जोडो यात्रा यामुळे जनता संघटित झाली आणि काँग्रेसच्या जवळ आली
14 जागा झाल्या
दलीत,अदिवासी, मुस्लीम यांची एकत्रित मते हे महत्त्व
13 nahi 14 khasdar.. Ani total 100 . Vishal dada ❤❤❤
@prathamesharage
Ай бұрын
टोटल 101 आहेत.. बिहार मध्ये पप्पू यादव पूर्णिया मधून आणि सन्गली मधून विशाल पाटील जिंकले आहेत..
भारत जोडो यात्रा . भारत जोडो न्याय यात्रा या मुळे कांग्रेस विजय. महाविकास आघाडी की जय..... ❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती असणारे नेते ते म्हणजे उध्दव साहेब ठाकरे
शिवाय महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढल्या चा परिणाम उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेसचे नेतृत्व एक दिलाने लोकांनी कौल दिला
मोदी विरोधी लाट ठाकरे पवार सहानुभूती आणि काँग्रेसच्या जिथजिथ जागा लढल्या त्या भा ज प उमेदवार विरुद्ध होत्या त्याचा फायदा झाला शिवसेना शिवसेने विरुद्ध लढली राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध लढली काँग्रेस भा ज प विरोधात लढल्यामुळे काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या
सर सगळ्या प्रचारामध्ये शिवसैनिक हा पुढे होता काँग्रेसवाले अजूनही सरंजामशाही प्रमाणे वागतात काँग्रेसचे हे यश फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना व शरद पवार साहेब धन्यवाद
याला ऐकच कारण फडणवीसवर जनतेचा प्रचंड रोश हेच कारण आपण हेच झाकता हे जनतेचा लक्षात आलय
नाना पटोले लगेच मुखमंत्री पदाच्या बाता मारू नका.आघाडीत फाटाफूट करू नका.
शांतीत क्रांती यालाच बोलतात...😎😎
माझी काँग्रेस chya नेत्यांना विनंती आहे की मिळालेल्या यशामुळे माजून जाऊ नका
उद्धव साहेब मुळे काँग्रेस चे 13 खासदार आले
राहुल गांधी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आज जनतेला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज भासत आहे त्यामुळेच काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते एक जुट झाले संघटित झाले
अप्रतिम विश्लेषण केले आहे
फक्त उद्धव ठाकरे मुळे हे शक्य झाले.
काँग्रेसच्या यशात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे….👍
Sharad pawar saheb n udhhav thakre yanchi sudhha far mothi madat zali ahe
Weldone Rahulji Gandhi Bharat Jodo Yatra.
महविकास आघाडी मध्ये उध्दव साहेब ठाकरे यांनी सर्वांचा प्रचार केला त्यामूळे काँग्रेसला येवढ्या जागा निवडून आणता आल्या
In past 10 years have seen no media support for congress. This is the peoples victory ✌🏆🎉. We stand with Congress
सर मला वाटतं BJP ने राम मंदिरच मार्केटिंग करत बसायला नको होत, त्यांनी बाकी स्थानिक मुद्द्यांवर लढायला हवी होती. लोकांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मार्केटिंग न करता फायदा करुन दिला असता
१४ जागा.....
याचे सर्व श्रेया माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे आहे
महाराष्ट्रात सर्व पक्षात फुट पडली परंतु काँग्रेस एक संघ राहीली 👌
सटीक विश्लेषण!बीजेपी का महायुति का अहंकार चूर चूर हो गया!
Party president mhanun Nana Patole che kam pan good ahe ase vatte. Rahul Gandhi chi nyay Yatra suddha main factor ahe.
साहेब प्रकाश आंबेडकरांनि सात जागेवर पाठिंबा दिला आणि विशाल पाटिल हे परिपूर्ण वंचित मूळे जिंकले हे का लोकांसमोर तूंम्हि मांडत नाहि.
Thanks
काँग्रेसचे पहिले मतदान वंचित कडे जायचं यावेळी गेले नाही त्यामुळे काँग्रेसला जादा उमेदवार निवडून आले
कुलकर्णी साहेब लोकांनी ओ उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे हे काग्रेस नी लक्षात येते
It was fine comment that Congress, shivsena utbt and NCP Sharad pawar samajwadi party remain united.
छान विवेचन केलं
अगदी satya😘
सत्य बोलता साहेब धन्यवाद उद्धवजी प्रमुख नेता
👌👌👌
Chaan vishleshan kele aahe sir
सर तुमचे विश्लेषण अतिशय शांत, संयमी आणि वस्तुनिष्ठ असते
ठाकरे
वस्तुनिष्ठ विश्लेषण....🎉🎉🎉
फक्त ठाकरे
🙏
लोकांचे प्रश्न कठीण झालं जगणं कठीण झालं म्हणून लोकांनी म्हणून सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली
Zakas analysis
राहुल गांधी चा झंझावात आणि उध्ववसाहेब पवारसाहेबांची मनापासुन ची साथ
VBA ❤️
याचं एकच उत्तर कॉंग्रेस कडे आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांनी प्रामाणिकपणे केलेली मेहनत. आघाडीत कॉंग्रेस फायद्याचं राजकारण करते.
केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला यश मिळाले आहे.
आपले विश्लेषण भावले. संयम व सामंजस्य,प्रसंगी पदती भूमिका यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.हे मान्यच करावे लागेल.काँग्रेसने लोकांच्या सम्पर्क मध्ये राहावे, भाजपाच्या सत्ता स्थापनेनंतर वाट पहावी.योग्य फळ मिळेल.घाई नको.
Excellent analysis of Congress victory. Hope they ,NCP and Shiv Sena will implement lessons learnt in this election will in Vidhan sabha elections.
जरांगे फॅक्टर आणि ऊद्धव साहेबांमुळे काॅग्रेस जिंकली हे लक्षात ठेवा ....
श्री उध्दव ठाकरे यांनी जो प्रचार सभेचा धुरळा उढवुन दिला त्यात बीजेपी नेस्तनाबूत झाली दुर्दैवाने त्यांच्या पक्षाला मात्र इतर पक्षांची साथ लाभली नाही हेही खरे
उद्धव ठाकरे साहेब यांचा दिलदारपणा हा या मागील सर्वात मोठा मुद्दा आहे.
OPS factor is important
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad. 1:02
सत्य मुद्दा ख टा ख ट हा मूल जनते ला फाशवनार मुद्दा मुलेच कांग्रेस खोटी जिंकली जी आत भविष्य कधिही जिंकना र नाही हे सत्य वारिल सर्व विचार पीते दूध डोले मितुनी जात मंजराची सर ख चालू ध्या कही दिवस मनाला संतोष जय श्री राम आपन सर्व सनातन विरोधी नाही हे सत्य अस्ताना सुध्या क्षणिक स्वार्थ साठी उद्धवजी सरखे निर्णय जनता घेते तेव्हा आया बहिनिंच्य भावी श्या अंधारत जाते।
काँग्रेसला काँग्रेस पाडू शकते, एकत्र आले म्हणून यश मिळाले
काँग्रेसला यश म्हणजे फक्त ......राहुल गांधी
राहुल गांधी ठाकरेंच्या लोकप्रियता वाढली
Uddav Thakre and Sharad Pawar are major factor
उद्धवराव ठाकरे आणि शरद पवार साहेबा मुळे काँग्रेस ला यश aa
काँग्रेसला फायदा फक्त राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर राहिल्याचा झाला .
United is always better than divided.
मुस्लिम समाज आता उद्धव बरोबर आहे आणी राहील ❤
काॅंग्रेसने सर्वात कमी भ्रष्टाचार केला,विकास केला म्हणुन काॅंग्रेस जिंकली❤.
कंत्राटी पद्धतीने भर्ती
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.
तरुणपणी मनसे त्यानंतर आम्ही भाजपला मतदान केले. अनेक मॅटर केले.आता वयाची चाळिशी ओलांडली.दुनियादारी खूप बघितली. तेव्हा कुठे समजले, आपली काँग्रेसच बरी.
Congress Now 👉 13 + 1 💪💪
क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी ७ ठिकाणी पाठिंबा दिला आहे, काँग्रेस पक्ष लोकसभा जिंकली आहे, तुम्ही द्याना पाठिंबा अकोला लोकसभा आंबेडकर यांना 😊
उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळे काँग्रेस चे 13 खासदार निवडून आले
काँग्रेस एक आंदोलन आहे
अशोक चव्हाण यांच्या विषयी बोला
Lokana kalale congress sacchi hai
कुलकर्णी सोडा हीं नीती rrs
मा.श्री. उध्दव ठाकरे साहेब यांच्यामुळे एवढ्या जागा आले..
@PavanKulmethe-cb9oq
Ай бұрын
😊😊😊😊😊sangali?
भारत जोडो यात्रा
उद्धव ठाकरे मुळे आले बाकी काही नाही..... पण congress ne support नाही केला पण उद्धव जिना नाहीतर अजून 4-5 seats आल्या असत्या मशाला च्या
काँग्रेस समोर शिवसेना नाहीतर राष्ट्र वादी उमेदवार ठेवा .काँग्रेस समोर भाजप चालत नाही.
नाना पटोले चे चालू झालं आहे ,स्वतः क्रेडिट घेण्याचे आणि 150 जागा लढवण्याचा प्रयत्न . उद्धव साहेब विधान सभेला एकला चलो ही भूमिका घेणार ,कारण पटोले आताच 150 ची भाषा करत आहे
@mosin_shaikh650
Ай бұрын
पाटोळे वाचाळवीर आहेत त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका
@shriramghavate8985
Ай бұрын
गडीखलच कुत्र मीच आणि माझ्यामुळे गाडी ओढतो
उद्धव ठाकरे यांच्या मुळे सीट आले आहे हे विसरून चालणार नाही
सर तुमच्यासारखे व्हिडिओ लोकमत मधे कोणाचेच नसतात पण मागचा 1महिना कोठे होता ते सांगा
Rahul gandhi aani udhaw thakre sharad pawar factar... Ajun 7 te 8 jaga nisatlya nahi tar maha vikas aghadi 38+ jhali asti
14
Next pm rahul sir
काॅग्रेस फुटतांना २/३ चा विषय येतो.राजीनामा द्यावा लागते
Rahul गांधी 2022 laa padyatra hyapeksha
सर्व कांग्रेस नेत्यांनी असेच जमिनीवर राहून काम केले तर विधानसभा निवडणुकीत ही दमदार यश मिळेल हे नक्कीच...
बरोबर आहे काँग्रेस ने एक रहो या मंत्राचा उपयोग करून घेतला पाहिजे टीका करत बसूनये काम करत रहा