Farmer Loan : तेलंगणा सरकारच्या निर्णयानंतर शेतकरी, शेतकरी संघटना आणि विरोधकांची कर्जमाफीची मागणी!
#कर्जमाफी #farmerloan #eknathshinde
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी शेतकऱ्यांची ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि सर्वत्र कर्जमाफीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात आता महाराष्ट्र कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रातही कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. कर्ज माफी 2024 महाराष्ट्र.
Telangana Chief Minister Revanth Reddy announced a loan waiver of Rs 31,000 crore for farmers and talks of loan waiver started everywhere. Now Maharashtra Congress state president Nana Patole, Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena MP Sanjay Raut and Kisan Sabha leader Ajit Navale have demanded loan waiver in Maharashtra too.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - agrowon
इंस्टाग्राम - AgrowonDigital
ट्विटर - agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Пікірлер: 348
कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर शेतकरी खुपचं अडचणीत आला आहे मग सरकारला याचा निवडणुकीत फटका बसणार
@narendrateke7796
6 күн бұрын
ओके
@user-pb9xd5cx2n
3 күн бұрын
सरकारने कर्जं माफी नाही केली तर ही सरकार येणार नाही
फडणवीसने जर यावेळेस कर्ज माफ केले नाही तर लोकसभा पेक्षा जास्त हाल शेतकरी करेल...
@deepakkadam8630
6 күн бұрын
तू शरद पवार चा चाटु असेल ।। आम्ही देणार आहे तू फक्त घे
@pawarmotilal3972
6 күн бұрын
ं❤🎉😢
@pawarmotilal3972
6 күн бұрын
❤😂😅😊
@walipathan5523
6 күн бұрын
🎉
@BhagwanPatil-fr1uy
5 күн бұрын
@@pawarmotilal3972😮😮😮😮😮 no
2019 सारखं कर्ज माफी च 🥕 गाजर दाखवु नयेत सरसकट कर्ज माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या
कर्जर माफी नाही झाली तर सरकार पाडु पहिलेच त्रासुन गेलेत
भाजपने आणि शिंदे सेना यांनी कर्ज मुक्ती करावी ती सुद्धा चालू थकीत सरसकट करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत यांचा सुपडा साफ होईल. या सरकावर शेतकरीवर्ग प्रचंड नाराज आहेत
कर्ज माकी सगळ्यच शेतकऱ्याला सरसगट झाली पाहिजे कोणताही निकष न लावता
@narendrateke7796
6 күн бұрын
ओके
चालू सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@govardhaniynar1197
6 күн бұрын
2009ते 2024 पर्यंत महणा
नियमित कर्ज भरनार्यांचे कर्ज माफी झालीच पाहिजे.
विधानसभा मध्ये जो पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल शेतकऱ्यांनी त्यालाच मत करावी नाहीतर मत देऊ नये कोणाला हीच देऊ नये मत
कर्जमाफी तिन लाखांपर्यंत झाली पाहिजे
Msp पण मिळाली पाहिजे व कर्जमाफी पण झाली पाहिजे
तुम्ही जर कर्जमाफी केली तुम्हाला निवडणुकीत कोणताच धोका नाही आणि कर्जमाफी दुष्काळी मूळ 2 लाखापर्यंत झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आपले सरकार यशस्वी होईल
@vijaymadhawai2721
5 күн бұрын
कर्जमाफी झाली तरी हे सरकार परत येत नाही
सातबारा कोरा कर शेतकऱ्याचा विधानसभा अगोदर कर्जमाफी करा
2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी अशी वाटते
कर्जमाफी झालीच पाहिजे
सर सकट कर्ज माफी करावच लागेल सरकारला नही तर निवडणुकीत आपन गाजर दाखऊ सरकार ला
आज झालेल्या दूध आंदोलनाची महिती दया
सरसकट संपूर्ण कर्ज माफी करावी अटी शर्ती न लावता दोन्ही कर्ज माफी पासून वंचित बहुतांश शेतकरी राहिले आहे व दुष्काळाने आधीच होरपळून निघालेला व मेटाकुटीला आला आहे 😢😢
जो शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल तो सत्तेत बसेल
नियमित कर्जफेड करणाऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे.नेहमी धकबाकी धारकाना याचा लाभ होतो. म्हणून काही शेतकऱ्यांकडून थकबाकी ठेवली जाते, अशा शेतकऱ्यांना किती वेळा कर्ज माफी द्यावी याचा विचार करावा.
संपुर्ण कर्ज माफी झाली पाहिजे सात बारा कोरा करा सत्तेयत आहे त्यांनी नाही लोकसभेला जे झाल तेच विधान सभेलापन केल्या शिवाय शेतकरी राहनार नाही निवडनुका लागण्या अगोदर कर्ज माफी केली तरच महायुतीला फायदा होऊ शकतो
तेलंगणा सरकारचे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे वतीन धन्यवाद महाराष्ट्र सरकार जागे कधि होनार
@narendrateke7796
6 күн бұрын
ओके
@RajendraKavitkar
6 күн бұрын
ज्याला झोप लागली त्याला झोपुन ठेवा जे जागे आहेत त्यांनाच निवडा
3 लाख परंत कर्ज माफी करावी सरकार ने 🙏🏻🙏🏻🙏🏻
सरसकट कर्जमाफी द्या नाहीतर चलेजाव सरकार
भाजपने एकदा कर्ज माफी करावीं नाहीतर भाजप पडेल शेतकरी चिडलाय
2 लाखा पर्यन्त करावी अथवा सरकारला राम राम करा
टरबूजा हा कर्जमाफी देऊ शकत नाही जरी कर्जमाफी दिली तरी तत्त्वता निकष लावून कोणाचीही कर्जमाफी होणार नाही
@mayurshirbhate6618
6 күн бұрын
तसे केले तर विधानसभेला आपण गेम करू .सुपला साप😂
@user-hz4kh5zy3s
5 күн бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ ह्या टरबुज्या ने जेव्हा जेव्हा कर्जमाफी चा विषय हाताळला तेव्हा तेव्हा याने वर्ष, रक्कम इत्यादी निकष लावून बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवल . अमुक अमुक वर्षाआधी थकबाकी असलेले पात्र आणि त्यानंतर चे अपात्र ठरवले त्यामुळे बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहले हा टरबुज्या काहीच कामाचा नाही भाऊ
अटी असतील तर करु नका कर्जमाफी
बँकांनी शेतकर्यांचा सह्या घेतल्या आहेत त्याचं माफ करणार का
सरसकट संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
Karj mafi zali pahije 👍
कर्ज माफी करा
माफ करा नाहीतर सरकार पाडू 🙈🙊🙉
गेल्या 3 वर्षा पासून निसर्गाने पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे खूप हाल झाले आहेत. नफा सोडा गुतवलेली रक्कम सुधा निघालेली नाही. शेती परवडाना म्हणून दूध धंदा चालू केला आता तोही परावडणा. तरी सरकारने शेतकऱ्याकडे पाठ फिरवू नये हीच अपेक्षा आहे
Karj mafi Zali pahije
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
शेतकरी हैराण आहेत कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही कर्ज माफी करावीच हि. सरकारला विनंती आहे
जनतेच्या या भावना सरकारपर्यंत पोच करा फक्त पहिल्या वेळी कर्ज थकबाकीदारा चा विचार करावा काही ठराविक लोक कर्जमाफीसाठी कर्ज खाती थकीत ठेवतात
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जर आता विधानसभेत परत सरकार बनवायचे असेल दोनच पर्याय आहेत एक म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण तर आणि तरच यांचे सरकार वाचन नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत झाले त्यापेक्षा बेकार हाल यांचे होतील
शेती लाईट बिल व फक्त पहिल्या वेळी थकबाकीदार असलेले पीक कर्ज दारांचे व रेगुलर पिक कर्ज असणाऱ्यांचे पीक कर्ज माफी व्हावी
शेतकरी कर्जमाफी इथून पुढे कदाचित झाली नाही पाहिजे मी पण एक शेतकरी आहे कर्ज घेणे आणि फेडणे हे निरंतर चालणारी प्रक्रिया असून आशा योजनेतून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नाही त्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव आणि निशुल्क वीज पुरवठा करण्यात यावा
तेलंगणा सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी चे निकष agrowon ne दाखवावेत... एका घरात 2 लाख कर्ज माफ केले आहे पण घरातील प्रत्येकाने 2 लाख कर्ज जरी घेतलेले असेल... याने खरोखर किती शेतकर्यांना फायदा होईल देव जाणो....
सगळं खरं आहे, सानप साहेब पण याही नं कर्जमाफी चा मुद्दा लावून धरला पाहिजे नं
मागील जाहीर केलेलीं नियमित कर्ज फेड करणारे शेतकरयांना काय देणार ॽ मुख्य मंत्री , उपमुख्यमंत्री यांनी याचा खुलासा करावा
300000 तिन लाख पीक कर्जे माफ करा नाहीतर काही खर नाही बिजेपी च लोकसभा तीन मिळन १७ आले❤ . तीन मिळून ६० येईन
बरोबर आहे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
शेतकऱ्यांचे कर्ज माफी व वीज बिल माफ व्हयला पाहिजे
सरसकट 200000/- लाख माफ झाले पाहीजे कसलेही अटी शर्ती आणि कागदी आडवा आडव नं करता कर्ज माफी झाली पाहीजे.
@shivajiwagh1450
2 күн бұрын
@@OmSaiRam0111 नाही भाऊ तिन लाखांपर्यंत झाली पाहिजे
शेतकरी हितासाठी जे सरकार काम करेल तेच सरकार यापुढे येणार हे नक्की आहे.
कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव सुद्धा मिळाला पाहिजे
तीन लाख रुपये पर्यंत कोणत्याही अटी आणि निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी.कर्जमाफी न दिल्यास विधान सभा निवडणूकीत महायुती सरकार कोसळणार! हे निश्चित.
सरसकट 3 लाखा पर्यंत कर्ज माफी मिळावी सरकार चे चुकीचे धोरण मुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त वाढत आहे
एकदम बरोबर आहे
. महाराष्ट्र राज्यातील. शेतकरी. कर्ज. माफी. करावी
विधान सभेपूर्वी कर्जमाफी करावी. कर्जमाफी सरसकट असावी .यात थकबाकीदार व विनाथकीत असा भेदभाव करू नये .
कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार 100% पडणार
दोन लाखा पर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे
5 वर्ष सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही कर्ज माफ करा नहीं तर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुपडासाफ नक्की
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे नाही तर शेतकरी सरकारला माफ नाही करणार
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi
कर्ज माफ करा म्हणा सरसकट गंज गवतावाणी पैसा आहेत शासनाकडे
कर्ज. माफी. नकोस. फायदा. मोठ्या. शतकरीचाच. व श्री. मंत. लोकांच्या. होतो. त्या. आवजी. मालाला. योग्य. भाव. द्या. आग्रोवन.
सरसकट सर्व शेतकर्यांचि माफी झाली पाहिजे
कर्जमाफी
7/12कोरा झालाचं पाहिजेत
@narendrateke7796
6 күн бұрын
ओके
कर्ज माफी होत असताना सरकार एक ठराविक रक्कम माफ करते परंतु काही शेतकऱ्याच कर्ज त्या ठराविक रकमे पलीकडे असते आणि त्यामुळे ते शेतकरी कर्ज माफिपसून वंचित राहतात परंतु तसे ना करता सरकारने सगळ्याची ठराविक रक्कम माफ करावी आणि उर्वरित रक्कम भरण्याची सवलत देण्यात यावी अशी बातमी सानप साहेब लाऊन धरा धन्यवाद
पुढारी लोकांनी निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा,कर्ज माफी करा,विना प्रचार निवडणूक जिकाल
आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी विरोधी पक्ष नेते यांच्याकडे आहे त्यांनी मागणी लावून धरली तर कर्जमाफी होईल अन्यथा होऊ शकणार नाही
खरोखर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे शेतकरी जगाचा अख्खं जगलं
कजॅ मुक्ति केलेतरच शेतकर्यचे जिवन जाताता येइल
मागच्या वर्षी पाऊसच झाला नाही .....त्यामुळे उत्पन्न काहीच नाही झाल ...त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज मुक्त करावे
सध्या बँका काहीच कर्ज भरून न घेता कर्जाचे नवे जुने करून घेत आहेत बऱ्याच शेतकऱ्याचे असेच कर्ज भरणा करून घेतलेले आहे आज कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट देणे अवश्यक आहे नसता बँकेच्या अशाभरणा केल्येल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा काहीच उपयोग होणार नाही
लोकसभा झांकी है विधानसभा बाकी है संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहीजे
पहिले माफ केलेले दीड लाख दिले नाहीत ते सर्वाना देण्यात यावेत
He sarkar bolaci kadi bolacha bhat ghoshnabaj sarkar sir
कर्ज माफी झाली पाहिजे, नवे, जुने, चालू कोणतेही निकष न लावता सर सगाठ २००००० दोन लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे. तरच हे सरकार बहुमतांनी निवडून येईल. नाही तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार नामशेष होइल. यात शंका नाही.
दोन लाखा पर्यंत सरसकट कर्ज माफी करावी 😊
सरसकट तीन लाख रुपए कर्जमाफि करावी
कर्जमाफी केली तरच मतदान करू
दोन लाख रुपये सरसकट कर्ज माफ करावे🎉🎉
महाराष्ट्रात कर्ज माफी करायला हवी, नापीकि, दुष्काळ ;अतिवृष्टी शेत मालाचे भाव कमी, या मूळे शेतकरी हवालदिल झाला आहे सरकारने ताबडतोब पाऊले उचलावीत.
सरसकट कर्ज माफी करा शेतकऱ्याचे हाल बेकार् आहे साहेब यावर्षी पण दुबार पेरणी करावी लागते .जुन कोरडा जात आहे
कर्ज माफी झाली पाहिजे
अजुन पर्यंत ५००००ची सन्मान निधी मिळाली नाही भाऊ सरकार शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करत नाही.उदोगपतीचे माफ करते कारन उद्योगपती निवडणूकीसाठी पैसा पुरवतो शेतकरी काय देतो
दोघांच्या सरकारच्या काळात ४० टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफ झाली नाहीत.
सरसकट चालू व थकीत दोन्ही 2,00,000/_ पाहिजेत अटी नको.
Bhava im waiting , tuch news deshil maharashtrat सरसकट कर्जमाफी!
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
आज झालेल्या दूध आंदोलन च काय
नुसती कर्जमाफी नको शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल माफ करा 75% विमा लवकर द्या दुधाचे पाच रुपये अनुदान लवकर द्या या चारही गोष्टी झाल्या नाहीत मग पहा काय होतं ते तुम्हाला लोक गावात सुद्धा घुसू देणार नाही
२.५ लाखांपर्यंत पारदर्शकपणे कर्जमाफी देता येते का पहावी . कारण अंतिमतः देण्यात येणारा पैसा हा 'सर्वसामान्यांचाच आहे.😊😊
कर्ज माफ करावे पन एसटी कामगार यांचे पगार कापु नये ही विनंती तो शासकीय कर्मचारी नाही हे तुम्ही च सांगितले
करज झाली माफी झाली पाहिजे..
धनंजय आधी महारष्ट्र शासनाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी वितरित करायचं बातम्या सांगा...तुमचं बघून सरकार का जाग येईल..नंतर कर्ज माफीचा विषय काढा
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
शेतकरी बंद करावा लागतो संपूर्ण maharastra बंद करा एकदा बघा कस सरकार अटी मान्य करतात
दोन लाखापर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे लोकांचा ह्या फडणवीस वर काय भरोसा नही जर शिंदेंना पुन्हा निवडून यायचं असेल तर त्यांनी घ्यावा निर्णय कर्जमाफीचा
आधी कर्जमाफी मग मतदान
@uttamsumbe6595
6 күн бұрын
१००,% बरोबर आहे
शेतकऱ्याचा पूर्ण कर्ज माफ करावे दोन लाखापर्यंत लोकसभेची परिस्थिती झाली तुझ्यापेक्षा वाईट परिस्थिती विधानसभेत होईल जुनी कर्जमाफीचे सारखे डफड वाजत बसून नका कर्जमाफी जर केली शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेते
कर्ज हे नियमित भरणारे आहेत त्यांना पण मोबदला दया नाहीतर तुमचा पण लोकसभा सारखा बाजार होनार तुमचा