ज्ञानेश्वरादी संतांसाठी स्वतः च्या मुलाचा बळी दिला कबीरांनी (संत नामदेवांची उत्तरभारत यात्रा :भाग 7)
#mauli #pandharpur #pandurang #विठ्ठल #पांडुरंग #कीर्तन #kirtan #bhajan #dnyaneshwarmauli
उत्तर भारत यात्रेमध्ये जेव्हा पंढरपूरचे संत काशीमध्ये पोहोचले, त्यावेळी त्यांनी नेमके काय केले, हे या व्हिडिओमध्ये आहे.
Пікірлер: 32
खूप खूप छान छान कथा सांगितली जाते तुम्हाला ऊद॑ड आयुष्य देवो हिच मातेचरनी प्रार्थना अशाच सा॑प्रादायीक कथा सा॑गत जा अशा कथा कुणीही सा॑गत नाही महाराज तुम्हाला खुप सारे धन्यवाद प्रणाम 🙏🙏🙏
माऊली माऊली माऊली ज्ञानोबाराय विश्वमाऊली ❤❤
धन्यवाद माऊली या कथा सांगण्यासाठी अशा कथा क्वचितच ऐकायला मिळतात
धन्य धन्य तुमच्या संत भक्तिला महान भक्तिमय विश्वास पांडुरंगाची ओढ संत कबीरांची कथा सुंदर शब्दांत व्यक्त केले खूप खूप धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी
रम कृष्ण हरी
खूप छान सागता धन्यवाद
Jay Jay Ram Krishna Hari 🍀🌷🌺❤️🌹🌞☘️🙏🌺🌷🍀
जय हरी विठ्ठल विठ्ठल पाडूरंग हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🤍🙏🌸🙏
🙏Jai hari vitthal🙏
राम कृष्ण हरी माऊली
@rameshwarlokhande3561
24 күн бұрын
Ram krushna hari
ज्ञानेश्र्वर महाराज की जय माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी माऊली माऊली विठ्ठल 🙏🙏🙏
Ram Krishna Hari.. khup Sundar charitra katha aahe..❤️❤️
जय हरी विठ्ठल
Dandvat Pranam Mauli🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल जय श्रीकृष्ण जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Ram krasn Hari🙏🙏❤️🩹
माऊली ची कृपा
Ram Krishna Hari!! Mauli sant kabir and Vitthal Panth kulkarni yanche Gurur kon, tyanchi purn olakh sangta ka?🙏
@shriharivitthal
Ай бұрын
उत्तर भारतामध्ये "श्रीवैष्णव" नावाचा एक संप्रदाय आहे ..... या संप्रदायामध्ये श्री रामानंदाचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले .. यांचे बरेच शिष्य झाले. त्यामधील मुख्य बारा शिष्य होते. त्या बारा शिष्यांमधे विठ्ठल पंत आणि संत कबीर हेही होते . रामानंदाचार्यांच्या सांप्रदायांमध्येच रोहिदास ( रैदास )नावाचे संत झाले . यांच्याच शिष्या होत्या मीराबाई . तसेच रामानंदाचार्यांच्या संप्रदायामध्ये संत तुळशीदास ही एक प्रसिद्ध संत होऊन गेले .
हे संत कबीर कोण आहेत हे तेच आहेत का जे सतपाल त्यांच्याबद्दल बोलतात
@shriharivitthal
Ай бұрын
🙏 कोण काय म्हणत आहे हे बघण्यापेक्षा आपल्या संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवले ते नीट वाचावे .भक्तिविजय, भक्तमाल आदी ग्रंथ सिध्द विष्णूभक्तांनी लिहिले आहेत. या ग्रंथांमध्ये संत कबीर म्हणजे श्रीवैष्णावाचार्य रामानंदांचे शिष्य आणि श्रीरामांचे एक प्रिय भक्त असाच उल्लेख आहे .
@chaganpatil3215
Ай бұрын
@@shriharivitthal 🙏🙏
@Jsinka48
Ай бұрын
Satpal dhongi ahe.❤ Swatala guru mhanto pan manusshya mhanaychi layki nahi tyachi
माऊली रामपाल सारख्या काही मूर्ख लोकांनी संत कबीर यांना परमात्म्याची उपमा दिली आहे हे कितपत योग्य आहे माझ्या एका मित्राने तर त्या लोकांची दीक्षा घेऊन घरातील सर्व देव बांधून ठेवले आहेत आणि तो संत रामपाल ची आणि कबीर यांची भक्ती करत आहे Please माऊली रिप्लाय दया 👏😔😔
@shriharivitthal
14 күн бұрын
रामपाल हा एक पाखंडी व्यक्ती आहे. आणि आता तुरुंगामध्ये आहे . इतिहासाप्रमाणे कबीर तर रामचंद्रांची भक्ती करायचे . तसेच भक्त विजय ग्रंथ आणि भक्तमालग्रंथ यामध्येही कबीर एक रामचंद्रांचे भक्तच आहेत. परंतु रामपाल ने त्यांना परमेश्वर बनवून ठेवले . रामपाल ची पुस्तके मी वाचलो. तो भगवान विष्णूंना परमेश्वर मानत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार आपल्या सर्व संतांचे मत ही चुकीचे आहे. त्याचे सर्व विचार हिंदू धर्माविरुद्धच आहे . जे हरी आणि हर यांचा अपमान करतात, सर्व पाखंडीच आहेत. आत्ताच काहीही दिवसांपूर्वी कोणी एका बाबाच्या तथाकथित सत्संगामध्ये 126 लोक मारले गेले . तो बाबा स्वतःलाच भगवान विष्णूंचा अवतार मानत असे . त्यामुळे प्रामाणिक सांप्रदायांना पकडून राहावे. संत तुलसीदास, ज्ञानेश्वर माऊली, मिराबाई , रामानुजाचार्य, मध्वाचार्य , चैतन्य महाप्रभू आदींच्या चरित्राचे वाचन करावे आणि त्यांचे उपदेशांचे पालन करावे. भगवान विष्णूच्या नावाचा जप करावा . आणि पाखंडी लोकांपासून दूर राहावे.
@tusharmane7277
14 күн бұрын
@@shriharivitthalमाऊली तुम्ही रिप्लाय दिला त्याबद्दल मी आभारी आहे पण तुम्ही त्या रामपाल ला एक्सपोज करा तुमचा व्हिडिओ मद्ये कारण मी 2 वर्ष झालं पाहतोय ह्यांना ह्यांनी लाखो लोकांना त्यांचा जाळ्यात अडकवले आहे हा खूप मोठा propaganda आहे माऊली हे लोक अस म्हणत आहेत की आपल्या ज्ञानेश्वर माऊली नी जी समाधी घेतली आहे, ती समाधी नसून समाधी घेणे म्हणजे आत्महत्या करणे आहे, मी पण 1 वारकरी आहे मी अश्या लोकांचा जाळ्यात कधीच नाही अडकणार कारण तुमचा सारख्या माऊलींचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळत आहे 🙏🙏👏
@shriharivitthal
14 күн бұрын
नक्किच,या लोकांकडे अति प्रमाणात पैसा आहे. त्यामुळे ते " ज्ञानगंगा " नावाचे पुस्तक फुकट वाटतात . अगदी फेसबुकवर ही हे लोक फक्त पत्ता आणि मोबाईल नंबर मागवतात आणि घरी ही पुस्तक पाठवून देतात . शास्त्रांची उलट सुलट अर्थ लावून, विष्णू भक्तांची या ग्रंथात निंदास केली आहे . आणि अशा प्रकारची पुस्तके वाचून लोकांची बुद्धी भ्रमित होते . अशी एक संस्था नाही ,अनेक आहेत... प्रजापिता ब्रह्मकुमारी त्यापैकीच एक. कलियुग सुरू आहे, हिरण्यकश्यपू प्रमाणे स्वतःला परमेश्वर म्हणणारे असे लोक जन्मताच राहणार ...
@tusharmane7277
14 күн бұрын
@@shriharivitthal मी तुमचे सगळे व्हिडिओ बरेच दिवस झालं बघतोय तुमचं कार्य खूपच मोलाचं आहे आमचा साठी तुमचा खूप खूप आभारी आहे माऊली प्रतिसाद दिल्या बद्दल 🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏