Importance of manache shloka मनाच्या श्लोकांचे महात्म्य, का आवश्यक.
समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे सर्वश्रुत आहेत, लहानपणीच ते पाठ करून घेण्याची आजही घरा घरात प्रथा आहे, पण हे लहानपणीच का पाठांतरात आले ? याचा अर्थ ते अत्यंत महत्वाचे काहीतरी सांगत असले पाहिजेत, माझ्या आणि माझ्या सभोवतालच्या लोकनव्हे जीवन घडविणारे काही यात सांगितले असले पाहिजे आणि तसे आहे म्हणूनच ते लहान असताना पाठ करवून घेतले जातात म्हणजे मोठे झाल्यावर ते आचरणात अंत येतील आणि इह पर कल्याण होईल, केवळ माझेच नव्हे तर माझ्या बरोबर असण्याऱ्यांचे देखील कल्याण होते. समर्थ ग्वाही देतात
'मती मंद ते साधना योग्य होती ।'.
Manache shlok composed by Samarth Ramdas Swami are well know to everybody and are recieted throughout the world. Children are asked to byheart
these shlok, since they carry the power to bring thorough change in ones understanding and that resulting in bringing prosperity in ones life physical and mental.
Пікірлер: 18
🙏🏻🙏🏻🙏🏻
||श्रीराम जय राम जय जय राम||
Shree ram
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
🙏🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय रघुवीर समर्थ ....! !
।जय जय रघुवीर समर्थ। 🙏🙏🙏
श्री राम समर्थ 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्री राम समर्थ ....! !
मनाचे श्लोक मनाचे शोक दूर करतात
छान उदाहरण 👌👌🙏🙏
Very Very nice 🙏🙏
🙏🙏🙏
👌🏼🙏🏻
Sundar🙏