4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Pakistan Return | Palghar | Baimanus
#palgahr #maharashtranews #baimanus #groundreport
ही गोष्ट आहे तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानात तुरुंगवास भोगून परतलेल्या पाच गरीब आदिवासी मजुरांची.
पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी या भागातील शेकडो आदिवासी मजूर मच्छिमारी करण्यासाठी गुजरातमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बंदरांवर जातात. तिथे गुजराती मालकांच्या बोटींवर बारा बारा तास काम करून, कित्येक दिवस समुद्रातच राहून काही पैसे कमावतात आणि त्यातूनच दर महिन्याला काही पैसे पाठवून गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात.
Report : Ashay Yedge, Team BaiManus
Shoot / Edit / Voice Over : Rushikesh More, Team BaiManus
Produced by BaiManus Media House
Pakistan Return | 4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Palghar | Baimanus
Adivasi,Aadivasi Fisherman,Aadivasi,Pakistan Return,Palghar,Dahanu,4 Years in Karachi Jail,4 Years in Pakistan,Indian Fisherman in Pakistan,Maharashtra Fisherman,Palghar Adivasi,Palghar Fisherman in Pakistan,Baimanus Ground Report,palghar adivasi news today,Indian Fisherman
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
BaiManus | बाईमाणूस | Untold News of Maharashtra
बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.
Пікірлер: 497
मनसे,,, शिवसेना,,, आणि,,, ईतर, पक्ष,,, आता,, का गप्प
@devadhesharad090
Жыл бұрын
महाराष्ट्र सरकारने यांना माशीक वेतन ठरवून चार वर्षां चा पगार करावं आणि त्यांचं जीवन सुरळीत करावे.
@dipakvanikar6254
Жыл бұрын
अहो ह्या कोळी बांधव कडू मनसे...चिव शेना आणि इत्यादी इत्यादी गोलमाल पक्षांना कोणताही राजकीय लाभ नाही म्हणून ते गप्प आहेत. तेच जर मुस्लिम लोक असते तर सगळे सेक्युलर वाले बोंबलत जागे झाले असते.त्यांच्या हक्का करिता.
@Ykp706
Жыл бұрын
Bhau he rajkarni sagle chor ahe te fakt swatache ghar bharun ghetat
@ankarnik
Жыл бұрын
सरकार काही करत नाहीत तर यांच्यासाठी आपण फंड उभारू जर लाखो माणसानी किमान शंभर रुपये दिले तरी लाखो रुपये निधी उभा राहील
@rkalwaysmovierunonline7288
Жыл бұрын
Sagle asya timala gappchhh bstat nd nhit tr hya gosti tyachya prynt phocht nhit😐
नरेश भेकरे.....खरा हिरो आहे.. जर त्याने पण दुर्लक्ष केले असते तर...ते बिचारे गरीब मच्छिमार कधीच सुटले नसते
कोण कुठले परप्रांतीय महाराष्ट्र राज्यात आले की पहिले झोपडपट्टी, नंतर पक्के परमनंट घर दिले जाते. या मराठी भूमिपुत्रांचे संपूर्ण पुनर्वसन झाले पाहिजे.
@kalpeshrane4550
Жыл бұрын
Barobar mitra ..mumbai madhye 30% zopdya baaherchya lokanchya aahet..aani tyanna kantalun marathi mahus durr jaun basla aahe
@ravindrakadam4472
2 күн бұрын
महाराष्ट्र सरकार भूमिपुत्रांना वाऱ्यावरती सोडते हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे कारण यांना परप्रांती जास्त जवळचे
चार वर्षे म्हणजे ४ पिढ्या गेल्यासारखे आहे ह्या लोकांना!आयुष्खयाचे नुकसान झालंय. खरच स्याल्युट आहे ह्या लोकांना
नरेश भाऊ तुमच्या माणुसकीला सलाम आहे. 💐💐💐💐💐💐💐💐
आपण महाराष्ट्रीयन म्हणून मदत करायला पाहिजे.
नरेश भेकरे सरांना मनापासून सलाम.....खरोखरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याची प्रेरणा घेऊन तुम्ही फार शौर्याचे काम केले..भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याचे संकट दूर करायला हवे हे एका सर्वसामान्य भारतीयाला कळतय पण भारत सरकारला कळत नाही याची खंत वाटते...त्याची परिस्थीती पहा आणि त्यांना मदत करा 🙏
आदिवासी माणूस हा अशिक्षित आहे आणि मुळात तो गरीब आहे म्हणून गरीब माणसांना अश्या अडचणीच्या वेळी मदत केली पाहिजे 🙏
@ManjuVilas
5 ай бұрын
मिविलासकोढिरी आत आमाला सं गडेला मददतचिगरज आहे पंन सरकार आमाला काहिपंन मंददकएल नाही भावानो तूमची मदतपाहेजे आनि हा वीडये झासतंच सेरकरा अशि माझी विनंती आहे स्वजनानो पिय मित्र र
महाराष्ट्र सरकारने आणि ते ज्या सेठकडे कामाला होते त्यांनी यांना मदत करावी , आणि आपल्या पुढाऱ्यांनी पण प्रयत्न करावेत यांच्यासाठी
या आदिवासींची मदत सरकारने करायला हवी… हा ग्राउंड रिपोर्ट शूट करतांना मी स्तब्ध झालो होतो…
@mandarchiplunkar1635
Жыл бұрын
कोकणात पाठवा राहिला घर बागेत काम.
@vaibhavvkale128
Жыл бұрын
Changle kaam
@rajshreer.k.3093
Жыл бұрын
तुला खरंच Thankyou बोलते आज तुझ्या मुळे या गोष्टींचा उलगडा झाला... 👍
@adivasi1993
Жыл бұрын
डावरे यांच्या मुलानं साठी काय तरी मदत करण्यासाठी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र la आव्हान करा फोन पे नंबर सह 🙏
@UmakantPachegaonkarhomeopath
Жыл бұрын
मी डावरे यांना मदत करायला तयार आहे. त्यांचा नंबर मिळाला तर बरे होईल!
30 nautical miles म्हणजे 55 कि.मी. पाकिस्तानी तटरक्षक दल भारतीय हद्दीत 55 कि मी आतमध्ये येतात व भारतीय मासेमारी नौकांना पकडून नेतात तेव्हा भारतीय तटरक्षक दल काय झोपलेले असते 😢😢😢
@swapneelyelve7056
Жыл бұрын
Haa hi ek khup motha prashna ahe hyacha pn uttar milala pahije ki pakistani lok india chya boundries chya aatmdhe kashe enter krtat
@veleslipilla4022
Жыл бұрын
सरकारला परत परत विचारण्यासारखा प्रश्ण आहे...
@gaoncricket2675
11 ай бұрын
मोठा प्रश्न
@iqbal_sha3007
11 ай бұрын
काय करतात हे चांगलेच माहित आहे, स्थानिकांना त्रास देतात, पैसे खातात, पिऊन पडलेले असतात, फुकटचा पगार मिळतो. बाहेरून कोणी आलेला दिसला की फांदीला पाय लाऊन पळून जातात.
@Yuvraj_manerkar
10 ай бұрын
Tech na bharatiya tat rakshak zoplele Astat ka....mhanun tr aatang wadi bindas yetat .....govt zople ahe ka
खरंच हे सरकार संवेदनशील असेल,तर या प्रसंगी या सर्व लोकांना आर्थिक मदत केली पाहिजे.
करा रे मदत माझा महाराष्ट्राचा मच्छीमारांना ते फुप कष्ट करतात मी माझा स्वतःचा डोळ्यांनी पाहिले आहे😢😢😢
नरेश भाऊ ला 21 तोफाची सलामी ✌️✌️✌️
नरेश भिकरेंचे खूप अभिनंदन, खूप चांगले काम केले
नरेश भेकरे भाउ तु तर देव माणुस आहे परमेश्वर तुला दिर्घ आयुष्य लाभो अशीच सेवा करण्याची देव तुला सद्बुद्धी देवो
या आदिवासी बांधवांना महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे
मित्रांनो खूप मोठं काम केलंय आज तुम्ही... तुमच्या कामाला सलाम.... खरंच विडिओ बघून डोळ्यात पाणी आले
प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने एक रुपया जरी मदत केली, तरी यांचं आयुष्य बदलून जाईल.
@daglejaganath6505
Жыл бұрын
घ्या मनांवर
@zzzzzz7989
Жыл бұрын
@@daglejaganath6505 jyachya javal jama karu to 50% khayil ashi aapli lok aahet
@rushikeshghadge0007
Жыл бұрын
हो नक्कीच खूप छान विचार आहे 👍ऑनलाईन कोणी जर फंड तयार करत असेल तर नक्कीच आम्ही पण मदत करू
45 k views प्रत्येकी १० रुपये इतकी मदत जरी केली तरी ४,५०,००० रुपये जमा होतील
@dipakjagtap6287
Жыл бұрын
चला सुरवात करु,,,
@rahulbalkrishnabansode
Жыл бұрын
@@dipakjagtap6287 nakkich
हे सगळं ऐकताना डोळ्यात पाणी आलं. जगण्यासाठी धडपडणारी ही माणसं किती साधी आणि निष्पाप आहेत. यांची व्यथा महाराष्ट्र सरकारने ऐकली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. बाई माणूस ला मी विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपण यांची व्यथा सरकार पर्यंत पोहचवा. आणि यांना न्याय द्या.
खुपचं चांगला विषय हाताळला.न्याय मिळणे आवश्यक आहे.धन्यवाद
सर्व प्रथम नरेश भाऊ यांना सलाम.... त्या मच्छीमाऱ्याणा सरकारीनी मदत केली पाहिजे ..तसेच त्या मच्छीमाऱ्याना कामाला नेणारे शेठ (मुकादम) ने त्याला भरपाई द्याला पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे .
सरकारने मदत करावी नरेश भाऊ तुमच्या कामाला खूप खूप धन्यवाद
कुठे गेले समाजसेवक कुठे गेले गोरगरिबांचे कैवारी नेते कुठे गेले मीडिया वाले सर्व आंधळे बहिरे झाले का ....😢
सरकारने सर्व मच्छीमारांना मदत करावी... हि विनंती... 🙏🙏🌼🌼
बिचारे आदिवासी_🙏🙏🙏
नरेश भाऊ सलाम तुमचा कार्याला 🙏
सलाम नरेश भाई jai bhim
नरेश भाऊ यांच्या लढ्यला salute...
तुमचे मनापासून कौतुक. महाराष्ट्र शासनाने या लोकांना मदत केलीच पाहिजे.
सरकारने मदत करावी त्यांच्या मुलाचा खर्च करावा हि विनंती🙏
खरच आहे बघा, अडचणीच्या वेळी हे राजकारणी आपले नसतात.....शेवटी देवाच्या रूपाने कोण तरी येतो ......
अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले आहे नरेश भाऊंनी जी मदत केली ती खरीच प्रेरणादायी आहे
अस जीवन जगण्यापेक्षा कोकणात अंबा बागेत काम भरपूर आहे तिथं संसार सुखाचा होतील .कळवा
महाराष्ट्र सरकारने या लोकांच्या कुटुंबांना पेन्शन द्यावी तसेच अटक झालेल्या लोकांना सोडविण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात मदत कक्ष उभा करावे
अश्या शिकलेल्या आणि विचारांनी श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींची सर्व मागासलेल्या समजाला गरज आहे. आणि महाराष्ट्र सरकार ने त्यांना लवकर मदत करावी अशी विनंती👍🙏
तुरुंगात असलेल्या भारतीय लोकांना वागणूक कशी दिली हे विचारले नाही जेवन कशा प्रकारे देत होते या बाबत भारतीय नागरिकांना शासनाला समजले पाहिजे
ते आदिवासी लोक गुजरात राज्यात काम करत होते, त्यामुळे गुजरात सरकारनी त्यानाहि मदत करावयास पाहिजे होती. त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारनी सुध्दा त्याना मदत करणे गरजेच होत. किवा गुजरात सरकारला किंवा केन्द्र सरकार कडून मदत करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे होते.कारण ते सर्व भारतिय आहेत.
ग्रेट जॉब नरेश भाऊ अशीच जनतेची सेवा करत रहा
या सर्वांना मदत करायला पाहिजे सरकारने
सलाम टीम baimanus आम्हाला कधीच समजले नसते यांची व्यथा
❤❤❤❤❤ सलाम तुझ्या कामाला दादा ❤❤
कुठे गेले समाजसेवक संस्था करा मदत या गरीबांना..
नरेश भेकरे यांच्या कामाला सलाम तुम्हाला धन्यवाद
नरेश भाऊ तुमच्या कार्याला सलाम शेवटी एक गरीबच कामाला आला ठाकरे कुटुंबीय जरा लक्ष द्या म्हणावं मोठे गरीबांचे कैवारी असल्याचा दावा करतात
पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा हा कागदोपत्री फक्त आहे की काय असा प्रश्न कधी कधी पडतो, आणि खूप अस्वस्त, वाईट वाटते.
Great Naresh sir 🙏🏻Jay Bhim🇪🇺🙏🏻
Maharshatra शासनाने खरोखर मदत म्हणून काही मदत आणि..लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी....आणि ह्या चॅनल चे पण खूप खूप आभार.. त्यांचा मुळे ह्यांची व्यथा समजले कृपया ह्यांच्या details dya जेणेकरून ज्यांना मदत करायची असेल ते पु ढे येणं करू शकतील..(including मी पण)
नरेश भाऊ तुम्हांला खूप खूप धन्यवाद
तुमच्या कार्याला सलाम आहे🙏
@akshaykokate4429
9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप वाईट झाला यार 😢😢
धन्यवाद महेशभाऊ चांगले काम केलेत बरे झाले आपले मच्चीमार भाऊंना वाचवलेत डोळ्यात पाणी येते
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांनी या विषयी या गरीब लोकांचा सहाय्य केलं पाहिजे
खूप खूप आभार नरेश भाऊ, अशी समाजसेवा चालू ठेवा.😊
अतिशय दुर्देवी व्यवस्था 😐 #निशब्द
नरेश भेकरे यांना सलाम... Great work man
,सरकार झोपलं आहे का? मत मिळवण्यासाठी लाखो रूपये वाटप करतात तर मग आमच्या हया भावांच्या समस्या सरकारला दिसत नाही का?
महाराष्ट्राचे हेच मोठं दुर्दैव आहे मच्छीमारांना आर्थिक मदत मिळायला पाहिजे
Salute to you and thank you so much for showing such a sensitive issue of our fishermen..
Shuqariya thankyou dhanyawad
Shika sanghatit vha Ani sangharsh kara Jay Bhim... 🙏Salute Naresh bhau 👍👍
Salute to नरेश भेकरे.. Power of indian constitution
अशी आहे परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची एका बाजूला आयटी पार्क उभे राहत आहेत फूड पार्क उभे राहत आहेत इंडस्ट्रियल पार्क उभे राहत आहेत आणि एका बाजूला आपले आदिवासी बांधव अजूनही दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत शिक्षण हा विषय तर आजही त्यांच्या गावी नाही याला सर्वस्वी जबाबदार सर्वपक्षीय नेते आहेत.
राज्य आणि केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने दखल घेतली पाहिजे
Naresh bhikare sir tumchy kamala....Swabhimancha adarcha kadak asa jay bhim...
सरकार जाग करा ग्रामपंचायतीं मार्फत आवाज उठवला पाहिजे पोलिस स्टेशन कलेक्टर व्यवहार करा
नरेश भेकर sir तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद वाद जय भीम
जे काम news chanal नि करायला पाहिजे होते ते तुम्ही करुन दाखवले , त्यांना मदत मिळण्यसाठी तुम्ही केलेला video नक्की मदतीसाठी उपयोगी ठरेल🙏
नरेश भाऊ धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
Well done Naresh bhau.
Maharashtra सरकारने मदत करायलाच पाहिजे😢
छान ग्राउंड रिपोर्ट केला न्युज चॅनल वाल्यांचे मनापासून आभार ,सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या मच्चीमारांचे पुनर्वसन होऊन ह्यांना योग्य तो न्याय द्यावा व त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी
महाराष्ट्र मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटर अकाउंट वरती हा व्हिडिओ पाठवा तुम्हाला नक्कीच न्याय मिळू शकतो
Great Job
Great work naresh Bhau
खरच डोळ्यात अश्रू आले....😢 तुम्ही फार छान काम करत आहेत..धन्यवाद
Good Work Naresh Bhau ❤😢
तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे हा व्हिडिओ पाठवा ,सरकार नक्की मदत करील आपल्या बांधवांना ,
नरेश भाऊनां आभार
I am proud of you Naresh bhekare bhau....
Waaaa naresh bhau.... Krantikari Jay Bhim.
बाईमाणूस ने हा विषय घेतला त्याबाबत धन्यवाद.
Naresh bhai jio hajar saal
Great job naresh bro❤
नरेश भाऊ तुमच्या माणुसकीला जय भीम
नरेश भेकरेयांनी खूप उत्तम काम केले आहे
Good job for reporting this news
Jaihind jaibharat.
Nice Documentey
🎉khup changla kam kela bhau .. Salute ahy ..jai bhim..jai savidhan
Great work and salute naresh Sir🙏 Jay bhim
Good Job and salute Naresh Sir
खूप वाईट... घटणा...
Naresh Bhai manacha Jay bhim,jay shivray ❤
Nice video, khup chan explain Kel ahe bhava...
आपले महाराष्ट्र सरकार कुठेय ते. ते तर संगीत खुर्ची खेळण्यात बिझी आहेत. खूप व्यथित करणारं आहे हे सगळं. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे.नरेश भेकरे हे त्यांचे करे देवदूत आहेत.त त्यांची Dr Babasaheb प्रेरणा आहेत ह्यातच सगळे आले. नरेश भेकरेंना लाख प्रणाम. आणि कोळी बांधवांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
Very heart wrenching stories. GOVT won't support until we make some noise.
Good work & salute naresh bhau jay bhim🙏🏻❤️
Great job brothers ❤